अमस्हतपुठिन.

नैटलशशम्शिशगि'

सुप्रसिद्ध बंगाली कादंबऱ्यांची

सुरस मराटी रूपांतरे. ही रामाची अयोध्या, १- 0-०, राजा तोडरमल, ०-१२.-०, जीवनसंध्या, ०८१०८०, 2 नवयुग, ०-१ २-०, सरस्वती. 0-१ ७-0, धाकट्या सूनबाई, ०-१०-०, मृणालिनी. ९-_ ८८०, परिणामी हुंच. दन, अमृतपुलिन, 0८ ६-0, १० भयंकर ग्रहदशा. 0 ६-०, मनोरंजक प्रंथप्रसारक मंडळी,

गिरगांव, मुंबई,

ग्य

मनो जक ग्रेथप्रसारक मंडळीची पुस्तकमाठा.

पुस्तक २९ वें. (८ न्श्र्झ्ठे 28 | अस्रतपठित.

7्दहळळशला

शशिन इव दिवातनस्य लखा किरणपरिक्षय-धूसरा प्रदोषम्‌

लेखक-श्रीयुत सहस्रबुडे,

--४//॥४॥॥॥५५॥५-॥-५५०५०---..--

[ प्रथमादृत्ति. मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी,

गिरगांव, मुंबई.

किमत ००६-०, ] सर्व हक स्वाधीन, [ जानेवारी १९०२.

र्‍ पापा) ७7 ये, १, ऐप्११ ७७ एफ "शाप 4५४३-४१0५॥” 1.53

0॥॥॥॥,

00 एप 20.1 लाफम,

प्रकाशकांचे दोन शब्द. प्रकरण ले.

00 * ११

प्रकरण,

09. 4 र.

ररे.

अनुक्रमाणका.

नांव.

प्राकुथन पशुयुद्ध

कोणाच्या गळ्यांत ? सम्राटाची बिनति स्वझमय जीवन चित्रपट

नवे सेनापति

याबनिक परिणय

भ्रेमी मनुष्याचा पुरस्कार मानवी कां किन्नरी वेडीचा पूवेवृत्तांत हिरण्मयी कोठें गेली ? चमत्कारिक मागणें अम्बरकुमारी चांदण्यात सम्राट राणा पितापुत्र

यमुनेच्या वक्ष:स्थलावर अंधारांत

गिरिराणी

गोकुलदास गिरिराणीवरचें संकट तापसकुमार

बैराग्याचा उपदेश रजपूतांची रंगभूमि

२५९

१9५

प्रकरण. प्रकरण २३ वें, ,) २७वें,

:) रवे,

2 २९ वे

99 २७ वै

» रेरैवे » रेरेवे,

१) २२३ वै,

नांव, हिरण्मयीचा नूतन वेष रजपूत सैनिक प्रतिमाविसजेन सम्राट आणि बेगम चपला रजपृत सैनिक हें गीत कोण गाते! पवित्र जलांत उपसंहार

प्रकाशकाचे दोन शब्द.

प्रस्तुत पुस्तक प्रसिद्ध वंगकादंबरीकार श्रीयुत ननिलाल बंदोपाध्याय यांच्या 'अग्रत पुलिन' नामक कादंबरीचे भाषांतर असून ते इंदूर येथील आमचे मित्र श्रीयुत- सहस्रबुद्धे यांनीं लिहिलें आहे. या कादंबरींत दिल्टीपति अकबर, मेवाडाधिपति प्रतापसिंह, सुलताना चांदबिबीप्रभ्रति कित्येक सुप्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींचा मूळग्रंथकत्यानें आश्रय केला आहे, तथापि तो केवळ कथानकाच्या सोईसाठी आणि पुष्टीसाठींच होय. ही गोष्ट प्रारंभींच लक्ष्यांत वागविली, ह्मणजे ह्या कादंबरीत कचित्मसंगी आढळून येणाऱ्या इविहासांतील विसंगतपणाचें वाचकाला फारसें महत्त्व वाटणार नाहीं.

मनोरंजक ग्रंथप्रारक मंडळीचे

का्योलय, गिरगांव--मुंबर काशीनाथ रघुनाथ मित्र, हहला व्यवस्थापक तारीख १५ जानेवारी, १९०९.

असःकपुलिन प्रकरण पहिलें. प्राकथन.

सुमारें तीनशे व्ोपूर्वीची गोष्ट. प्रीष्मक्रतूंतीळ एके दिवशीं सायंकाळी अरवलीच्या पश्चिमेकडील क्षितिजांत भगवान्‌ सूयेनारायण प्रवेश करित होता.पर्वताच्या पायथ्याशी नीलसलिठा,तरंगशीला वेत्रावती प्रेमविचारांत दंग होऊन तरंगदर्शित स्मितहास्य करित उलसितवृत्तीनं दुतगतीनें चाढली होती. विशालकाय तेज:पुंज अखली, आपल्या उनतशिरावर तेजःपुंज रक्त मुकुट धारण करून सहस्त्ररशमीच्या सहस्रवणानीं आपला वीर देह सुशोभित करित जवळच वाहणाऱ्या तरंगिणीच्या शीतळ जलांत पादप्रक्षाहन करित वीरप्रसू राजस्थानभूमीच्या वीरपुत्रांच्या शौयगौरवाबद्दह साभिमान उभा होता. प्रेममुग्धा तरंगिणी पवेताच्या त्या तेजःपुंज सुंदरकांतीळा हृदयाशी घट्ट आलिंगून मधुर निनाद करित नाचतबागडत होती.

अरे, पण यया पहा बाळक बालिका. या रमणीय वेळीं ही आठ वषांची बाठिका त्या दहा वर्षाच्या बालकाच्या गळ्यांत हात घाढून निःस्तब्ध उभी राहून विषण्णवदनानें पण उत्सुक नेत्रांनी चौफेर दृष्टि फेकून काय पहात असावी बरें? दोघेहि बराच वेळ स्तब्ध उभी आहेत़. पण नाहीं, त्या स्तब्धतेचा बालकाने भंग केला. तो विचारित आहे “हिरण! तूं आज माझ्यावर कांग रागावलीस

बालिकेचे ओंठ किंचित्‌ फुरफुरळे. किंचित्‌ सरोष दृष्टीनं बालकाकडे

पहाक्न तिने झटले “तूं माझा मोर कां उडवून लावलास , जन्पु०२

१० अस्रतपुलिन,

:मी त्याच्याबद्दल तुळा पुष्कळसे सुरेख मोर धरून देईन, मग तर झालंना ?”

“मळा नकोत ते दुसरे मोर! माझा मोर तूं कां उडविलास, सांग

“बरें, मीं जर दुसरा मोर आणून दिळा--

“तर मी टाळी वाजवून त्याला उडवून लावीन. मला तो दुसरा मोर नको, माझाच मला पाहिजे!”

“अन्‌ तुझाच मोर धरून दिला तर !'

“आण कुठं आहे तो--”

बालकाने समोर बोट दाखवून म्हटलें “तो बघ!”

बालिकेने पाहिलें, तों खरेंच ! तिचा मोर दूर पवेतरिखरावर आपला सुंदर पिसारा पसरून केकाध्वनि करित नृत्य करित होता. जणू काय तो बालिकेला म्हणत होता कीं “हा बघ, मी तुझा मोर! जवळ येऊन ने मला धरून."

दोघांनींहि एकमेकांचे हात धरले तीं मोर धरण्यास धावली; परंतु लांनां जवळ आलेलें पहातांच मोर भर्कन उडून दिसेनासा झाला बालिका मोरास मोठ्या प्रेमानें आळवून हांका मारूं लागली; परंतु मोर पुनः म्हणून दिसेना

हिरणनें डोळ्यांस पाणी आणून म्हटलें “अजय ! माझा मोर नाहीं का रे माझ्यजवळ येणार?!

अजय मोठ्या प्रेमाने हिरणच्या गळ्यांत हात घाळून तिचे डोळे पुदित म्हणाला “हिरण, रडत्येस कां तूं अशी? अग, मी देईन तुझा मोर आणून! तो या पर्वतावर जाऊन बसला, तर मी तिर्थे जाऊन ताळ! धरीन. तो नदींत जाऊन लपला, तर मी पर्वेतावरून नदींत उडी मारून लाला धरीन!"

हिरणनें अजयाचा हात धरला आधीं पर्वताकडे आणि मग नदीकडे पाहिठें. पर्वतावर सायंकाळच्या भीषण. आकाशाची छाया पसरली होती. लामुळें पर्वेत यांच्याकडे रागावूनच पहात आहे की काय

प्राकथन. ११

असें वाटे. नदीच्या वक्षःस्थलावर अंधार पडला होता; अंधारांत ्निचे तरंग फारच भयप्रद वाटत होते. काय! अजय ह्याच पर्वतावर नाणार याच काळ्याकुट्र पाण्यांत उडी मारणार? बालिका एकदम रडू लागली. भयभीत मुद्रेने ती म्हणाली “नको नको, अजय! मला मोर नको | १) :६हिर॑ण! अशी मित्येस कां? मी तुझा मोर घेऊन आत्ता परत येतों!!! बालिका रडत रडत म्हणाली “भन्‌ तूं या पहाडावरून परत नाहीं आलास तर! या अंधारांत हरवलास तर? या नदींत उडी मारल्यावर चर॑ नाहीं आलास तर! तुझ्या पायां पडत्ये, तूं नको जाऊं गडे!” मग हिरण! आपण उद्यां सकाळीं मोरास हुडकू बरें.” “हो गडे, अन्‌ मोरहिपण अंधाराच्या भयानं रात्रभर इथंच बसेठ.!” नदीतीरी कोणाची चाहूल लागली, आपला मोर आला असें वाटून बालिका आनंदानें टाळ्या वाजवित तिकडे गेली; परंतु तो तिचा आनंद क्षणार्धात नाहींसा होऊन 'अगबाई!' अशी तिनें एकदम आरोळी ठोकली. कोणी एक वेडी, गाणें गात टाळ्या वाजवित ला बालकां- समोर येऊन उभी राहिली, तिनं जीणे वल्लें परिधान केलीं होतीं, सवोगास भस्म माखले होतें. तरी पण एणेतारुण्यप्रात्त अश्या तिच्या सोंद्यात यानें कांहींच फरक पडला नव्हता. तिचें विस्तीणे ललाट तिच्या अपरिमेय मानसिक शक्तीचा परिचय करून देत होतें. विशाल नेत्र मूतिमंत तेजच ओकत होते. वेडीने दोघां बाळकांकडे एकवार तीक्ष्ण नजरेने पाहिल्यावर टाळ्या चाजविल्या विकट हास्य केळें. नंतर ती म्हणाली “होय, होय, आतां ओळखलं तुला! अग तूं याच डाकिणीच्या पोटीं जन्म घेतठास! -र्‍त्याच पिश्ाची ताराबाईच्या पोटीं तूं झालीस !' भय आणि आश्चर्य यांच्या तडाक्‍्यांत सांपडलेली ती बालिका वेडीकडे पहात तिचें बोलणें ऐकत तटस्थ उभी होती. बाठक आतां पुढें सरला उजव्या हाताची मूठ वळून ल्याने रागानें विचारलें

१२ ____ अमृतपुलिन.

'।“क्ोणग तूं माझ्या हिरणला कां शिव्या देत्येस : स्पष्ट सांग कायतें. नाहीं तर याच बुक्कीने तुझें डोकें फोडीन !”' बालकाच्या या धमकावणीस वेडीचें पहिलें उत्तर म्हणजे विकट हास्य! तें संपल्यावर ती म्हणाली “वाः! खूप ! काय म्हणालास, तुझी “हिरण ? तुला ही अवदसा कां सुचली? काय ! तुझ्या पित्याचा कमल- मीरदुर्ग, त्या राक्षसी ताराबाईचं तिच्या पोटच्या कारटीचं-हीं माझ्या हातांत सांपडल्यावर-रक्षण करण्यास समथे आहे? आजपासून जर या कारटीची संगत सोडली नाहींस तर तुम्ही दोघंहि एकदम मराठ! या काळ्या नदीच्या अथांग पाण्यांत दोघेहि एकदम मराठ ! पहा परं, सावधान !” _ बोलतां बोलतां वेडी टाळ्या वाजवित झपझप पावलें टाकून नदी- पलीकडे पर्वैतावर निघून गेली. दोन्ही बालके नदीतीरावर स्तब्ध बसून राहिली. क्रमाक्रमाने निशासमयींचा अंधकार तटिनीच्या वक्षस्थलास अधिकाधिक काळिमा आणूं लागला, अजय म्हणाळा “चल हिरण, आज आतां कांहीं मोर येणार नाहीं, उद्यां सकाळीं आपण त्याठा धरूं.” बालिका म्हणाली “नाहीं अजय! पुनः मी तुझ्याबरोबर येणार नाहीं. ती वेडी काय म्हणाली, तूं नाहीं ऐकलंस ?'? बालकाने घिटाईने उत्तर दिलें “वेडीच ती! अग, वेडीच्या बोलण्याचे का भय मानतात? ती पळून गेली, नाहीं तर पाहिलें असतें कोण कुणाला नदींत बुडवतें तं!” __ अजयानें हिरणचा हात धरढाव तीं हळुहळू राणा प्रतापसिंहाच्या जनकोलाहल्पूणे दीपमाळाविभूषित कमलमीरदुगीजवळ आलीं. दुगीतीळं देवाळ्यांत वीरगणांच्या सायंस्तोत्रांच्या पुनरचारणाचा घोष चालला होता. दोघेहि आंत शिरली. आतांपर्यंत दोघेहि अगदीं गप्प होतीं. दुगीत शिरल्यावर हिरणर्ने विचारलें “अजय! मधांची ती वेडी 2 ११

पशुयुद्ध. वि १३

प्रकरण दुसरे प्ठुयुद्ध.

इसवी सनाचे सोळावें शतक, हिंदूंच्या वीरगौरवास आपल्या कडेवर घेऊन कालसागराच्या अगाध ठाटांत निमम्न झालें होते. यवन-, सौभाग्याचा पूर्ण अभ्युदय होऊन अकबर बादशहा हिंदुस्थानचा सम्राट झाळा होता. यवन सम्राटाबरोबर, खजातीय नरपद्मूंबरोबर आणि भारतवषीच्या अदृष्टाबरोबर झगडणारा प्रतापसिंह बाप्पारावळादि पूकैजांच्या समागमसमयाची प्रतीक्षा करित होता. प्रतापसिहसूर्य अस्त- मितप्रायच झाल्या कारणानें राजस्थानकमल लीन झालें होतें. अंधका- राचें साम्राज्य होणार हें पाहतांच तेजोनिधरि दिवाकरसुद्धां अस्ता- चढाचा आश्रय करून विषण्ण मनानें डोळे मिटतो, हें आपण पाहतच असतां ! सारांश, वीरवृदांचे लीलागृह राजस्थान, भर्यकर कालरास्त्राने जमीनदोस्त झालें होतें. रज एतशोयाच्या-क्षत्रियमहत्त्वाच्या रंगभूमीवर यवनप्रवेश झाला होता. सांप्रत अरवली पर्वेत क्षत्रिय वीरांच्या पाद- ताडनानं कंपित होत नव्हता; निस्तब्ध रात्री आतां नंग्या तखारींच्या खणखणाटाचा किंवा वीरजननींच्या शब्दांचा प्रतिध्वाने करित नव्हया; ती अतुल स्फ्राते, तो असीम उत्साह, यावनिक मोहमंत्रानें भारून टाकिळा होता; तर मग आज उदयपुरांत हा आनन्दकोठाहळ कां राजवाडा पुष्पहारांनीं सुशोभित कां !

_ ताचें कारण आहे. आज विजयादशमी, भारतसम्राटू अकबर- ' शहाचा प्रतापासहाशीं तह होऊन तो खत: उद्यपुरास आला आहे, आणि, म्हणूनच इतकया कालानंतर आज रजपूत राजवानींत हा उत्सव चाळळा आहे. अनेक वर्षोपूर्वी असांच एके दिवशीं-ज्या वेळेस मेवाडचा राजदंड यवनपति अललाउद्दीनापासून हिसकून घेंतळा होता; त्या वेळेस-वीरप्रसविणी राजस्थानभूमीच्या, वीरतनयगणांचा आनन्द- कोलॉहळ अश्शीच विजयभेरी ऐकूं आली होती. त्या वेळेस चितोडच्या

१४ . अम्रृतपुलिन.

राजवाड्यास असेंच पुष्पहारानें सजविले होतें. ज्या दिवशीं हिंदूराजसूये बाप्पा रावळ राजगुरु ही पदवी धारण करून मेवाडच्या सिंहासनावर आरूढ झाला होता, .त्या दिवशीं हीच पंचरंगी पताका आजच्या- प्रमाणंच प्रण उळसित अंत:करणाने चितोडदुगोच्या उच्चतम शिखरा- वर आरूढ होऊन मारुतक्रीडा करित होती ! आज रजप्रूतगणांच्या आनन्दसागरास भरती आणण्यासाठींच कीं काय, मादक द्रव्ये यथेच्छपणं आपलें साम्राज्य चालवित होतीं. अकबरशाहाच्या सैन्यांतहि असाच कोलाहल ऐकूं येत होता.

नगरांत या प्रकारें सर्वत्र आनंदीआनंद झाला होता. इकडे नगराच्या पश्चिमेकडील अरण्यांत अरवली पर्वतावर एक हजाराहून अधिक योद्धे एकत्र झाले होते. यांपैकी अर्ध अकबराकडचे असून बाकीचे रजपूत होते. अश्वांच्या फुरफुरण्यांनीं हत्तींच्या मदोन्मत्त खांनीं अरण्य दुमदुमून गेळें होते. सवोचीं मुखमंडलें आनन्दपूर्ण झालीं होतीं. आधीं रजपुतांचा विजयादशमीचा उत्सव, आणखी त्यांत अकबरशाह मेवाडाधिपतीबरोबर मरृगया करण्यास आलेला. पथ्युयुद्धांत आपलें वीरत्ब दाखबिण्यास सर्वे उत्सुक झाले होते. एक तरुण मात्र सर्वाच्या मागे आपल्या घोड्यावर बसून विषण्ण बदनानें रेंगाळत चालला होता. तरुणाचा घोडा मोठमोठ्याने फुरफुरून, मान बाहेर काढून त्या सव स्वारांच्या घोड्यांस मार्गे टाकावें अशी इच्छा प्रदर्शित करित होता. अश्वाची ही अधीरता पाहून आमचा तरुण शिपाई लगाम जौराजोरानें खचून लाची इच्छा दाबण्याचा प्रयत्न करूं लागला. तरुणानें घोड्याची पाठ थोपटली म्हटलें “मानवदमन ! यवनचरण- स्पशीस तूं असा अधीर कां होतोस बेटा ! बाबा आज्ञा करित नाहींत, मग मी तुला या कोलाहलांत-या पझुयुद्धांत-या पोरखेळांत-कससें नेऊं बरें £””

क्रमाक्रमाने सर्बोनीं निबिड अरण्यांत प्रवेश केळा. सवोच्या पुढें अकबरराहा लाच्या उजव्या हातास प्रतापसिंह होते. प्रतापसिंहाने

प्ुयुद्ध... १५.

एक दीधे निश्वास सोडून म्हटलें “दिलीश्वर! पहा, बा नदीपलीकडे' आपणास श्वेतपाषाणनिमित स्ंभराशी दिसते काय! याच जागीं एके दिवशीं रजप्र्‌तुवीरवृंदानें या पुण्यभूमीकरितां राणा संप्रामासिहाबरोबर आपले पितामह बाबरशहाशीं लढून प्राणाहुती दिली होती. आणखी तो पहा, दूर पर्वतशिखरावर अगदीं जीणौवस्थेंत असलेला बाडा ! याच प्रासौदशिखरावर आरोहण करून देवी मीराबाईनें बीररमणीं- सांगाती गाणीं गाऊन रजप्ूतवीरगणांस युद्धास प्रवृत्त केलें! पण हाय ! तं सर्व आतां कालमुखांत ठोपून गेले!”

*अकबरानं गंभीरपणे उत्तर दिलें “राणासाहेब ! मीं याच अरण्यांत- याच क्षत्रियशोयोच्या रंगभूमीवर-या सवोपेक्षां उच्चतर कीतिस्तंभ पाहिला आहे ! याच प्रस्तरराशीच्या मागल्या बाजूस वीरस्रेष्ठ प्रताप- सिंहाने फक्त दोनच लोकांच्या सहाय्यानें सहस्राधिक मोंगल लोकांचा पराभव केला आहे. आणि एके दिवशीं छद्मवेषी अकबराच्या अहेकाराचें याच पर्वताच्या पायथ्याशी शूर प्रतापा्सिहाच्या शोयानें खंडण केळें आहे. या विजन अरण्यांतील प्रत्येक स्थान, या अखली पर्वताची प्रत्येक शिळा, वीरकेसरी प्रतापासेहाच्या शौयीचें स्मृति- चिन्हच होय ! या प्रथ्वीतलावर प्रतापासिंहासारखा वीरपुरुष केव्हांहि कोठेंहि अवतरणार नाहीं !”

प्रतापासेहाचा भालप्रदेश संकुचित झाला. नेत्रांचा विस्तार झाला. याने उत्तर दिलें “दिलीश्वर! हेंच जर मीं दुसऱ्या कोणाच्या तोंडून रेकलें असतें, तर मग मला हर्ष किंबा खेद यांपैकी कांहीकॅवाटलें नसतें ! प्रतापसिह नेभळा नसता, प्रतापसिंह सूर्यवंशांत जन्म घेऊन कुलांगार झाला नसता, तर लानें आपलें खातंत्र्य दिलीश्वरास कधीहि निकले नसते ! आज या सर्गरूप मेवाड भूमीवर मोंगल्सेन्याच्या चरणरेणूंची छाया कधींहि पडली नसती !”

अकबरशहा म्हणाला “'राणाजी ! आपण चुकतां. ईश्वरसाक्ष या मुंबनविदित प्राचीन वंशाचें खातंत्र्य हरण करावें, हा अकबराचा

१६ __ अम्ृतपुलिन.

मुळींच उद्देश नाहीं ! दिल्लीवर आपला मित्र, याचें मन इतर्के हलके आहे ही कल्पनासुद्धा मनांत आणूं नका. उभय जातींनी पर्ववेर विसरून जातीजातींतीळ वैरभाव पार गिळून एकमेकांच्या हातांत, हात घालावे भारतसाम्राज्याचा कोट मजबूत करावा, हीच माझी इच्छा आहे.”

प्रतापासिहानें दीधनिश्वास सोडून म्हटलें “जर हिंदूंच्या अदृष्टांत तसंच लिहिलें असेल, जर मातृभूमीच्या रक्षणाकरितां क्षत्रियवीरांस यत्रनांपाशीं अशी भिक्षा मागण्याच! प्रसंग यावा अशी ईश्वराची इच्छा असेळ, तर अकबरास ठवकरच यश्प्राप्ती होईल."

अकस्मात्‌ प्रतापसिहानें पवेताकडे पाहून मोठ्याने हट लें 'दिळीश्वर! आज या भारताच्या भावी नशिबाची परीक्षा आहे. तो पहा पांढरा महिष! त्याच्या हातूनच आज आपण हिंदूयवनांच्या नशिबाची परीक्षा पाहूं. जर आज या विजयादरामीच्या दिवशीं-मगवती सिहवाहिनीच्या दैयंविजयोत्सवाच्या दिवशीं-कोणी हिंदू या महिषाशीं एकटा ठढून सूयोस्तापूर्वी याचा संहार करील, तर हिन्दूसाभाग्यरवीच्या अस्तास अझून विलंब आहे हें निश्चित समजा. आणखी, जर कोणी यवन ही गोष्ट करीळ तर राजपुतान्याच्या राज्यलक्ष्मीने मेवाड सोडलं, हें निश्चित !!

बोलतां बोलतां मेवाडाधिपतीचें मुखमंडळ आशेने, उत्साहाने अभिमानाने लाळ झालें. त्याचे विशाल नेत्र अनलज्योतिपूणे तेज:- पुंज दिसूं लागले. यानें तीव्र दृष्टीने हिंदू बीरगणाकडे पाहिळे. मोंगठ सम्राटाने आपल्या सेन्याकडे पाहून त्या रेड्याचा पाठलाग करण्यास इषारा कँला. मोगलांच्या 'आलाईलआल्ा' रजपुतांच्या'जय हर जय हर! शब्दांनी दशदिशा दणाणून सोडल्या. दोन्ही बाजूंकडील वीरांनी आपले घोडे भरघांव फेकळे. सर्वाच्या मागून चालणाऱ्या तरुणाच्या कर्णतहि प्रतापसिहाच्या गंभीरवाणीनं प्रवेश केला. लाने घोड्याचा ळगाम खेल सोडून त्याच्या पाठीवर थाप मारली. घोडा वायुगतीनें सुटला. आपला पाठलाग कारेत येणाऱ्या खारांस पाहून महिषहि पकू लागला कोठेतरी जाऊन लपला,

पशुयुद्ध . १७

सूयीस्ताची वेळ समीप आली होती. अरण्याचा एक भाग अगदीं ज्ननशून्य, केवळ एक तरुण व्याकुल चित्ताने चाऱ्ही दिशांकडे पहात होता. याची ,दष्टि क्षणोक्षणी अस्तास जाणाऱ्या सूर्याकडे वळत होती. तरुण आपल्या घोड्यास म्हणाला “मानवदमन ! आज मी उद्यपुरांत कसें तोंड दाखवूं ? सूयोस्तापूर्वी या पशूचा प्राण घेईन ही माझी लहानशी प्रतिज्ञा आज विधाता पूर्ण होऊं देत नाहीं ना आतांपर्यंत त्याचा पाठलाग केला, क्षणभर सुद्धां डोळा चुकवूं दिला नाहीं, आणखी आतांच तो कुठें जाऊन ठपला !”

* एकाएकीं जवळच जंगलांत त्या महिषाचा आवाज लाच्याशीं टढ- णाऱ्या मनुष्याचा शब्द ऐकूं आळा. आश्चर्यचकित होऊन तरुणाने आपला घोडा तिकडेच फेंकिळा. कांद्यांतून जातांना त्याचें अंग बरेंच ओरखडलें गेलें, लाच्या मानवदमनाचा श्वेत देह रक्ताने लोहितवणे झाळा. थोडकेंच दूर गेल्यावर तो पद्चु एका घोडेसारावर चवताळून धावून जात आहे, असं लाच्या दृष्टीस पडे, घोडेखारसुद्रां तरवार सावरून लाच्या येण्याचीच वाट पहात होता. घोडेस्वार म्हणजे स्वतःच भारतसम्राट अकबरशहा ! तरुणानं हातपाय गाळले. अकब्ररदाहा आज महिषाचा प्राण घेणार, ही त्याची खात्री झाली. पण अकबरशाहा आतां तरवारीने महिषाच्या मस्तकावर वार करणार, इतक्यांत त्याच्या घोड्याने भीतीनें उडी मारली. त्यासरशी त्याची तखार जवळच्या झाडाच्या फांदीवर लागून फांदीचे दोन तुकडे झाळे! इकडे महिषाच्या शिंगांनीं घोड्याचे पोट फाडले. अकबराचा चेहरा पांढरा फटफटीत झाला. बादशहाचा राग अनावर होऊन लाने त्या झाडाची दुसरी फांदी तोडली ! महिषाचा उत्साह द्विगुणित*होऊन तो अकबरावर धावून गेळा; पण इतक्यांत तरुणाने आपला घोडा दोघांच्या मध्ये टाकला. आतां महिषानें आपला मोची नवीन शात्रवर फिरविला. तरुण हंसून म्हणाला “दिलीश्वर! रजपूत वीर पशूशीं कसे लढतात-पहा!!!

शट अमृतपुलिन.

बोलतां बोलतां तरुणाने महिषाच्या मस्तक]वर लाथ मारली आपली तरवार म्यानांत घातली. टणुदिशीं उडी मारून तो महिषाच्या! पाठीवर बसला दोन्हीं हातांनी लाची शिंगे यानें घट्र धरून ठेवली. मग तो म्हणाला “पहा पहा, यवनराज ! मी केवळ याच रीतीने मुष्टिप्रहा- रांनींच या रेड्याचा प्राण घेऊं शकेन; परंतु हा पहा सूर्य मावळत आहे. सूर्यास्तापूर्वी रेडा मारला पाहिजे अशी राणाजींची आज्ञा आहे, आणि म्हणूनच ही पवित्र तरवार आज पशुरक्तानें दूषित करावी लागत आहे!”

तरुणानं पुनः म्यानांतून तरवार बाहेर काढळी., महिषाच्या विशाळ देहाने भूमिमातेस आठिंगन दिलें. मोंगलबादशहा चकित अंतः:- करणानें ल्या महिषाकडे ला क्षत्रिय तरुणाच्या कोमळ शरिराकडे पहात राहिळा, मग भेरी वाजवून आपल्या अनुचरांस जवळ येण्यास त्यानें संज्ञा दिली. हिंदूमुसलमानांनीं भेरी ऐकतांच तिकडेसच घोडे सोडले; परंतु या सर्वाच्या आधींच राणा प्रतापसिह तेथें येऊन पोहोंचळा. त्याचें मुखमंडळ अस्तास जाणाऱ्या सूयाप्रमाणें रक्तिमवर्ण झाळें होते, डोळे खदिरांगाराप्रमाणें लाळ होऊन गेळे होते. राण्यानें सवोगास आळेपिळे देऊन म्हटलें “शाबास यवनवीर! मेवाडच्या राज्यलक्ष्मीने मेवाड सोडलें, त्याला हेंच प्रत्यक्ष प्रमाण! आज हा वन्य महिष यवनरास्त्रानं मारला गेळा-हेंच त्याला प्रमाण !'"

अकबरशहाने हंसून उत्तर केळे “मेवाडराज! आपण राज- स्थानाच्या भावी देवाळा कां दोष देतां£ या वीर रजपूत तरुणाने आजचा पण जिंकला. याचे शौर्य पाहून मी थक्क झालो. हा अतुल साहसी, शर तरुण कोण बरें राणाजी ''

अभिमानयुक्त वाणीने प्रतापसिहानें उत्तर दिलें “हा तर माझा घाकटा बाळ अजय!”

कोणाच्या गळ्यांत. १९

प्रकरण तिसरें. कोणाच्या गळ्यांत ?

छदयपरच्या खजवाड्याला दीपमाला शोभा देत होत्या. सज्ञावर दोघी रमणी उत्सुक अंतःकरणाने मृगयेस गेलेल्या वीरगणांची मार्गप्रतीक्षा रित उभ्या होत्या. त्यांपैकी एक राणा प्रतापसिहाची कन्या

कमलावती दुसरी तिची समवयस्या खाल्हेरची राजकन्या हिरण्मयी ग्वाल्हेरचे राजे म्हणजे यवनसंग्रामांत प्रतापसिहाचा केवळ उजवा हात! जेव्हां ग्वाल्हेराधिपतीने मोंगलांशीं लढतांना धारातीथी देह ठेविला, तेव्हांपासून हिरण्मयीला जीव कीं प्राण समजून प्रतापसिंहाने तिला लहानाची मोठी केली होती. बाळपणापासूनच हिरण्मयीचे कमठा- वतीचें फार सख्य असे, दीपमालांच्या प्रकाशाने दोघींच्याहि मुखमंडलास विशेषच शोभा आली होती. तारकामय आकाशांत जणूं हें शशिद्दय उदयास आलें आहे, असा पहाणारास भास होई. कमलावती म्हणाली :'हिरण्मयी ! तू आज सगळा दिवस कुठं होतीस? तूं आज एकदासुद्धां दृष्टीस पडली नाहींस!”

हिरण्मयीने उत्तर दिलें “मी हा हार गुंफित बसल्ये होत्ये.!!

कमळावतीनें म्रदुहास्य करून विचारळे “कोणाच्या गळ्यांत घालणार आहेस हा हार?”

“जो वीर आज सर्वोहून अधिक शोये गाजवील, लाच्या !”

“शाबास आहे बाई तुझी ! पांची क्षत्रिय आणखी पांचशे मुसलमान मृगयेळा गेळे आहेत, अन्‌ ते सगळेच शूर! तयांत कुणाचं नशीब प्रबळ कुणास ठाऊक £ जर एखाद्या मुसल्मानानंच, शोय दाखविलं, तर !”

“सिंहास मागं टाकून कोल्हा शूर होऊं शकेल, मेवाडची रक्षण- कर्ती भगवती सिंहवाहिनी मिथ्यावादिनी असेल, तर हा हार ज्याच्या- करितां गुंफिळा आहे त्याच्या गळ्यांत पडणार नाहीं!”

२० अस्रतपुांलन.

कमलावतीने हिरण्मयीच्या हातून तो हार घेतला म्हट :£अग, यांत तर तूं माझ्या दादाचं नांव गुंफलं आहेस! आज दादार यशस्वी होणार, हें तूं कसं ओळखळेस £'

हिरण्मयी कांहीं वेळ कमठावतीच्या तोंडाकडे पहात राहिली. नंत; म्हणाली “ऐक. काळ माझ्या स्वप्नांत देवी आढी तिनं हेसऱ्य प्रेमप्रणे दृष्टीनं माझ्याकडे पाहून मळा विचारळं “या सगळ्या क्षत्रिय वीरांत माझ्या प्रीतींतळा अन्‌ सवोहून शूर कोण आहे ?' मीं सांगितलं 'अजय!' देवीनं हसून म्हटलं 'खरं बोललीस तूं. बीर अजयसिंह माझा सर्वात लाडका. लाच्याकडूनच मी आज अकबरास चकित करविणार आहें.' मळा तिनं तो महिष दाखविला. लाला पाहून मी भयभीत झाल्ये. हात जोडून मीं देवीला विनंति केळी “आई जगदंबे! माझी विनंति ऐक. अजयाला ह्या भयंकर पद्चूबरोबर लढण्यास लावू नकोस. देवीनं कपाळाळा आंठ्या चढवून माझ्याकडे रागानं पाहिळं अजयाला ला महिषाशीं ठढण्याला नेत्रसंकेत केळा. अजय हेसतहंसत पुढं झाळा यानं क्षणाधीत आपल्या शत्र्चा वध केला. हे पाहून मी आश्चर्यचकित होऊन अभीरतेनं अजयाच्या गळ्यांत हार घाळायला पुढं झाल्ये, तोंच देवीनं माझ्याकडे पाहून गंभीरखाणीनं म्हटलं 'हिरण्मयी ! अजयसिंहाच्या अंगास हात लावू नकोस ! तूं क्षत्रियकन्या असून रजएतवीरास अंगवळणीं पडलेल्या शास्त्राधातांस मित्येस- तू॑ अजयास स्प करण्यास योग्य नाहींस ! नीट ध्यानांत धर. हे ऐकून माझ्या अंगावर कांटा उभा राहिला. मीं मागं सरून लांबूनच अजयसिहाच्या अंगावर हार फॅकिलळा. अजयानं हास्यवदनानं तो झेलला गळ्य़ांत घाळणार तों तरवारीस लागून त्यांचे दोन तुकडे झाले तो विसकटलेला हार भुईवर पडला. सिंहवाहिनी माझ्याकडे पाहून हसली अंतधीन पावली.”

हिरण्मयीच्या डोळ्यांस पाणी आठे. तिनें दीधे निःश्वास सोडून म्हटलें “कमळ ! तुझ्या दादाच्या अंगास हात लावण्याइतकी नसेल

सम्राटाची विनंति. २१

माझी योग्यता ! स्वप्न खरं कीं खोटं हें आतांच कळून येईल. ही बघ, आली सर्व मंडळी परत.”

कमलावती म्हणाली “हिरण ! तुझं स्वप्न खरंच गडे! हा पहा, भगवतीचा लाडका अजयसिंह गळ्यांत जयमाला घाळून येत आहे! आणखी हें पहा, बाबा त्याच्याकडे कसे अभिमानाने पहात आहेत.”

वीराण तारामंडलास आपल्या जयध्वनीचा प्रतिथ्वनि करावयास भाग पाडित होते. पेचमहाभूते जणूं काय आज अजयाचा जयजयकारच करित आहेत, असा भास होत होता. चंद्र आपल्या शीतल किरणांनीं. ह्मा ग्ूर योड्ध्यास मंगळखान घालित होता. जसा आकाशांत तारागण -तसाच प्रथ्वीवरहि पण तारागण! सारी राजवाड्याखाठीं आली. हिरण्मयीच्या अंतःकरणांत जयाची दुंदुभी झडू ठागली. तिचे शरीर पुलकित झालें. तिच्या हातांस आतां आपण ही माळ अजयसिंहाच्या गळ्यांत केव्हां घाळू, असं झाळें. हिरण्मयीनं अजयसिहाच्यां शिरावर पडेळ अशा बेतानें माळ फेकिली. पण हाय! 'देवमन्यत्र नीयते !” माळ अजयाच्या गळ्यांत पडतां त्याच्या खांद्यावर पडून तेथून उडून एका लांब दाढीच्या एक डोळ्याच्या मुसलमानाच्या मस्तकावर जाऊन पडली. एकाक्ष यवनानें आपला डोळा वर फिरवून हंसून हात जोडून सलाम केला माळ गळ्यांत घातली.

कमळावतीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिनें किंकाळी फोडून म्हटलें “हायहाय सर्व नाश झाला! कोणाच्या गळ्यांत ?'!

प्रकरण चोथे सम्राटाची विनंति. रजपूत मुसलमान वीर आपापल्या घोड्यांवरून उतरून वाड्यांत शिरले. राणा प्रतापसिंह अकबर मात्र घोड्यावरून उतरून हळुहळू शहराकडे चाळू ढागळे, अकबरशहा म्हणाला “'राणाजी ! माझ्या म्हणण्यास आपला रुकार कां पडत नाहीं £”

२२९ अस्रतपुलिन.

:६ आपलें मागणें अगदीं असंभवनीय आहे! माझ्या उतार बय! आपण माझ्या पासून माझ्या लाडक्यास दूर नेण्यास इच्छिता!”

“आपण विचार करून पहा. माझें म्हणणें उभयपक्षांस मंगर कारक आहि. आपल्या पुत्राच्या शोर्योदायीदि गुणांशीं आज माइ चांगलाच परिचय झाला आहे. दिल्टीच्या सरदार मंडळींत राहून याच्य गुणांत चांगली भर पडेल, |

“काय, यवनदरबारांत राहून बाप्पारावळाच्या बंशजाने सहद शिकावेत ? अकबरशहा ! माझ्या काळजाला घरे पडतात या आपल्य बोलण्याने.

क्षणभर अकबराचा चेहरा लालभडक झाला; पण आपला तो क्रोध आंतल्या आंत दाबून बळेंच हास्यमुख करून लाने उत्तर दिलें “राणाजी, आपल्या पुत्रास जवळ ठेवून मी त्याला यावनिक आचारविचार शिकवीन; असें तुम्हाला वाटते काय? अकबर हा रजपुतांचा पक्षपाती नाहीं, असं या भूतलावर कोण म्हणणारा आहे ?'

मागून कोणीसें बोलले “मेवाडराज ! दिलीश्वर यथार्थ बोलतात. प्रसंगीं कोकिळासहि कावळ्यापा्शी शिकावें लागतें!" प्रतापसिंहानें आगंतुकाकडे क्रोधयुक्त दृष्टीनें पाहून म्हटले “तू रे कोण १” |

ब्रह्मचारीवेषी आगंतुकानें प्रतापसिहासमोर येऊन आशीवाद देऊन म्हटलें “राणाजी ! क्षणभर मनःसंयमन करून या ब्रह्मचाऱ्याचें म्हणणें ऐेकून ध्या. आज संध्याकाळीं मी उद॒यसरोवराच्या कांठी, राणा उदयसिहाच्या देवळाच्या पाठीमागें भवानीपतीच्या ध्यानांत मग्न होतों. तोंच आकाशांत त्रिशूलधारी दिगंबरमूर्तीचा छायापात झाला. ती मूर्ति गंभीरवाणीनें म्हणाळी “एक दिवस हेंच वीरबृंदांचें निकेतन, हीच पुण्यभूमि स्मशानासारवी भयाण होईल! खाल्हेरची राजकन्या हिरण्मयी हिच्याशी आपल्या पुत्राचा विवाह करण्याचा

सम्राटाची विनंति. २३

भ्रतॉंपसिंहाचा विचार आहे; तर तूं आतांच जाऊन ल्ांनां सांग कीं, ह्यांनी हा विचार सोडावा अशी माझी इच्छा आदेश आहे."

“तूं कोणी कपटी, भोंदू दिसतोस !”

प्रतापसिंह आणखी म्हणाला ““माझ्या वीरश्रेष्ट मित्राच्या रूपगुणयुक्त कन्येशी मीं आपल्या मुठाचें लयन करण्याचा विचार केला आहे हें भवानीश्वरास आवडणार नाहीं काय?”

ब्रह्मचाऱ्याचा चेहरा पूर्ववतच गंभीर राहिला. तो म्हणाला “मी देवाधिदेवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे सांगणें आपणास निवेदन केलें आहे; आतां आपणास वाटेल तें करा. पण सावध रहा, भवानी- पतीची आज्ञा मोडून सर्वनाशास कारणीभूत होऊं नका !'

इतकें बोढून उत्तराची प्रतीक्षा करितां ब्रह्मचारी झपाद्यानें निघून गेळा. कांहीं काळ प्रता्पासह निःशब्द उभा राहिला. नंतर म्हणाला “दिलीश्वर! अपरिचित ब्रह्मचयेवेषधारी या पाखंड्यावर मी विश्वास ठेवीन, हें मनांतसुद्धा आणूं नका! आपळे मागणें मी कबूळ करितों. आतां चला माझ्या महालांत, आपण थोडी विश्रांति घेऊं. उद्यां सकाळीं अजयाला आपल्याबरोबर जायचें आहे. पण हें याला अझून माहीत नाहीं. तेव्हां तें याला कळविलें पाहिजे.”

उभयतांनी महालांत प्रवेश केला. प्रतापर्सिहानें अजयास हांक मारिली, पितृभक्तिपरायण अजय आपल्या पिलानें खीकारलेल्या खडतर ब्रतांत त्याची सेवा करण्यास तत्पर असे. तो नेहमीं प्रताप्सि- हाच्या महालांत हजर असे. बडिलांची हांक ऐकतांच अजय प्रतापसिहा- समोर हात जोडून उभा राहिला. प्रतापर्सिह म्हणाला “बाळ अजय! दिल्लीश्वर आज तुझें शौये पाहून खुष झाळे आहेत. अन्‌ तूं यांच्याजवळ राहून यांनां सहाय्य करावेस अशी लांची इच्छा आहे.”

अकबरशाहा म्हणाला “कुवरजी ! आज तुम्ही माझे प्राण वांचविलेत, या उपकाराची फेड करणें केवळ अशक्य आहे! तरी पण आपली जी जी

२४ अमृतपुलिन.

म्हणून इच्छा असेल ती पूर्ण करण्यास हा आपला कुणी अफ प्राण खर्ची घालण्यास तयार आहे.”

अजयसिंहाने आश्चययुक्त मुद्रेने प्रतापसिहाकडे पाहिलें अक रास म्हटलं “यवनराज !' आज आपले प्राण वांचवावेत म्हण कांहीं मीं त्या जंगली रेड्यास मारिलं नाहीं. तर बाबांची आज्ञा पाळण्य करितां म्हणून मी इच्छा नसतांनासुद्धां आज यवनसेनेबरोबर मृगये गेलों. बाबा! आपल्याशी मी जें कांहीं शिकलो, त्याचा परिणाम हाच का: __ प्रतापासिह म्हणाला “बाळ ! तुझ्या मनांतळा हेतु मी समजल पण विधाव्याची इच्छा अखंडनीय आहे. अकबरराहांनांहि पण माणसां! परीक्षा आहे. मेवाडच्या राजपुत्राने क्षत्रियकुळकलंक मानसिंहाप्रमा यबनदास्य करावें, असें लांच्या मनांत नाहीं. तेव्हां मीं पुष्कळ विच करून लांच्या म्हणण्यास रुकार दिला आहे.”

अजयसिंहानें मस्तक लववून पित्याची आज्ञा मान्य केली. प्रताप सिंह पुढें म्हणाला “आणि तुझ्या आईच्या सांगण्याप्रमाणे हिरण्मयीर तुझें ठम्न करून देणाचा माझा विचार आहे; पण कांहीं कारणामुः ही गोष्ट लांबणीवर टाकावी लागत आहे. जेव्हां बेत ठरेल तेव्हां तुझ्य। कडे दूत पाठवीन."

एकाएकीं अजयसिंहाचें मुखमंडळ प्रफुलित झालें; पण लगेः त्याच्यावर खेदाची छाया पडली. तो बाहेर जाण्यासाठी म्हणून चार लागला, तोंच राग्याने ल्याला म्हटलें “बाळ अजय ! तूं उद्यां आम्र्यार जाणार. तेव्हां तुझी भेट पुन्हा कधीं होईल हें सांगवत नाहीं; परं तुळा दोन गोष्टी सांगतो त्या पाळण्यांत मात्र हयगय करूं नकोस एक ठर यवनांस सहाय्य करून हिंदूंबरोबर युद्ध करूं नकोस, दुसर हातांत तरवार धरल्याशिवाय यवनाला स्पर्श करूं नकोस! जा आतां वाड्यांत जा.”

अजयसिंह विषण्ण वदनानं शयनमंदिराकडे जाण्यास निघाला.

स्वप्रमय जीवन. २५

प्रकरण पांचवे. स्वप्रमय जीवन

द्योन प्रहर रात्रीचा सुमार, अजयसिंह आपल्या खोलीची खिडकी उघडी टाकून आकाशाकडे टक लावून पहात होता. आकाशांत चंद्र विलसत होता, मेघहि नव्हते; तरी पण सर्वत्र अधकारमय दिसत होतें. अवनी निःस्तब्ध होती. श्वासनिश्वासाशिवाय कसलाच शब्द ऐकूं येत नव्हता. क्रचित्‌ आलाच तर घूकांचा अमंगठसूचक चीत्कार कानीं येई. अजयसिंहानें कितीकदांतरी याच खिडकींतून, अश्याच अंधकारपरणं रात्रींकडे पाहिलें असेल; पण आकाशांत चंद्र प्रकारात असतां आणि एकहि ढग नसतां असा अंधकार लाच्या कधींच दृष्टीला पडला नव्हता! भीति, कीं विषाद, यांपैकीं साच्या हृदयास काय टोंचत होतें, हें त्याला कांहींच कळेना! जणूं काय लाच्या अंतःकरणांतहि या कालिमामय रात्रीचे प्रतिर्बेबच पडलें होतं. लानें दीघ निश्वास सोडून म्हटलें मी क्षत्रिय- वीर-क्षात्रसूर्य प्रतापसिंहाचा पुत्र. असं असतां आज या सृष्टीच्या भेसूर खरूपाकडे पाहून माझे मन असं कां बरें कचरावें £”

त्यानें खतःचा धिक्कार केला खिडकी बंद करून घेऊन तो शय्येवर येऊन पडला. पण काय? तेंच अंधकारप्रणे आकाश-तो घोर अंधार साच्या डोळ्यांपुढे दिसू लागळा ! जणूं काय या जगतांत आणखी दुसरें कांहींच नाहीं! केवळ अनंतव्यापी अंधार त्याच्यावर अनंत आकारा ! खालीं, वर, मार्गे, पुढें कालिमामय काळेंकुट्ट आकाशा !

त्यानें डोळे मिटले. पण आतां तर पूर्वीचा भयंकर अंधार अधिकच भयंकर भासूं लागळा. आधींच काळा असलेला आकाशाचा रंग अधिकच काळाकुट्ट दिसूं लागला. इतक्यांत आकाशपटावर ' एक सोंदर्यमयी मार्त चित्रित झाली. ती त्याची शेशवसखी हिरण्मयी. हळुहळू हिरण्मयीची सुव्णकांति अंधारांत विलीन होऊं लागली. पहातां पहातां हिरण्मयीच्या वपूचा अंधाराशीं एकजीव झाला.

अजयसिंह चकित होऊन उभा राहिला, चेचल पदांनीं तो खोलींत अ० पू० ३3

२६ अम्ृतपुलिन.

'येरझारा घाळू लागला. तो आपल्याशींच विचार करूं लौघला “आजच्या या चित्तचांचल्याचें कारण काय असावें बरें? भाती अमंगलाचें हें सूचक तर नसेळ ? भविष्यत्‌ अदृष्टाच्या भीतीनें मी कधींच गांगरळों नव्हतो! अमंगलाशीं झगडणे हें तर आम्हां क्षत्रियवीरांचें कर्तव्य आहे. मी येथून गेल्यावर हिरण्मयीवर संकट तर येणार नाहीं ना! संकट येणार असल्यास कोणते येणार ? आपण जवळ असलां तर तिचे संकट दूर करतां येईल. तर मग अकबराबरोवर जाण्याचें नाकारावें £ नाहीं! क्षत्रियपुत्र होऊन पित्याची आज्ञा मोडाय'ची ? वचनभंग करायचा £ छतू !?

तो पुन्हा जाऊन शयनावर पडला. पण काय ? सारखी तळमळ ! किती तरी वेळाने याचा किंचित्‌ डोळा लागला. पण तेथेंतरी खस्थता कोठें होती? झोपेत लाने पुढीळ खम पाहिलें. एक वेडी वरिकटहास्य करित लाच्यासमोर आली. दहा वषोपूर्वी एके दिवशीं सायंकाळीं अरवली पर्वेतावर हिरण्मयीचा मोर धरून देण्यास अजयसिंह गेला होता, ला दिवशीं हीच वेडी अशीच हंसत हंसत लाच्या समोर येऊन उभी राहिली होती. वेडी म्हणाली “तूंच ना या वेडीच्या हातून हिरण्मयीचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली होतीस ? आतां कुठं आहेस तूं अन्‌ कुठं आहे तुझी हिरण! ही पहा-->””

वेडी आकाशाकडे बोट दाखवून आवेशाने म्हणाली “'ही पहा- तुझी लाडकी हिरण भअंधकाराच्या भयंकर जाबाड्यांत सांपडली आहे! आतां कोणता वीर तिढा सोडवितो, तें पहार्ये!'

बोठतां बोलतां वेडी हसत हसत अद्य झाली. अजयर्सिहाची झोंप उघडली. ह्यानें उठून सगळीकडे पाहिलें, पण खोलींत दुसरें कोणीच नव्हतें. तेव्हां त्याला समजले की, आपण पाहिलें ते निव्वळ स्म ! झोंप यावी म्हणून त्याचे पुन्हा यत्न सुरू झाले; पण इतक्यांत उजव्या बाजूकडील मंदिरांतून कोणा तरी ख्रीची भययुक्त किंकाळी ऐकू आली. या मंदिरांत अजयसिंहाची बहीण कमठावती हिरण्मयी

स्वप्रमय जीवन, २७

निडुव असत. किंकाळी ऐकतांच ही हिरण्मयीच ओरडली, हें अजय- सिंहाने तत्काळ ओळखले. इतक्यांत याच वेळेस आकाशांत कोणाच्या तुरी टाळ्यांचा कोणाच्या तरी हास्याचा प्रतिव्वाने झाला. हयाच वेडीच्या ह्या टाळ्या ! त्याच वेडीचे हें हास्य ! केवढ्या आश्चयोची गोष्ट ! मग आपण पाहिलें त॑ खम नव्हे तर? अजय स्तंमितच झाला!

टगेच*तो मंदिराच्या दाराशीं आढा लानें मोठ्याने विचारलें “६ कूमल ! काय झालें ग”

कमळलावतीनं कांपऱ्या आवाजानं उत्तर दिले “दादा! इकडे ये हिरभ सखपांत भ्याली आहे.''

अजय मंदिरांत गेळा. पहातो, तों हिरण्मयी कमलावतीच्या वक्षः- स्थलावर मुखकमल ठेवून रडत आहे. तिची सुकुमार देहलता वाऱ्याने हालविलेल्या.माधवीठतेप्रमाणे कांपत होती. अजयानें विचारळे “हिरण ! काय झालं तुला £”

हिरण'चे डोळे विधुकरस्पश्ोने उलतित होणाऱ्या कुमदिनीप्रमाणें विकसित झाले. आपल्या बुभुक्षित नेत्रांनी एकवार अजयासंहाकडे पाहून तिने विचारळें “अजय ! खरं सांग, तूं बादराहाबरोबर आग्र्यास जाणार का?”

आजपर्यंत अजयसिंहाने असे विषादामुळे मधुर निराशेमुळें कोमळ शब्द हिरण्मयीच्या तोंडून कधींहि ऐकले नव्हते. असे भावनामय आणि म्हणूनच प्रेमस्थिग्ध, असे विषादपूर्ण आणि म्हणूनच सुधामय प्रेमकटाक्ष फेकतांना अजयाने हिरणच्या डोळ्यांस कधींहि पाहिळे नव्हतं. यानें विचारलें “तुळा कोणीं सांगितळें हिरण !'!

हिरणच्या डोळ्यांनी पुन्हा तसेच प्रेमकटाक्ष फेंकिले. तिच्या मुखांतून पुन्हा तसेच प्रेमस्िंग्ध मधुर राब्द बाहेर पडले. “अजय! दहा वषीपर्वी एके दिवश्रीं संध्याकाळीं आपण नदीतीरी पहाडांत खळत असतांना आपल्यासमोर एक वेडी आली होती, ते तुळा आठवतं

२८ अमृतपुलिन.

'तीचच आज माझ्या सखपम्नांत येऊन मठा म्हणाली 'कां£ आतां कड्या हातांतून तुला कोण सोडवतं तं पहात्यं ! आतां कुठं आहे तुझा अजम अन्‌ कुठं आहिस तूं 2 उद्यां तुझा अजय तुला सोडून आग्र्यास जाणार £ मी मोठ्यानं ओरडून जागी झाल्ये ती वेडी विकट हास्य करित टाळ्या वाजवित आकाशांत निघून गेली.”

अजयसिंहाच्या अंगावर शहारे आले! हिरण्मयीचे सवन करस करावें, हें सयाला कांहींच समजेना. ल्याने आपल्या ला शेशवसखीचे ते विषादमय-अमृतमय अधर, ते नेराऱ्यमय-आदरमय नयन डोळे भरून. पाहिळे. पण लगेच अश्रुधारांनीं याची दृष्टि अंध केली. ठगेच तो उठून उभा राहिला. तोंड फिरवून तो कमळावतीस ह्मणाला “कमळ! हिरणचें सांत्वन कर. मिण्याचें कांहीं कारण नाहीं; मी आप्र्याह्रन लवकरच परत येईन."

इतकें बोळून अजयसिंह झपझप पावलें टाकित तेथून निघून गेला. आपल्या शयनमंदिरांत आल्यावर तो खतःशींच म्हणाला “काय, टें सवे स्वप्नच ना? विधाव्या ! मनुष्यजीवन स्वममयच का?”

प्रकरण सहावे. चित्रपट,

वाचकहो! चळा दिलंत. हा बघा शहाजादा सेलीम आपल्या बगीच्यांत अबुळ फाजलच्या जारिणीपुत्रास-सखायत अलछीस बरोबर घेऊन सुरापान करण्यांत मम्न झाळा आहे. हातांतीळ प्याला घश्यांत ओतून हा काय म्हणतो आहे, ऐका. “सखायत! आतां विळंब करणें मुळींच उपयोगी नाहीं. मला वाटतें, बाबांच्या हळींच्या अविचाराच्या वर्तनाने दिछीचें सिंहासन ढवकरच हिंदूंच्या हातीं जाईल !!!

सखायतचा सुरापानाचा अभ्यास बेताचाच होता. आज जरा वारुणाबाईंची सेवा अधिक घडल्यामुळे खारी खगातून पाताळांत पाताळांतून अन्यठोकीं बरीच जात येत होती ! आवेशाने तो म्हणाला

चित्रपट, २९

“जहॅपनाह ! हें काय बोलतां? दिलीच्या तक्तावर काफर बसेल! आणि आम्हीं जिवंत असतां हें सहन करूं !”

“खोटें म्हणतों का मी? तुळा दिसत नाहीं वाटतें £ काफर मानसिंहाचे आपल्या भाच्यास दिलीची गादी मिळावी म्हणून सारखे प्रयत्न चाठळे आहेत."

“जहांपनाह! या सेवकास आक्ञा व्हावी, कीं ला पाप्याचें गिर आपल्या चरणकमलावर वबाहिलेंच समजा !”"

::आणखी हें नवळ पहा. अहमदनगरच्या सखारीवर जाण्याकरितां म्हणून एक अजागळ, बिन दाढीमिशांचें कोवळे पोर सेनापति करून घाडळें आहे ! माझी खतःची त्या खारीवर जाण्याची फार इच्छा होती, पण ते बादशहाला नाहीं पडळें पसंत!”

“पण तें एका अर्थी बरेंच झाठें! जंगळी जनावराबरोबर शुंजण्यांत मनुष्याबरोबर युद्ध करण्यांत किती अंतर आहे, हे आतां या काफराच्या पोरास चांगळें समजून येईल !”!

“तू काय म्हणतोस, मला कांहींच समजत नाहीं. दोनच प्यालांत गुंगलास वाटतं £'

सखायतअली म्हणतो “आपणास माहीत नाहीं का? हाल्या प्रतापसिहाचा कारटा-एका रेड्याला मारिले म्हणून बादशहा याच्यावर वालंबाळ खुप झाळे आहेत !”

“केवढा वेडेपणा! काय म्हणावें याला ! प्रतापसिंहाशीं तह्‌ करायचे काय नडले होतें ? प्रतापसिंहाचे म्हणणें कबूलच करायचे होते, तर हा इतका पैसा कां खचे केला ? उगीच्याउगीच इत्तका रक्तपात कशाला करविला इतके लोक पहाडांत उपाशी कां मारविले ?'?

“पुन्हा प्रतापसिहाशीं ठढाई सुरू झालीच पाहिजे, जहांपनाह! मी आपणाला जिवांत जीव आहे तोंपर्यंत सहाय्य करीन. आणखी याबद्दल मला कांहींसुद्धां नको! फक्त एकच जहांपनाह---'

2८ अमृतपुलिन.

स्वभावतःच नीचप्रकृति, आणखी लांत सुरापानाने उल बंकळठेर सखायतअलछी सेलीमच्या पायांपा्शीं जाऊन पडला. लानें सेलीमम पाय आपल्या डोक्यावर ठेवून म्हटलें ““जहांपनाह! आपण चहाल मेवाडच्या लढाईत जय हा ठरलेलाच! मी आपल्याला सहाय्य करीन पण आपणाजवळ एकच मिक्षा मागतो. माग म्हणाळ तर मागेर कोणती ती!”

सेलीम म्हणाठा “काय तें बोठना! एवढें अवडंबर कशाला £'

“हु पहा जहांपनाह! आपल्या या गुळामाच्या जिवाला आतांशा चेन नाहीं. लाच्या अंगांत बळ नाहीं, स्फ़ात नाहीं, कांहीं नाहीं ! हाय! दिवसे दिवस मी रोड होत चाललो आहें! याढा कारण काय म्हणाळ तर चिंता- घोर-घोर-भयंकर चिंता.!”

“कसली चिता रे मूखा £''

:“कूसली चिंता! हाय हाय! प्रेमाची चिता! जहांपनाह! प्रेमाची चिता! ला चंद्रमुखी चारुगात्रा सुंदरीची चिंता! मी आपल्या मनांतलें सव कांहीं आपल्याला सांगतो. आज दोन महिने झाले, वादशहावरोबर मी उदयपुराठा गेलां होतों. रात्रीं शिकार करून परत राजवाड्यापाशीं आलों. हाय हाय! काय सांगूं! तयाच वेळेस या सुरसुंदरीनें माझ्या गळ्यांत फुलांची माळ घातली! छे छे, माळ नव्हे-माझ्या डोक्यावर अम्नि फेकिला ! माझ्या सवीगाळा आग लावली! ती आग आज दोन महिने मला जाळित आहे, जहांपनाह ! भातां ती माझ्या हृदयाला जाऊन भिडली आहे! या जगांत असे सुंदर रमणीरत्न असेळ असं मटा स्वप्नांतसुद्धां वाटलें नव्हते ! मी कःपदार्थ! अधमाघधम! तसा नसतो, तर आजपर्यंत तिचा लाभ तरी करून घेतला असता, नाहीं तर प्राण तरी दिळा असता! धिक्‌ माझें जीवन ! विक्‌ माझा मनुष्यजन्म!”

बोलतां बोलतां सुरामत्त सखायत सेलीमच्या पायांवर डोकें ठेवून रडूं लागला. सेलीमनें हंसून म्हटलें “अशी ती सुंदरी तरी कोण £”

चित्रपट. ३१

'हाय हाय! तें मी आपणास कसं सांगूं शकेन? मेवाडची लढाई. ली तर तें आपणास सर्व समजेल. मी जरी जन्मांत तिळा एकदाच पाहिली आहे, तरी लाखांतून ओळखून काढीन. मी आपणास युद्धांत सहाय्य करीन. लढाईत आपणास यश येईलच. माझे एवढें मागणे मान्य करा जहांपनाह !'' सखायतनें मद्याचा पेला' पुढें केला.

दाराजीाड, सायंकाळच्या अस्पष्ट प्रकाश्यांत, सर्वोगास भस्मलेपन करून जीणेवल्रें परिधान केठेली मानेवर केश मोकळे सोड कोणी एक उन्मादिनी उभी होती. या सुहृदद्दयांच्या हितगुजाच्या कथा श्रक्ण करण्यांत तिचीं श्रवणेंद्रियें अगदीं गढून गेलीं होतीं. सेलीम म्हणाला “सखायत! तू अगदीं मूखे कच्या दिलाचा आहेस! तसा नसतास तर एका सामान्य काफर तरुणीसाठीं तूं मळा बाबांच्या मता- विरुद्ध ठढाई करण्यास प्रवृत्त करूं पाहिलें नसतेस !”

पुढें केलेला मद्याचा पेळा जमिनीवर ठेवून सखायतनें आपले दाढीचे केश दोन्हीं मुठींत गच धरे. त्याचे डोळे पाण्यानें भरून आले तो रुदन करूं लागला. कांहीं वेळानें तो म्हणाळा “काय म्हटलें जहांपनाह ! सांमान्य बायको! हायरे दैवा! लाच अप्सरेला-त्याच अस्मानच्या बिजलीला जहांपनाह सामान्य काफरनारी म्हणतात आज दोन महिने मी आंतल्याआंत जळत राहिलों तसाच मेलो असतों, तर काय वाईट झाळें असतें? आपलें दुःख आपल्या कलीजाला सांगून कमी करावें म्हणून बोललो, तां येथें गोड शब्द दूरच राहिळे- पण काय म्हटळेंत जहांपनाह ! सामान्य काफरतरुणी! आपल्या या गुलामाचा खुदाच्या घरच्या बिदागीचा दिवस ठेपला! आतां ह्या प्राणाचें ओझें वाहण्याची आवश्‍यकता उरली नाहीं. जातों मग आतां, ही संभाळा आपली वारुणी अन्‌ हें सुवरणपात्र. मी आज त्याच सुवणे- पात्रांतून आपल्या मनांतल्यामनांत वारुणीपान करीन! जातो आतां! आपला हा गुळाम आपली जगाची परवानगी मागतो, जहांपनाह !"

7 अमृतपुंलन.

सुरामत्त, विव्हटचित्त, नीचारय सखायतअलछी ढगेच सेथू जाण्यास निघाला. अकस्मात्‌ याची दृष्टि दाराबाहेर उभी असलेल वेडीवर पडली. सखायतची भीतीने गाळण'च उडाली! त्याची दारूच निशा पार उतरली. “जहांपनाह! ही डाकीण पहा !” असे भयपूप शब्द उच्चारतांना त्याची बौबडीच वळली.

वेडी हळुहळू पुढें सरली. सखायतने सेढीमचे पाय यट्ट धरून तो ओरडला “मला वांचवा ! मेलो मेळो-”

सेलीमनें वेडीकडे पाहून म्हटलें “मिऊ नको वेड्या, ती भूत नव्हे!!!

““भूत नाहीं पण देवदूत आहे! पिशाची कधीं अंधारांत उभी राहून प्रेमाच्या गोष्टी ऐकत बसेल ?” वेडी गंभीर खरानें म्हणाली. “भूत कधीं राजवाड्याच्या बागेंत येण्याचं साहस करील ? पिश्ाची कधीं एका अप्सरेची छबी हृदयाशीं धरून लोकांच्या मनांतला प्रेमामनि शांत करण्यास देशोदेश हिंडेट £ हें पहा, वेड्या भूतांनीं कधी अप्सरेचं असं सुरेख चित्र काढलं आहे”

बोलतां बोलतां वेडीनं आपल्या वस्त्रांत लपविळेली एक सुंदर तसबीर बाहेर काढून ती सेलिमासमोर ठेविली. सेलीमनें ती हातांत घेऊन पाहिलें, तो ती एका सोंदर्यशञालिनी किशोरीची प्रतिमा ! सखायतअल्ी एकदम उठून उभा राहिला.व सेलीमच्या हातांतील ती तसबीर हिसकून घेऊन क्षणभर हृदयाशी धरून म्हणाला “हीच-हीच ती परी! ह्याच सोंद्याच्या बिजलीने माझ्या हृदयास आंच ढावली आहे. तेच हे गाल! तेचहे डोळे! डाकिणी! तुला ही मूत कोठें दिसली !'

५“खरें सांग, ही कोणाची तसबीर ”” सेलीमनें गंभीरवाणीने वेडीला विचारले.

“ही तसबीर ? याच हडळीची, त्याच पिशाचिनी ताराबाईच्या पोरीची-या हिरण्मयीची ! आणि हें पहा, ही ज्या तरुणाच्या गळ्यांत माळ घाठित आहे तो प्रतापा्सिहाचा धाकटा मुलगा अजयसिंह !

चित्रपट. ३३

हाग्र“हवय !' अजयसिंहाच्या गळ्यांत ही माळ घालणार हिंची' मनकामना पूर्ण होणार !!'

सेलीमने उत्तर दिलें “छत , ही गोष्ट घडणेंच नाहीं! तूं निधोस्त ऐस जर खरोखर अशी भुवनमोहिनी अप्सरा या जगांत असेळ तर तिला ह्या काफराच्या पोराच्या गळ्यांत माळ घाठतां येणार नाहीं, हें परके समज ! ही सेळीमच्या अंकासच शोभा देईल !!'

“पाहीन, पाहीन बरं, हिची मनकामना सिद्ध होते कीं तुमची प्रतिज्ञा प्रण होते !'' असें म्हणून वेडी झपाद्याने निवून गेली

सेळीमने एका हुजऱ्यास हांक मारून म्हटलें “अबदुल | या वेडीच्या मागोमाग जा. ही कोठें जाते, कोठें राहते, हें सर्व नीट लपून लपून पहा. उद्यां पुन्हा याच वेळेस मठा भेट, जा. हुकुमाची नीट बजावणी कर. सखायत ! एक पेला भर रे आणखी ?”"

वेंडी हळुहळू आपल्या मनाशींच गुणगुणत दिलीच्या दक्षिणभागास यमुनेच्या कांठीं असलेल्या अरण्यांत शिरठी. या अरण्यांत सुमारे शंभर रमणी एकत्र बसल्या होत्या. लया सवे यौवनसंपत्न सोंदर्यपूरण होला. वेडीला पाहतांच ल्या सवोनीं उठून उभे राहून तिचा सत्कार केला.

त्याच निजेन अरण्यांत एक रक्तमंडित सिंहासन होते. तरुगण चंद्रप्रकाशांत नहात होते. तटिनी यमुना शशिरायास हृदयाशी धरून हास्यमय क्रीडा करित होती. जगत्‌ सर्व आनंदमय दिसत होते.

सवानी मिळून उन्मादिनीचा पूरवेवेष उतरून तिठा बहुमूल्य भरजरी पोशाख चढविला. तिच्या अंगावर रत्खचित अलंकार घातले. कांहीं जणी तिच्यावर रत्नाच्या मुठीच्या चवऱ्या ढाळू लागल्या कांहींजणी तिच्या अंगास सुवासिक द्रव्यांचे ठेपन करूं लागल्या. उन्मादिनी आतां भुवनेश्वरी बनळी. तिच्या रूपाचा चंद्र हेवा करूं लागला चंद्रा! हा उपद्दयाप कश्याळा करतोस बाबा? आपल्या देहावरला डाग काढळास, तरी या मुखचंद्राची बरोबरी करणें तुळा अशक्य आहे! मग सकटंक असतां हा खटाटोप कां म्हणून

३४ अस्रतपुलिन.

वेडी म्हणाली “आज ल्या राक्षसिणीच्या रूपानें सेलाएूट हृदयांत प्रचंड वणवा पेटवून तर मी आर्ल्ये; पण इतक्यांतच म॑ हा उंची पोशाख कां घातलात ? जोपर्यंत माझ्या हृदयांतील सूड पा शांत होत नाहीं, तोंपर्यंत या वेषानं मी सुरेखका दिसेन £ सख्यांनो जा, ढबकर जा, माझा आपला वेडीचा पोशाख पुन्हा आणून द्या.”

प्रकरण सातवें.

नवे सेनापति. आप्र्याच्या नवीन राजप्रासादांतीळ एका सुंदर दिवाणखान्यांत बादशहासमोर अजयसिंह एकटाच बसला होता. दिलीश्वरानें कांहीं वेळ विचार करून म्हटळें “मेवाडराजकुमार ! आपला माझ्या म्हणण्यावर विश्वास बसत नाहीं? अंत!पुरांत राहणाऱ्या एका अबलेवर हजारों जवानमदे गडी घेऊन खारी करण्याचा प्रसंग यावा ह्याचें आपणास नवल वाटतें !!

““दिलीश्वर ! अश्ांतला कांहींच प्रकार नाहीं. मळा या सारीबद्दळ मुळींच आश्चये वाटत नाहीं. भारतललनांचें अप्रतिम देशवात्सल्य, अतुल्य बीरव आपण स्वतः डोळ्यांनीं पाहिळें नाहीं. काय ? राजस्थानच्या प्रथेक अंतःपुरांतीळ वीररमणींच्या हृदयांत वीरजननी भारतमातेची प्रतिमा आपण पाहिळी नाहीं. काय £ हिन्दुरमणींचे विस्मयकारक वीरत्व भारतवषाच्या इतिहासांत सुवर्णांकित अक्षरांनी लिहिलेलें नाहीं काय £'

अकबर हसून म्हणाला “परतु आतां ज्या ख्रीशीं युद्ध करायचे आहे ती हिन्दू नसून मुसलमान आहे!"

“असेना! तरी पण भारतरमणीच ना? चंदनाच्या वनांत देवदारू उत्पन झाळा तरी त्याला चंदनाचा वास आलाच पाहिजे !'?

“मंग महंमदी स्रिया गुणरूपानें हिन्दूस्त्रियांच्या बरोबरीच्या असूं शकतात, हे तुम्हाला कवूल आहे तर? आतां मी आपलें मत तुम्हाला

नवे सेनापति. ३५

सांगती, ऐका. जर कोणी भारताचे मंगळ चाहत असेल तर त्याला आऔपर्यंत हिन्दूमुसलमानांत परस्परांत विवाहादि संबंध होत नाहींत 'त्रोपर्यंत या उभयतांचे ऐक्य होणें केवळ अशक्य आहे, हें कबूल केलेच पाहिजे; आणखी,असें ऐक्य झाल्याशिवाय भारतभूमीचा जगावर दरारा बसणें अगदीं अराक्य आहे, हे माझं ठाम मत आहे !”

““पुरंतु जोपर्यंत हिन्दसाम्राज्याच्या सिंहासनावर केवळ यवनच बसतील, तोंपर्यंत हिंदू ळोक त्यांनां लुटारू म्हणणारच !”

“केवळ मुसलमानांनींच दिलीच्या तक्तावर बसावें, असे माझें मुळींच म्हणणें नाहीं; आणि म्हणूनच क्षत्रियवीर अजयसिंहाचा विवाह त्याच्या पित्याच्या संमतीने एका उच्चकुळोत्पन आणि रूपगुणशाली यवनतरुणीशीं करून द्यावा, असा माझा विचार आहे.”

बाबांनीं संमति दिठी, तरीहि अजयसिंहाचा एका मुसलमान स्त्रीशी विवाह होणें अगदीं अरक्य आहे!”

“आणखी, 'जर राणाजी हिरण्मयीशीं आपल्या विवाहाचा बेत रहित करतील, तर”

अजयसिंहाचा चेहरा एकदम ळाळभडक झाला! लगेच पांढरा फटफटीत झाला. शरीराचे रोमांच ताठ उभे राहिले. त्याने एकवार तीव्रदृष्टीनें अकबरशहाकडे पाहिले लगेच त्याची केविलवाणी, चिन्तातुरदृष्टि आकारपथाकडे रोखलेली दिसली. अकबरशहाचें गंभीर मुख गंभीरतर झालें, तो म्हणाळा “बेटा अजय! दिलीश्वराचें तुझ्यावर पुत्राप्रमाणे प्रेम नाहीं असं तुला वाटलेंना? मी आमच्या तहाकरितां म्हणून तुझ्या भावीसुखांत माती कालळवीन, हें तूं मनांत देखील आणूं नकोस! मी देखीळ एक वेळ तुझ्यासारखा तरुण होतो. अकबराच्या मनांत देखीळ एकदा प्रेमाचा दुर्दमनीय ओघ वेगानें वहात होता. मला तुझ्या मनांतळा भाव समजठा-पण हें काय? दिछीहून खार? समजलो!"

३६ अमृतपुलिन.

याच वेळेस एक घोडेखार वेगानें घोडा फेकित राजवाड्याक येत होता. बादशहा तटकन्‌ उभा राहून म्हणाला “समजलो! अक्कर शून्य सेलीमानें दिळी शहरास आग लावली असेल! नाहीं तर दृ. मानसिंहाच्या पांढऱ्या दाढीस--”

अकबराचे वाक्य पुरें झालें नाहीं तोंच घोडेसाराने मुजरा केल गुडघे टेंकून तो तेथेंच उभा राहिळा. गंभीरवाणीने बादशहा म्हणाळ “काय बातमी आहे?''

स्वारानं पुन्हा वंदन केलें बादशहासमोर एक लखोटा टाकिला, बादशहा पत्र वाचण्यांत चूर झाला. पत्र वाचून झाल्यावर लाच्या मुद्रेवर चिंतेची गाढ छाया पसरली. लाने पुन्हा पत्र उचलले पुन्हा वाचळे. त्याच्या भव्य कपाळावर चितेमुळें सुरकुत्या पडल्या चर्येवर विषादाची लहर मारूं लागली. तो आपल्याशींच पुटपुटला “र॒जपुतकन्या! सखायतअछी-टद्यपुरचा तह !!"

अजयसिंहाकडे तीव्र पण दयाद्रे, चिन्तातुर पण आशादूर्ण अशा दृष्टीनं त्यानें पाहिले, बादशहाने पत्रांचे फाडून फाडून तुकडे केले. हुजऱ्यास हांक मारून म्हटळें “महंमद !'*

महंमद चटकन्‌ धावत आला. बादशहानें त्याला पागेंतून सर्वात चपळ घोडा आणण्यास सांगितळें दूतास निरोप दिला.

महंमद सखारास घेऊन पागेकडे चाठता झाला,

अकबराने अजयासहाचा हात धरून म्हटळे “बेटा अजय! अहमदनगराकडील युद्धाचा भार तुझ्यावरच आहे. जपून वाग. रजपूत वीरास शोभेल्शा, शूर प्रतापासिहाच्या वीरपुत्रास योग्यशा,व अकबराच्या जीवळग पुत्रवतू प्रिय सेनापतीने करावें अश्या रीतीनें हें काम पार पाड. जय देणार खुदा आहे! मी केव्हां परत येईन हें कांहींच निश्चित नाहीं.

ली च्य नें हर

पहा, या नारीच्या शोर्यानें दिपून जाऊं नकोस किंवा तिच्या डोळ्यांच्या

यावनिक परिणय. ३७

कटार्ववाणांनीं जेर होऊं नकोस! तुझ्या या कामगिरीबद्दल तुला' एकच इनाम तें सुरसुंदरी हिरण्मयी!!'

महंमदाने घोडा तयार करून आणिला. तत्काळ बादशाह! घोड्यावर खार झाला. बरेचसे घोडेखार मागून जाण्यास निघाले ! पण अकबरानें त्यांनां हातानेच येण्यास खुणाविठें. भारतसम्राट्‌ अकबररऱाहा एकटाच वायुगतीने उदयपुराकडे जाण्यास निघाला.

प्रकरण आठवे यावनिक परिणय

निदाघांतीळ रात्रीच्या चतुथे चरणाची शेवटची घटका. निशानाथाचे प्रेमाभिनयपूणे नाटक संपत आले होतें. त्या प्रीतिमय, आठोकमय, रंगभूमीवरीठ एक एक दीप हळुहळू विज्वत होता. हिरण्मयी एकटीच उदयपुरच्या राजवाड्यामागीळ बगीच्यांत उभी होती. रोज या वेळीं देवपुजेकरितां फुठें खुडण्याचा तिचा नियम असे. आज तिचा मुखचंद्र अगदींच म्लान दिसत होता. जणूं काय आकाशांतील म्लान चद्राचे या निसगेदर्पणावर हें प्रतिबिबच पडलें होतें! किती वेळ तरी हिरण्मयी जागच्याजागींच उभी होती. कांहीं काळानंश्रैर हिरण्मयीच्या डोळ्यांतून अश्रंचा प्रवाह सुरू झाला. तिनं पदरानें डोळे पुसले त्यांनां आकादानिरीक्षण करण्याकरितां नियुक्त केलें. नंतर तिनें नेत्र मिट्टन घेतले वर आकाशाकडे तोंड करून आणि दोन्ही हात जोडून म्हटलें “हे न्यायपरायण, सर्व शक्तिमान प्रभो! माझं समन खरंच होणार काय? होणार असेळ तर माझ्या अजयावरचं हें संकट कसं दूर होईल मी काय करूं म्हणजे त्या संकटाचं निवारण होईल?!

एकाएकीं आकाशांत “होईल, खात्रीनें होईल !'' या शब्दाचा प्रतिथ्वनि झाला. हिरण्मयीने डोळे उघडून पाहिलें, तों तिच्यासमोर जटाधारी, भस्मचार्चत एक ब्रह्मचारी मूत उभी असलेली दिसली. ब्रह्मचाऱ्याची शरीरकांति फारच तेजपुंज होती. त्याच्या वदनमेडठास

३८ अमृतपुलिन.

स्वैरगतीने वाढलेल्या समश्रंनी जटांनीं फारच गंभीरता आणिली होती त्याच्या विशाळ नेत्रांवर प्रातःकाळच्या वाऱ्याने उडविलेल्या जळा विखुरल्या होत्या, त्यामुळें याचे डोळे शैवालामध्यें गुरफटलेल्या कमलार सारखे शोभिवंत दिसत होते. दयापररणखरानें ब्रह्मचारी म्हणाला “बेटा मिऊं नकोस ! भवानीपति सत्ते अमंगल दूर करील !”

हिरण्मयीच्या मनांत ब्रह्मचाऱ्याविषयीं असंत आदरबुद्धि उत्पन झाली. ती हात जोडून विनयाने म्हणाली “महाराज! आज सखप्नांत मीं अजय- सिंहाळा संकटांत पडलेळं पाहिळं. महाराज, हें खरंच का? असं असेल तर कांहीं उपाय सुचवा,

ब्रह्मचाऱ्यानें डोळे मिट्टन घेतळे क्षणभर तो व्यानमम्न झाला. समाधि उतरल्यावर तो म्हणाला “तुझे स्वप्न खरेंच, पण म्यायचें कांहीं कारण नाहीं. बेटा ! तूं माझ्याबरोबर या जवळच्या देवळांत चळ देवाला संकट घाल, तो तुझ्या सर्वे इच्छा पूर्ण करील!”

हिरण्मयी ब्रह्मचाऱ्याकडे टकमक बघू लागली, ब्रह्मचारी किंचित्‌ हंसत, दयाद्रे दृष्टीनें तिच्याकडे पाहून ठडिवाळपणानें म्हणाला “बेटा ! अशी भितेस कां? देऊळ जवळच आहे. तू आत्तां परत येशील!/'

हिरण्मयी त्रह्मचाऱ्याबरोकै चाळू लागली, हरिण ! मूर्ख ! माघारी फीर! अक्षून तरी माघारी फोर! कांहीं दूर गेल्यावर ती एका लहानशा देऊळवजा घराजवळ थांबली. ब्रह्मचारी म्हणाला “बेटा! जा आंत देवळांत, देवाची प्रजा कर नवस करून परत ये.”

हिरण्मयीच्या मागोमाग ब्रह्मचारी आंत शिरला देवळाचे दार दोन्हींकडून बंद झालें. महादेवाची मूर्ति कोठें आहे हें पहाण्याकरितां हिरण्मयीने चोहींकडे पाहिलें, पण हे देऊळ नव्हे ही-मशीद! तेथें महादेवाच्या मूर्तीचे नांव नाहीं, पण एक संगमरवरी चबुत्रा होता. या चबुञ्यावर एक लोखंडाचा पत्रा ठोकला होता, लावर एक फुळदानी एक लहानसे पुस्तक ठेविळें होते. एक पांढरी दाढी- मिशीवाले मियांसाहेब चबुत्र्याशेजारींच बसले होते, दोघे तरुणहि

: याबनिक परिणय. ३२९

पण तेथ होते. यांपेकी एकाच्या तोंडावर राजतेज स्पष्ट झळकत होतें. पण हा दुसरा कोण? लाला पहातांच हिरण्मयीच्या अंगावर अकस्मात्‌ कांटा उभा ऱांहिळा. तिनें याला कधींतरी पाहिलें होतें खास ! अजयाच्या खांद्यावरून उडून ज्या एकाक्षाच्या गळ्यांत हिरण्मयीचा हार पडला होता तोचं हा एकाक्ष ! मियांसाहेब हंसत हैसत डोळे मिचकाबित मिचकावित्र आतां पुढें झाले. भयभीत हिरण्मयीने त्रह्मचाऱ्याकडे दृष्टि फेकली, पण ब्रह्मचारी बोवा कोठें होते ! ते आंत आले खरे, पण आतां लांच्या जागीं पाठीवर केश मोकळे सोडून उभी असलेली उन्मादिनी! ज्या वेडीला लहानपणी हिरण्मयीने अरवली पर्वतावर पाहिळें होते-तीच ! अजयसिंह आप्र्यास जाणार होता त्याच्या आधले रात्रीं जी वेडी हिरण्मयीला सखप्नांत दिसली होती ती हीच! लहानपणापासून ज्या वेडीचे भीप्रण नेत्र, भयप्रद शब्द, विकटहास्य हिरण्मयीच्या हृदयास कंपित करित होतें-तीच! हिरण्मयीशीं दृष्टादष्ट होतांच वेडी हसून टाळ्या वाजवू लागली. हिरण्मयीचें मरक भ्रमण करूं लांगळे, ती बेशुद्ध झाली. सखायतअलीनें लगेच पुढें सरून तिचा हात धरला लखार्चे चुंबन घेऊन जवळच बसलेल्या सेढीमास तो म्हणाला “आतां काजीसाहेब उशीर कां करतात? जहांपनाह ! आपणहि कांहींच बोलत नाहीं?”

सेळीम अगदीं मंत्रबद्ध बाकशून्य बसला होता. त्याचे डोळे हिरण्मयीकडे लागून राहिळे होते. सखायत पुन्हा बत्तीशी विचकून म्हणाला “इजब कबूल ! झाळें या माझ्या शादीपासून या परीजानला कोणताहि त्रास होणार नाहीं !””

. काजीसाहेब उठून उभे राहिळे म्हणाळे “पण इजब कबुढीळा

साक्षी कोण

“साक्षी? खास जहांपनाह आणखी ही वेडी!”

काजीसाहेबांनीं कुराण मोठमोठ्याने वाचण्यास आरंभ केला; पण इतक्यांत मश्चिदीच्या दारावर मोठमोठ्याने थाप मारून कोणीं गंभीर

४० अम्रृतपुलिन.

चाणीनें म्हटळें “आंत कोण आहे? ठबकर दार उघडा, नाहीं तरे लाथ मारून दार फोडावें ठागेळ मशिदीचा अपमान होईल!”

काजीसाहेबांच्या हातांतळें कुराण पटकन्‌ खालीं पडलें ! सेलीमच्या ' तोंडचे पाणी पळाले! ' सखायतअलछीस तर दरदरून घाम सुटला! तो हिरण्मयीचा हात सोडून जमिनीवर मटकन्‌ बसला. उन्मादिनीचा पदर स्थानच्युत होऊन भुईवर लोळू ठागळा. हिरण्मर्यी शुद्धीवर येऊन बाहुलीप्रमाणें उभी राहिटी. त्या बाहेरच्या सरांत काय जादू भरली होती नकळे! आंतून उत्तर मिळत नाहीं हें पाडून बाहेरील गृहस्थाने दारावर लाथ मारली. ताडकन दाराचे तुकडे तुकडे होऊन धाडकन्‌ तें खाठीं पडळें चटकन्‌ एक गृहस्थ आंत शिरला. हिरण्मयीनें पाहिठें, तों प्रयक्ष भारतसम्राट्‌ अकबरशहा !

प्रकरण नवर्वे. प्रेमी मनुष्याचा पुरस्कार.

दिळीश्वरानें आंत शिरल्याबरोबर क्रोधारक्त दृष्टीने सेडीमाकडे पाहिलें. बादशाहाच्या या क्रोधदृष्टीनें भारताच्या भावी सम्राटाच्या हृदयाचे पाणी पाणी झालें. हातांतील तरवारीच्या मुठीवर आपला भार टाकून भुईकडे दृष्टि रोखून तो स्तब्ध उभा राहिळा. अकबरानें काजी सखायत यांच्याकडेहि पण तशाच दृष्टीने पाहिलें. लगेच अश्रुपूरण नेत्रांनी हिरण्मयीकडे पाहिलें. इतक्यांत त्याची दृष्टि वेडीकडे वळली. तिला “तूं कोण!” हणून त्यानें प्रश्न केढा. वेडीने आपले विशाळ नेत्र आकुंचित केळे दोन्हीं हातांनी केश ओढून धरले. ती ओंठ चावू लागठी ऊर बडवून घेऊं ठागली. पण ह्यानंतर मात्र तिचें नेहमीचे अक्राळविक्राळ हास्य. अकबरशहा आश्चर्यचकित होऊन म्हणाला तूं तर वेडगळ दिसतेस!”

उन्मादिनी हणाली “मी हो दिठीश्वर! मी आपणास लवकरच ओळख देणार आहें. माह्यी ओळख देण्यास हें स्थान योग्य नाहीं!

. प्रेमी मनुष्याचा पुरस्कार. ४१

पण. इतकं खरं कां, माझी पुष्कळ दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. ही पहा राक्षसी ताराबाईची कारटी ! हिचं लग्न आज एका नीच कुलांत उत्पन झालेल्या मुसलमानाशीं ठागलं. याबद्दद साक्षी दिलीश्वराचे युवराज, हे काजी मी!”

बोलतां बोलतां वेडी आनंदयुक्त मुद्रेने हिरण्मयीकडें पहात पहात बाहेर पडछी. हिरण्मयी देहभानावर नसल्यामुळे आतांपर्यंत काय झालें याची ल्या बिचारीला कांहींच वाती नव्हती. तिळा तें सवे आतांच समजलें. ब्रह्मचयवेषधारी उन्मादिनीची प्रतारणा, काजीचें कुराण सखायतचें लग्न, हीं सवे तिच्या मनावर आतां पर्णपणें बिंबलीं ती पुनः बेशुद्ध होऊन धाड्दिशीं खालीं पडली. सखायत हिरण्मयीला सांवरण्यास पुढें झाला, तोंच अकबरानें क्रुद्ध स्वराने ओरडून हटले “खबरदार! तिला स्प करूं नकोस!”

हे शब्द ऐकतांच सखायत एकदम मार्ग सरला; पण पुन; लांचट- पणाने हणाला “जहांपनाह! मी आतांच हिच्याशी निका पढला. खोटें असेळ तर युवराजांनां विचारा.'

सखायतचें बोलणें बादशहाच्या कानींच पोंचलें नाहीं. तो सेलीमाठा म्हणाला “सेलीम! मीं तुला पुष्कळदा क्षमा केली आहे, पण आजच्या या घोर अपराधाबद्दळह तुठा कोणती भयंकर शिक्षा करावी, हें मला समजत नाहीं!"

सेलीम आवेश्यानें हणाला “जो अपराधी यालाच दंड करणें योग्य आहे. आजच्या या कुलांत अपराधी सखायत-मी केवळ साक्षी मात्र. तेव्हां मी त्याला आपल्या अनुमतीशिवाय'च दंड करितां !!?

सेलिमाचें हें बोलणें संपण्याप्रव्रीच लाच्या म्यानांतून तरवार बाहेर निघून ती सखायतच्या छातीमधरून आरपार निघून गेली ! सखायतनें

जोरानें एक किंकाळी फोडून तत्क्षणी प्राण सोडले. अ० पु०

४२ अमृतपुलिन.

अकबराचे मुखमंडळ क्रोधाने ढालभडक झालें. लाने तस्वार उपसली तो सेठीमावर धावून गेळा. पण लगेच राग आंवरू1' तरवार परत म्यानांत ठेवून म्हणाला “सेलीम ! पापावर पाप? मूखे- पणाची तूं अगदीं कमाल केलीस! तुझ पाप माझ्यापासून लपून राहिलें असं तुला वाटत असेल, पण मी काय म्हणतां हुं नीट लक्ष्य देऊन ऐक. जर मी म्हणतो हें ऐकलेस लयाप्रमाणे वागलास तर मी तुला इतर सवे अपराधांबरोबर या अपराधाबद्दलहि क्षमा करीन. ऐक तर. या हतभागी स्रीचे कन्येप्रमाणें रक्षण करण्याचा माझा मानस आहे. ही नांवाला मुसलमानाची धमंपत्नी झाली आहे. हिच्याकडे तूं केव्हांहि वाईट नजरेने पहाशील, तर तुळा सवे अपराधांचा दंड एकदम भोगावा ठागेल हें पक्के टक्ष्यांत वागीव. जा, नीघ, आत्ता इथून काळें कर.?”

सेलीम हिरण्मयीकडे चोरट्या नजरेने पहात पहात बाहेर पडला आप्र्याकडे चालता झाला.

प्रकरण दहावे. मानवी कीं किन्नरी.

ज्या वेळेस वादशहा अकबर दिल्लीच्या तक्तास भूषवित होता, त्याचवेळेस दक्षिणेत राज्ञी चांदबिबी राज्य करित होती. ही असामान्य राणी शोर्यवीयोदि गुणांनी अकबराशीं समान होती, हें निरपेक्ष दृष्टीने इतिहास लिहिणाऱ्या कोणाहि लेखकास कबूल करणें भाग आहे. सुमारें पन्नास वर्षे-ब तोहि राष्ट्रविएवाचा काळ-अंधारांत रक्षदीपाप्रमाणे, किंवान्मरुभूमींत मंदाकिनीप्रमाणे ह्याच सवेगुणसंपत्न राज्ीच्या राज्य- कोशल्यामुळें दाक्षिणा्यांस कांही काळपर्यंत तरी सुख शांति प्राप्त झालीं होतीं. पण चांदबिबीच्या नशिबी हें सुख फार दिवस लिहिलें नव्हते! अहमदनगरच्या गादीवर बसल्यानंतर थोड्याच दिवसांत अकबर बादराहाच्या करड्या नजरेचा मोर्चा अहमदनगरावर फिरल्याची

मानवी कों किन्नरी. ४३

बातमी तिळा समजली. ही बातमी ऐकतांच चांदबिबीठा चेन पडेना; “भाहारनिद्रेला अवसर मिळेना.अप्रतिम उत्साहाने अलौकिक मनोनिग्रह करून फोजेची जमवाजमव करण्यास राणी लागली. स्वतः किल्यांच्या प्रत्येक भागाचे निरीक्षण करण्यांत ती गुंतून गेली बादशहाशीं सवच प्रकारें सामना देण्याची तयारी करण्यास तिनें सुरुवात केली.

दिवसभर श्रम केल्यामुळें श्रमपरिहाराथे थोडा वेळ विश्रांति ध्यावी ह्या हेतूने एक दिवस सखीगणास बरोबर घेऊन राज्ञी चांदबिबी राज- वाड्याच्या मागील बाजूस नदीतीरावर बसली होती. राणी एका सखीस ह्मणाठी “जुळेका! आज फार उकडतं आहे ग! सूर्य मावळला आहे तरी अज्लून अंगाची आगआग होते आहे. मल्हारराग म्हटला म्हणजे वृष्टि होते, असं ह्मणतात. तर मग गा बरं आज मल्हाररागाची एखादी चीज! मात्र, तुझ्या गाण्यानं मेघांस आनंद होऊन ते वृष्टि करतीळ भशी चीज गा!”

जुलेका ह्मणाढी “आपल्या सांगण्याबाहेर ही दासी कधीं असत्ये बरं राणीसाहेब ? पण आज ही अशी थन्च कां आरंभलीत !''

जुलेका तंबोऱ्याशीं सूर मिळवून गाऊं लागली. चांदनिबी प्रीतिप्ररणे हृदयाने आपल्या सखीचें गाणें ऐकण्यांत गढून गेठी. गाणें संपल्यावर राणीने आकाशाकडे पाहून हंसत हंसत हटले “हें बघ, तूं इतकी सुरेख गात्येस कीं, खच्छ आकाशांत मेघ दिसूं लागले. आणखी एकदा गा, म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे!!!

“आणखी एकदाच काय पण शंभरदा म्हणाळ तर गाईन! पण गडे, अशी थट्टा मात्र करूं नका!”

जुळेकानें पुनः तंबोरा उचलला ती पूर्वीप्रमाणेच मधुर आठाप घेत गाऊं ठागली. एकाएकीं सर्व रमणीगण चकित होऊन उभा राहिळा. जुलेकाचें गाणें बंद पडळें हातांतील तंबोरा हातांतून गळून नदीच्या पात्रांत पडळा. नदीचा कळकळ ध्वनि, वृक्षपर्णीचा

४४ अमृतपुलिन.

मर्मर शब्द, वाऱ्याची क्रीडा सर्व शांत झालीं. नदीतीरापठीकर कोणी गात असलेल्या मल्हाररागाच्या आलापांनीं सवे वातावरण, भरून गेलें. सृष्टि निःशब्द, स्तब्ध, केवळ चित्राप्रमाणें भासूं लागली पश्चिमेस दिसणाऱ्या ज्या लहानलहान ढगांच्या द्रीनावरून राज्ञी चांद: बिंबीनें आपल्या सखीशीं विनोद करण्यास सुरुवात केली होती, तेच आतां मत्तकुंजरांप्रमाणं आकाशांत सैरावेरा धावूं लागले," ल्यांनी सहस्रधारांनीं दृष्टि करण्यास सुरुवात केली. ते उच्च खरांतील मधुर आलाप आतां अधिकच उच्च खरांत ऐकू येऊं लागले; लांचा निनाद आतां मधुरतर होऊं लागला यांची भीपण लय आतां भीषणतर भासू लागली. जलघारांचा कर्णमधुर शब्द या गाणाऱ्याच्या तेवोऱ्याच्या सुराशीं मिळून गेळा. मेघांच्या गडगडण्याच्या मृदेगध्वनींत हे आलाप विलीन झाले, सवे स्थावरजंगम विश्व लाचा प्रतिध्वनि करण्यांत गुंग होऊन गेलें. जणूं काय, मोहमुग्धा सृष्टीस या गायनामुळें चैतन्य प्राप्त झाले, जलघारापतनाच्या नू पुररवारने आणि टपटप गळणाऱ्या जलबिंदूचा ताळ धरून सृष्टिया गायकाची साथ धरित होती! राणीच्या सख्या जणूं काय मंत्रवद्धच होऊन तशाच पावसांत भिजत उभ्या राहिल्या. हळुहळू तो गीतध्वनि जवळून जवळून ऐेकूं येऊ लागला. बऱ्याच वेळाने एक स्री हातांत बीणा घेऊन चांदबिवी- जवळ येऊन उभी राहिली. अझूनहि सर्वजणी अगदीं पहिल्याप्रमाणेंच तटस्थ उभ्या होत्या. गायिकेने आपलें गाणें बंद केलें वीणेचें चुंबन करून्र तिला हृदयाशीं धरून ती उभी राहिली. सर्व सख्यांस पुनरपि चेतना प्राप्त झाली, एकजण म्हणाठी “राणीसाहेब! क्षमा असावी, आम्ही सवे अगदी संज्ञाह्नून्य झालो होतों. चळा आतां राजवाड्यांत.”

जुलेकाने गायिकेकडे पाहून विचारिठें “बाई ! आपण मानवी कीं किनरी ?”

वेडीचा पूववृत्तांत. ४५

गायिका हळुहळू जुलेकाकडे वळली. आकाशांत एकदम वीज जैमकली गाणारीण ही केवळ जीण वद्लें परिधान केळेली एक 'भेकारीण आहे हें सर्वांच्या ध्यानांत आठे, एकजण म्हणाली '“भिकारणी! तूं कुठं असत्येस £'

गायिका म्हणाली “मी भिकारीण नाहीं, मी एक उन्मादिनी आहें!”

चांदविबीर्ने भिकारणीस वाड्यांत घेऊन जाण्यास सांगितलें तिची नीट व्यवस्था ठेवण्यास बजाविले. वाड्यांत गेल्यावर राणीच्या सखींनीं आपले कपडे बदळून वेडीसहि नवे कपडे दिळे; पण वेडीनें ते सवे फेकून दिलें. चांदबिबी वेडीस म्हणाली बाई, तुमच्याशी मला कांहीं बोलायचं आहे.”

वेडीस घेऊन राणी आपल्या महालांत गेली दारास अगेळ लावून घेतला.

प्रकरण अकरावे,

वेडीचा पूर्वेवृत्तांत. दीपमाळांनीं सुशोभित, सुगंधी पुष्पहारांनीं सुसजित अशा त्या उज्वळ राजमहालांत अहमदनगरची राजी चांदबिबी उन्मादिनी ह्या दोघी किती वेळ तरी एकमेकींशी कांहींएक बोलतां स्तव्ध बसल्या होया. थोड्या वेळाने उन्मादिनी हणाली “आपल्यासारख्या राजराजेश्वरीस मजसारख्या भिकारणीशीं काय बोलायचं आहे राणीसाहेब, काय तें

वोलत कां नाहीं?”

चवांदबिबीने एक दीघ निःश्वास सोडून हटले “मुमताज! मीं तुला ओळखलं नाहीं असं का तुळा वाटतं? आज तुला पाहून विषाद आणि आनंद, आश्चये आणि कोतुक अश्या परस्परविरोधि विकारांनी माझं मन हेलकावे खात आहे. काय विचारावं हेंच कांहीं समजत नाहीं!”

४४६ अम्रृतपुलिन.

“तूं कांहींच विचारू नकोस, मीच तुला सर्वे सांगत्ये. तूं इथं या पलंगावर ब्रैस आणखी मी इथं उभी राटून तुला सांगत्ये तें सवे ऐक. वीस वर्षाएर्वी ठहानपणीं एके दिवशीं अशाच सुसज्नित महालांत, अशीच पलंगावर वसून तूं माझ्या तोंडून ब्राह्मणीवंशांतीळ दुष्ट मुसळमान राजानं रामराजाचा वघ केल्याची गोष्ट ऐकिळी होतीस; ला वेळेस अश्रूंनी आपल्या वक्षःस्थलास न्हाणिठं होतंस, हें तुला आठवतं काय? आज तशीच बसून अभागिनी मुमताजची कर्गकहाणी ऐक तशाच अश्रूपूरणे सकरुण नेत्रांनी माझ्याकडे पहा ! मी या पथ्वी- तळावर जिवंत नाहीं असं तुला खात्रीपूर्वक वाटत असेल नदीतीरावर गाणं गातांना मळा पाहून तूं एखाद्या भूताला भ्यावंस तशी भ्याठी असशील, आणि ह्णणूनच तूं माझ्याकडे पहात स्तब्ध वसली होतीस!''

“मी स्तब्ध बसल्यें होले हें खरं, पण मठा भय वाटलं नाहीं! उलट, विषाद मात्र वाटला. तू मेलीस असं लोक म्हणत होते; पण इतक्यांतच तुळा पापिणीठा मरतां येणार नाहीं अश्शी माझी खात्री होती; तें मरण तुळा आळे नाहीं हे पाहून मला वाईट वाटत होतं अणि म्हणूनच मी स्तब्ध बसल्यें होत्ये.'?

“ऐक तर, मी तुला सगळं कांहीं सांगत्ये. तुझं लगन झाल्यावर तूं अहमदनगराला निघून आलीस बापाच्या मरणानंतर तुझी चुलत बहीण मुमताज ब्रिपुळ संपत्तीची माठकीण होऊन बापाचा राज्यदाकट हांकूं लागली. कांहीं दिवसांनीं तुझ्या पापिणी भगिनीच्या दृष्टिपथांत एक सुंदर तरुण हिन्दू आला. हा पुरुष ख्ाल्हेर्वा परलोक- वासी राजकुमार. लाची ती वीरत्वपूर्ण कांति, चंद्रासहि लाजविणारं तें सुंदर मुखकमल हीं पाहून एका पंधरा वप्रोच्या अलुड कुमारिकेचं मन याच्यावर बसलं, तिनं गुप्तपणं यांच्याजवळ लय़ाची गोष्ट काढली. पण यवनद्वेषी हिन्दू राजा या गोष्टीला कबूल होईना! जरी राजकुमार विबाह करण्यास कबूल होईना, तरी याची या अभागिनीवर प्रीति जडली,

वेडीचा पूववृत्तांत. ४७

हिन्दू राजाचं लयन आधींच झालं होतं. थोड्याच दिवसांनीं हिन्दू राज्ञीला "५ या पापिणीला गर्भ राहिळा आह्यां दोघींसहि सुंदर कन्या झाल्या. 'आवेळीं या हतभागिनीनं अनन्यगतिक होऊन ग्वाल्हेराधिपतीचे पाय घरिळे, आणि ल्या वीर क्षत्रियाचंहि मन द्रवढं ! पण त्याच्या बायकोस हें असह्य होऊन तिनं आह्मां मायलेकींविरुद्ध खटपट करण्यास सुरुवात केली. चंदा ! तिच्याच बेतांनीं, तिच्याच कोशल्यानं ह्या हतभागिनीचं दुसरं हृदय हिच्याजवळून हिसकून घेऊन दूर नेऊन ठेविलं! हाय! तें कुठं आहे हें मळा कुणी सांगेळ काय? यानंतर ह्या तुझ्या हन्नममागिनी बहिणीचा उच्च वंशांतील एका मुसलमान तरुणाशीं विवाह झाला, तें तुळा माहीत आहेच.कांहीं दिवस आह्लीं सुखानं राहिल्यावर ह्या पापिणीचा भती इहलोक-”" चांदबिबी एकदम उभी राहिली रागाने ह्मणाली “मुमताज! गप्प रहा पापिणी! आपल्या पापाचा तो वृत्तांत आपल्याच तोंडानं सांगतांना तुला मुळींच का लाज वाटत नाहीं £"! वेडी पुनः खस्थ रीतीनें सांगूं लागली. ती म्हणाली “चंदा ! तुला भ्रम झाला आहे; अथवा ठोक बोठतात त्याच्यावर तुझा पणे विश्वास बसला आहे. मीं माझ्या भ्याला विष दिलं असं ठोक बोलतात हेंमळा माहीत आहे;पण तें सर्वे असल्य आहे. माझ्या दोषांमुळं-माझ्याच घोर पापामुळे यांनां मृत्यु आला हें खरं; पण मीं खत: लांना मारिळं नाहीं. ज्या दिवशीं या अभागिनीचा दुसरा प्राण-माझी प्रिय कन्या माझ्यापासून हिरावून नेली त्या घटकेपासूनच माझ्या हृदयांत प्रचंड दुःखाम्नीनं पेट घेतला. पण ल्या सर्वे आंतल्या वेदना आंतच लपवून मी खस्थ बसल्ये. भगिनी चंदा ! आपल्या तोंडून मीं तें कुणालाहि सांगितलं नाहीं. रात्रेदिवस खिन्न बदनानं मी आपला काळ केंठत्ये, याबद्दळ ते मळा वारंधार खोदखोदून विचारित असत; पण ह्यांना काय उत्तर द्यावं, मळा कांहींच समजेना! लांनीं मला पुनःपुनः कारण सांगण्यास सांगावं आणि मीं तें टाळावं; परंतु हे किती दिवस चाढणार

४८ अम्रृतपुलिन.

अखेर एके दिवशीं मीं त्यांनां अथपासून इतिपर्यंत सवे वृत्तांत सांगितला स्वस्थपणं यांनीं तो सवे ऐकून घेतला.पण त्याच दिवशीं माझ्या नकळ७ यांनीं विष खाल्ले! यामुळं माझ्या हृदयांतला प्रचंड हुतारान द्विगुणिट झाला. मनाचा निधोर करून लगेच अगणित द्रव्य आणि जवाहिर गोळा करून शांभर युवती बरोबर घेऊन कधीं घोड्यावर तर कधीं पार्यी अशी मी देशोदेशी भटकायळा ठागल्यें. माझ्या प्रिय ' कन्येचा मीं सगळीकडे शोध केला,पण हाय ! कांहींच पत्ता नाहीं ! उद॒यपुरच्या राज्यांत असतांना ग्वाल्हेरचे महाराज धारातीर्थी पडले पिश्शाची ताराबाई सती गेली, असं मळा प्रवासांत समजलं. तेव्हां ताराबाईचा सूड घेण्यास संधि सांपडली नाहीं म्हणून फार वाईट वाटळं, आणि म्हणूनच मीं अरण्यवास पत्करला. मनुष्याला परदुःखाबद्दल कांहींच क्षिति वाटत नाहीं; परंतु प्रेममयि सृष्टीचे प्राण परक्रेशांनीं कासावीस होतात. मी जेव्हां निजेन अरण्यांत जीवशून्य गिरिगुहेंत अनंत प्रवाहिनी तटिनीतटावर बसून आपली दुःखकहाणी वीणेशीं सूर लावून खुशाल गात बसत्यें, तेव्हां समदुःखी वनराजी दीधनिश्वास सोडून करुणरबानं माझ्या ममेभेदी सुरांस सूर मिळविते; गिरिगुहा व्याकुळ हृदयानं हा हा अशा राब्दांनीं माझ्या गाण्यास उत्तर देत सहानुभूति दाखविते विगलित अंत:करणानं वाहणारी नदी माझ्या वीणेच्या खराशीं आपल्या कळकळ ध्वनीचा सूर धरते, मला गातां साधारणच येतं, पण मीं काढलेली चित्रं पाहून तुला आश्चर्य बाटेल! आज सोळा वषीपूर्बी मीं तिळा पाहिलं होतं मांडीवर खेळविलं होतं ती आतां तरुणी असेल, पण तिची प्रतिमा मळा काढतां आली ! आतां माझी तुळा एकच विनंति आहे. तूं राजराजेश्वरी आहेस, तेव्हां तुळा तिचा शोध करून देणं सहज साध्य आहे. तूं हें करशील काय £ एकदा-निदान एक क्षणभर तरी माझ्या लाडकीला हृदयाशी घरायळा मठा सांपडेळ काय?

हिरण्मयी कोठें गेढी? ४९

वेडीचे डोळे पाण्यानें भरून आले. पदर ओला निंब झाला. पै लगेच तिच्या मुद्रेवर आनंदाची झांक मारूं लागली. ती हंसत 'हसत हणाली “अग हो, पण तुला सांगायठा विसरल्ये ! त्या पिशाची ताराबाईचा सूड मीं उगविला. तिच्या मुलीचं लग्न एका मुसलमानाशीं लावून दिलं; परंतु अज्भून एक सूड घ्यायचा आहे आणि हणूनच मी तुळा दिसल्ये! तो जर घ्यायचा नसता तर मी तुला जन्मभर दिसल्ये नसत्ये.हिरण्मयीचा भावी पति अजयसिह--प्रतापसिहाचा मुलगा याला अकबरानं तुझ्याशीं लढण्याला धाडलं आहे हें मढा आग्र्यास असतांना समजलं. तर एकदा त्याची माझी रणमेदानावर गांठ घाळून दे!"

'चांदबिबीनें वेडीचा हात धरून दयापूर्ण वचनाने तिळा संबोधून हझटलें “मुमताज ! खस्थ रहा. या अमानुष कल्पनेचा त्याग कर. जर मानवीशाक्तीनं साध्य असेल तर तुझी कन्या तुळा भेटेल हें पक्कं समज. आतां तूं इथंच रहा, तूं तुझ्या दासींनं इथंच आपलं घर मानून रहावं, हंच माझं मागणं आहे.”

प्रकरण वारावें. हिरण्मयी कोठे गेढी?

अहमदनगरच्या युद्धांत अजयसिहास जयप्रात्ति झाठी. आमच्या कथानकांतीळ उन्मादिनीनें चांदविबीच्या सेन्याचे आधिपयय स्वीकारून मोंगळ सैनिकांस आपल्या गायनाने शोयोने चकित करून सोडिले. या युद्धांत चांदबिबी ही केवळ वीररमणी नसून तिला अमानुष शक्तीने असाध्य गोष्टी करतां येतात, अशी मोंगल सेनिकांची खात्री झाली. चांदबिबीला आपल्या बाजूकडील लोकांत ऐक्य दृढता नाहीं हें दिसून आले. वाचकहो ! तहाच्या अटी इतिहासक्ञांस विचारा. आह्मी लया सांगूं शकत नाहीं. पण तें सवे नंतर ! आतां चळा आपण आपल्या अजयसिहाची हालहवाल पाहूं.

५० अम्रृतपुलिन.

ग्रीष्म क्रतूंतीळ एके दिवशीं भर दोन प्रहरी अजयासिह उद॒यपुरच्या राजवाड्यासमोर येऊन आपल्या मानवदमनावरून खाटीं उतरला. राक्ष- वाड्यांत सवेत्र सामसूम होतें.पहारेकऱ्यांपैकीं कांहीं गाढ झोपी गेले होते. कांहींजण अफूच्या गुंगींत भिंतीकडे तोंड करून डुकल्या घेत होते. घोड्याच्या टापांचा आवाज ऐकून ते दचकून खडबडून उठले अजय- सिंहास पहातांच यांनीं याला त्रिवार प्रणाम केळा. अजयरिंहानें एका झाताऱ्या पहारेकऱ्याजवळ “राणाजी कुठें आहेतः!'ह्मणून चोकशी केली.

पहारेकरी ह्मणाळा “आज दोन दिवस झाले, राणाजी बादशहाची भेट घेण्यास आग्र्यास गेळे आहेत. वादशहाशीं पुनः ढढाई होण्याचा संभव दिसतो आहे महाराज !” |

र्ट ध्कां 2) भै

“दुंवरजी ! तं आपणास आंत गेल्यावर समजेल, मी कसं सांगूं 2”

ह्याताऱ्याचे डोळे भरून आले. अजयसिंहाच्या धमन्यांतील रक्त सणसणून वाहूं ठागलें. तो हळुहळू आंत शिरला. पण काय? सर्वत्र सामसूम! परिचारिकागणांपेकीं कांहींजणी हातांतील पखे फेकून देऊन जमिनीवर गडबडां ठोळत आहेत.तर कांहींजणी हातावर मस्तक ठेवून म्लान वदनानें बसल्या आहेत. सवच विपरीत! मेवाडराजाच्या अंतःपुरांत सवेत्र औदासिन्य पसरलें आहे! पाळींव हरिणे घाणेरड्या जागेवर ठोळत आहेत आपले डोळे आकाशाकडे ढावून अश्रू ढाळित आहेत. मोराची सांखळी अस्ताव्यस्त पडली आहे पण मोर कुठें दिसत नाहीं, हें काय? हिरण्मयीचा मोर कुठें गेळा? अथवा हिरणायी कुठें गेळी ? अजयसिंहार्चे मन गोंधळांत पडलें. सारिकेच्या पिंजऱ्यांत सारिकाहि नाहीं, पिंजरा झून्य-सारिका उडून गेढी! उद्‌यपुरच्या राजवाड्यांतील अंत:पुर असं शून्य कां? कांहींच समजत नाहीं! अजयसिंह आपल्या मनाशी हे प्रश्न करित होता. पण त्याठा कांहींच उत्तर मिळेना शेकासमाधानहि होईना. हें आज असें झालें

हिरण्मयी कोठें गेली ? ५९

तरी काय? अजयसिंह हळुहळू पावलें टाकित हिरण्मयीच्या खोलीपार्श| गळी कांपर्‍्या आवाजानं ह्मणाला “हिरण ?'' 'नि:स्तन्ध वाड्याच्या अंगणांत प्रतिध्वनि झाला 'हिरण!' अजयसिंह पुन्हा म्हणाला “हिरण कुठें आहेस ग?” वाडा पुन्हा म्हणाला 'हिरण कुठें आहेस ग?' अजयाने' हळूच म्हटलें '““हिरण मंदिरांत तर दिसत नाहीं! वाडा कांहींच म्हणाला नाहीं!हिरण अजर्यासहाच्या हृदयमंदिरांत होती. तो विषण्ण मनाने तेथून परतला, अजयसिहास पहातांच कमठावती तेथँआली.तिठा अजयसिहाने विचारिले “कमठ! हिरण्मयी कुठें आहे : तूं रडत्येस कां?” कमलावतीचा कंठ दाटून आला. नेत्रांनी वक्षस्थलावर अभिषकाची घार धरली, जणूं ते अश्रु हृदयांतला अग्नि विझवूंच पहात होते! तिचा हुंदका आंबरेना. रडत रडत ती म्हणाली “दादा-!" अजयसिंहानें पुन्हा विचारिळें “हिरण मेली वाटतें ?' ::ददा, हिरण मेली नाहीं! पण ती मेळी असती तरी आह्यांठा इतकं दुःख झालं नसतं!” अजयसिंह संतापून म्हणाला “सांग तर लवकर कुठें गेली ती !!* ५दिलीच्या बादराहाच्या अंत:पुरांत ! मुसलमानानं तिच्याशीं जबर- दस्तीनं लग्न लावून तिला पळविली! असं लोक म्हणतात ! अजयसिंहाचा चेहरा निस्तेज झाठा; पण लगेच एकदम तो क्रोधाने लाळभडक झाला. अजयसिंह तेथून हळुहळू पण पाय आपटित परतला. कमलावतीने लाला पुष्कळ प्रकारें शांत करण्याचा यत्न केला, विनवणी केल्या, पण तिच्या या प्रयत्नाला यश आलें नाहीं! अजयानें तिच्याशी एकहि शब्द बोलतां हातांनींच तिचा निषेध केला. बाहेर आल्यावरसुद्धां कोणाशी कांहींएक बोलतां किंवा कोणाला कांहींएक सांगतां तो घोड्यावर खार झाळा. मानवदमनानें धन्याच्या

५२ अमृतपुलिन.

मुद्रेकडे पाहून याच्या मनांतील भाव ओळखला तो वाऱ्यार्सा मार्गे टाकित भरघाव सुटला.

प्रकरण तेरावें. चमत्कारिक मागणे.

अकबर बादशहा आप्र्याच्या किल्यांत एका प्रशस्त दालनांत एकटाच बसला होता. ह्या वेळेस हातांतील पत्र वाचण्यांत तो गवे झाला होता, हें पत्र अहमदनगराहून एका दूतीनें आणिलें होतें. पत्र उदूत होतें. त्याचें मराठी भाषांतर आह्लयी खालीं देतों.

““भारतेश्वर !

आपण मूर्तिमंत ओदार्यंच आहां, असें लोक ह्मणतात. तरी पण आजमी जें कांहीं लिहिणार आहें, तं ला आणि अभिमान यांमुळे लिहूं नयेसें वाटतें. मी आपणास आज माझे एक रहस्य कळविणार आहें, त्याविषयी विचार केला ह्मणजे जीवच द्यावा असें वाटतें. हें रहस्य-जें ख्रीमुखांतून व्यक्त होणें ह्मणजे एक शरमेची गोर-मी क्ली असून आज आपणास कळविण्याचा निश्चय केला आहे आपण शात्रूचा देखीळ अवमान करित नाहीं, हें चांदसुळतानाच्या तोंडून मी अनेकदा ऐकिलें आहे. हें खरें कीं खोटें, मला प्रत्यक्ष कांहींच माहीत नार्ही; तरी पण मी आपली वेरीण नाहीं! कशावरून ह्मयाल, तर आपला सुलतानाचा आतां तह झाला आहे. तहाप्रमाणें आपल्याला वऱ्हाड प्रांत मिळाला आहे. पण हाय! काय तहाचे मागणें ! आपणास वाटत असेल कीं, तिनें हा तह प्राण वांचावा ह्मणून केला आहे. तिचे या युद्धांत फार लोक मेले हें खरे; तिचा खजिना रिकामा झाला,हें त्याहूनहि सत्य आहे; आणि तिनें या युद्धांत गोळ्या ऐवजी शत्रूवर सुवणेमुद्रा रले यांचा उपयोग केला, हें निःशंक! तरी प्रण, तिच्याजवळ अझून पुष्कळ रक्ष आहेत, पुष्कळ माणिकें आहेत, पुष्कळ पैसा आहे; सर्वेच कांहीं सरला नाहीं. तिचे पुष्कळ लोक मारले गेळे खरे, तरी पण माझ्या सेना- गणाची जरूरच पडली नाहीं. भारतेश्वर ! मजजवळ गायनकला, युद्धकला यांत प्रवीण शंभर ख्लीसेनानी आहेत. त्यांच्यासमोर आपले हजार मोंगल शिपाई धूळ खातील ! याशिवाय माझी खतःची संजीवनी वीणा माझी खतःची

चमत्कारिक मागणं. ५३

भयंकर तरवार हीं आहेतच; आणि याहिपेक्षां माझं शूर वज़कठिण हृदय आहे. . स्यरुपल्या सेनापतींस विचारा, ह्मणजे ते मी खोटें लिहित नाहीं अशी आपली खात्री करून देतील. मग चांदसुलतानानं हा तह॒ कां केला ह्मणाल, तर माझ्या सौंगण्यावरून ! भागिनी मुमताजच्या मर्मवेदनांनीं दयाद्र होऊन तिनं हा तह केंला. आतां आपणाजवळ माझी एक विनंति आहे. ही विनंति मी पत्रांत कशी लिहूं लिहायचा विचार मनांत आला कीं माझी ठेखणी लिहित नाहीं ह्मणले ! भारतसम्राट'! क्षमा असावी, सगळी कर्मकथा आपणास एकदमच कळवित नाहीं, तें लांबलचक चर्‍हाट समक्ष भेटून वळीन. ज्यादिवशी पिशाची ताराबाईच्या मुलीचें लम्न एका हलकट मुसलमानाबरोबर लागलें ( काय तो आनंदाचा दिवस! ) त्या बदेवशीं आपणास एंक वेडी भेटली होती. आतां ओळखा कोणती ती! या दिवशीं आपणाला पुढें ओळख देईन ह्मणून मीं कबूल केलें होते. एकदमच सर्व कांहीं कळवितां येत नाहीं. आज या पत्रासोवत एक तसवीर धाडली आहे. मीं आपणास वऱ्हाड प्रांत देवविला, युद्ध वंद करवून तह करविला आपल्या लाडक्या सेनापतींचे लढाईत प्राण वांचविलळे. ( याबद्दल त्यांनां विचारून खात्री करून घ्या.) त्या सवे कामगिरीबद्दल मी एकच भिक्षा मागत्यें. ती काय ह्मणाल, तर दिट्टीश्वर ! या तसविरींत ज्या बालिकेची प्रतिमा आहे तिची माझी भेट करवा! आपणास हं ह्मणण्याची माझी योग्यता नाहीं; मी चूक करष्यें हें मला कळतें, पण काय करूं2 मन वळत नाहीं. मला कोणी आंतून सारखं सांगत आहे कीं “तू आपलें गाऱ्हाणे अकबरास सांग ह्मणजे तुझी आशा पूर्ण होईल.” भारत- सम्राट ! स्व हिंदुस्थान आपल्या नखदर्पणावर बिंबठे आहे. हिमाल्याच्या शिखरापासून तों कन्याकुमारीपर्यंत-प्रत्येक राजवाड्यापासून तों प्रत्येक पर्णकुटीपर्यंत आपल्या नांवाचा दरारा आहे. आज दिछीसम्राट्‌ यमुनेच्या कांठीं आपल्या हेमासंहासनावर बसलेले आहेत तर उद्यां अकबरशहा गोदावरीकांठीं संन्याशाच्या आश्रमांत गुप्त वेषाने उभा आहे! ही बालिका आपल्या दृष्टीस पडावी यांत कांहीं असंभवनीय नाहीं. मी आज बारा वर्षे तिचा शोध करित आहे खरी, पण माझी आद्या सफल होत नाहीं. भारतेश्वर! आपण ती सफल कराल काय? कातरप्राणा अभागिनी उन्मादिनीच्या या लिहण्यानें क्षुब्ध व्हाल, कीं थट्टा कराल, कीं दयाद्रे व्हाल, हें आपणास माहीत! मुमताज बेगम.”

“५४ अमृतपुलिन.

अकबरशहाने पत्र वाचून झाल्यावर एकवार सूक्ष्म दृष्टीनं त्या तसबिरी निरीक्षण केलें आपल्याशींच म्हटलें “खरोखर, चमत्कारिक मागणे!

ह्याच वेळेस द्वारपाळाने मुजरा करून सांगितळें “जहांपनार सेनापति अजयसिंह प्रभूच्या दर्शनास आले आहेत.”

द्वारपाळाचे बोलणे पुरें झाळें नाहीं तोंच अजयसिंह आंत आढ

अजयासेहाचं मुख अगदीं निस्तेज दिसत होतें. त्वे शरी घामाने डवडवलें होते.अकबरशाहा म्हणाला “बाळ भजय ! बरीच मजः मारल्याने सांप्रत तूं अगदीं थकल्यासारखा दिसतोस. तुझ्याशी मळा बरें बोलायचे आहे; पण आतां. विश्रांति घि. आपण मग बोळूं. बेटा तूं या युद्धांत जय मिळविलास त्याबद्दठ-'!

“त्याबद्दल बक्षी स-!' अजयसिंह संतापातिरेकाने ह्मॅणाला “हेंच कीं हिरण्मयी एका मोंगळ भूताच्या अंकास शोभा देत आहे. तरी क्षत्रिय कुलांगार अजयसिंह या खर्गीय तखारीची तृप्ति तिळा यवनशोणिर पाजून करूं राकत नाहीं!”

अजयसिंहास एकदम मूच्छा आठी. धाडकन तो अकबराच्य, अंकावर निश्चेष्ट पडला.

प्रकरण चवदावें.

अम्बरकुमारी, हिरण्मयी सांप्रत आग्रा येथे अकबरशाहाच्या अंत:पुरांत होती. हिरण्मयीला अकबरशहा मुलीप्रमाणे पाळणार आहे, ही गोष्ट अंत:पुरांतीळ सर्वास ठाऊक झाली होती.अकबरानें हिरण्मयीला रहाण्याकरितां खतंत्र महाळ दिला होता तिच्या शुश्रूप्रकरितां हिंदू दासी ठेविल्या होया. तिच्या दासींखेरीज हिरण्मयीच्या महालांत जाण्यास कोणासहि परवानगी नव्हती. एके दिवशीं संध्याकाळीं हिरण्मयी एकटीच आपल्याशी चिंता करित बसली होती. अकस्मात तिठा समोरच्या खिडकीकडे कोणाच्या

अम्बरकुमारी. ५५

नूपुरांचा शब्द ऐकूं आठा. ढगेच बाहेरून कोणी तरी मधुर कोमल यशंत 'हिरण्मयी' अशी हांक मारित आहे असे तिनें ऐकिले. हिरण्मयीने अयश्वयेचकित ,होऊन तिकडे पाहिले. आग्र्याच्या राजप्रासादांत असल्यापासून तिळा 'हिरण्मयी' या नांवानें कोणींच हांक मारित नसे. बाहेरच्या रमणींनं पुनः रजप्रूत भाषेत 'हिरण्मयी ! भगिनी! ताई' अशा हांका मारिल्या. ती काकुळतीस येऊन ह्मणूं लागली :हिरण्मयी, तुमच्या मी पायां पडत्ये, एकदा आपल्या महाठांत येण्याची परवानगी द्या. आज एक महिंना झाला, तुम्ही इथं आहां, पण माझं फुटकं नशीब, कीं, एक दिवससुद्धां तुमची भेट झाली नाहीं! रोज येईन हणत्ये, पण संधीच सांपडत नाहीं. बादशहाची परवानगी नाहीं ह्मणतात. तुमची परवानगी असल्यावर मग काय करायची बादरऱहाची परवानगी? मग येऊं का आंत?”

हिरण्मयी विस्मित मुद्रेने हणाली “कोणबाई तुझी £ या.

बाहेरीळ तरुणीनं आंत प्रवेश केळा.रमणी सुंदरी होती हे हिरण्मयीच्या दृष्टीस पडळें, परणेसठिळा तटिनीच्या वक्षःस्थलावर ज्याप्रमाणें जल- लहरी केठि करतात,त्याप्रमाणें या पर्ण सोंदयमेयीतरुणीच्या देहावर सोंद- यलहरी उचंबळत होत्या. रमणीच्या मुखाकडे पाहतांच ही बालिकाच असावी, असा भास होत होता. बालिकेसारखी तिची सरळ चंचल मुखमुद्रा पाहून ही कोणाहि पुरुषाच्या कुटिलकटाक्षानें आरक्त सलळजञ होणार नाहीं,असें भासत होते.बालिकेसारिखेंच तिचे हास्यमुख,बालिकेला शोभण्यासारखेच गुळाबकळीप्रमाणें अधर, बालिकेसच योग्य असा मधुर कंठस्वर ! तरुणीने मुसलमानी पोषाख केला होता. कंठहार, कनकवल्यें चरणनू पुर यांवर रत्तजडित काम केळें होत. तिच्या दाही बोटांनां आंगठया शोभा देत होत्या. रमणीनें आपलें अवगुंठन दूर करून म्हटळें “ताई ! माझा हा पोषाख पाहून तुळा नवल वाटत असेळ नाहीं पण मला हा फार आवडतो ! एकेकाळीं मलाहि याचा फार तिटकारा

५६ अम्रतपुलिन.

वाटत असे. पायजामा वगैरे पाहून तर मला हंसू कोसळत असे. प! मला आतां हा राजपुतानी पोषाखापेक्षांहि फार आवडतो!!!

हिरण्मयीने आश्चययुक्त दृष्टीनें तरुणीकडे पाहून म्हटलें “आप' रजप्रत! तर मग आपण युवराक्षी अम्बरकुमारी वाटतं!”

अम्बरकुमारीने गालांतल्यागालांत हंसून म्हटलें “भगिनी! बरोब ताडलंस, मी तीच अभागिनी! ताई, तूं किती सुंदर *दिसलेस हृदयाशीं धरून तुला गाढ आलठिंगावं असं मला झालं आहे! सः लोक ह्मणतात कीं, अकबरशहाच्या अंत:पुरांतल्या नारींपेक्षां सुंदर नार जगतांत नाहींत. हें रेकून मळा फार गवे वाटत असे. पण भगिनी तुला पाहिल्याबरोबर आतां मला असं वाटूं ढागलं आहे, कीं तुला देवीप्रमाणं एके ठिकाणीं बसवून तुझ्याकडे सदासवैदा पहातच बसावं! ये, मला तुझी वेणी घाळू दे !”"

विरक्तभावाने हिरण्मयी ह्मणाढी “माझी वेणी घाळायचा समय अझज्ञून आला नाहीं! तूं सुखांत लोळत्येस ह्मणून तुला ह्या सवे गोष्टी बऱ्या वाटतात!''

“तसं नव्हे ताई! तुझे हे मेवासारखे केरा किती मळळे आहेत वरं यांची ही दशा पाहून मठा फार वाईट वाटतं. बस जरा, माझं इतकं ह्मणणं कबूल कर!!)

अम्बरकुमारी हंसतहंसत हिरण्मयीचे केश हातांत धरून गोंजारू लागली तिनें वेणी घालण्यास सुरुवात केली. वेणी घाळून झाल्यावर अम्बरकुमारी हिरण्मयीच्या शेजारीं जाऊन बसली आपल्या दोन्ही हालयंनीं तिचे हात धरून ह्मणाठी “मी तुळा एक गोष्ट विचारव्ये, सांगशील का? मी जर तुझी बहीण, तर मग माझ्याजवळ मन मोकळं करून बोलशील ना? त्यांनां तुझ्याकरितां वेड लागलं आहे ह्मणून ऐक्य; परंतु तूं तयांच्याबरोबर दिल्लीच्या तक्तावर बसण्याळा कबूल नाहींस, हें खरंच ना!!!

अम्बरकुमारी. ५७

अम्बरकुमारी आणखी हणाली “मी तुला आणखी एक गोष्ट सांगले. मलासुद्धा एके काळीं असंच वाटत होतं. लम होण्यापूर्वी मी किती तरी रडल्ये आणि माझ्या मनांत किती तरी नाहीं नाहीं ते विचार आले अगाई! मुसळ॑मानावरोबर मी कशी रहाणार? यवनाचं उच्छिष्ट भक्षण करतांना माझे प्राण कसे रहातील ? पायजामा घालण्याच्या आधींच हा देह प्रेत होवो! 'अछला', 'तोबा', हे शब्द ऐकून मी आपलं हंसू कसं आंवरीनः असे नाना तक माझ्या मनांत येत असत. पण ते दिवस गेले! आतां मला महंमदीधर्मच वरा वाटतो. यांच्यासारखा सुंदर पुरुष त्रिभुवनांत कुठेच नाहीं. लयांनां आतां राज्याभिषेक होणार. कारण, मामंजीचं ह्मातार- पण झाळं आहे. भारतेश्वरी होण्याची कुणाला इच्छा होणार नाहीं £'

हिरण्मयी आपल्या कुंदकळ्यांसारख्या दांतांनीं आपले पोंवळ्या- सारखे ओंठ चावून ह्णाठी ““विक्कार असो तुला अम्बरकुमारी ! तुझी सवत होण्याची जिची इच्छा असेळ तुझ्यासारखी नीच मनाची जी क्षत्रियकन्या असेळ, तिच्याजवळच हीं बोलणीं बोळ !!'

हिरण्मयीच्या रागाचे पर्यवसान अश्रवंत झालं. ती म्हणाली “तुझ्या पार्या पडत्ये, माझ्या दःखावर आणखी अशा डागण्या नको देऊंस !”

अम्बरकुमारी ह्षणाली “मी काय करत्ये : प्रत्येक क्षणीं तुळा संकटाची भीति आहेच !''

“पुण माझे प्राण माझ्या ताब्यांत आहेतना ?”

अम्बरकुमारी आतां उठून उभी राहिडी. तिच्या बालिकेसारख्या मुद्रेवर भारतेश्वरीस शोभणारें गांभीर्य चमकू लागलें. हिरण्मयीकडे दयाद्रे प्रेमळ दृष्टीने पाहून तिनें हटले ““हिरिण्मयी ! तुळा कशानं सुख होईल, हें पहाण्याकरितांच मी इतकं बोलल्ये. राजपुतान्याची पूर्व कीर्ति ठोपण्यास अझ्लून पुष्कळ अवकाश आहे, हें मळा पक्केपणी समजलं. ज्या देशांत तुझ्यासारख्या निप्रही त्तरिया आहेत, तिथं यवनांचा जम जमणं सहज नाहीं! तुला थद्चेथट्रेत मीं दिलीच्या तक्तावर नेऊन

अ० पु०

ष्ट अमृतपुलिन.

बसविलं; पण तुळा मी आणखी एक प्रकार सहाय्य करूं शकत्यं. भगिनी ! मीं तुझ्याकरितां एक अलंकार आणिला आहे!"

“अलंकार !? हिरण्मयीने विस्मित नयनांनी अम्बरकुमारीकडे पहात झटले.

“हो ताई, अलंकार! हा पहा ! विपत्तीच्या वेळेस क्षत्रियकन्येस यापेक्षां दुसरा प्रिय अलंकार कोणता आहे?” |

अम्बरकुमारीने आपल्या वस्रांतून एक ठखलखीत कट्यार काढून ती हिरण्मयीच्या हातांत देऊन हटले “हा पहा अलंकार ! हा तुळा आवडेल ना£ ज्या वेळेस सवे आशा मावळतात सर्व भरवंसा नाहींसा होतो. स्या वेळेस हा अलंकार किती प्रिय वाटतो! पण एक विनंति करि, ह्याचा उपयोग माझ्या पंचप्राणांवर मात्र करूं नकोस !”!

हिरण्मयीच्या हातांत कव्यार देऊन अम्बरकुमारी तेथून निवून गेली. हिरिण्मयीनं कव्यारीचें चुंबन घेतें ती आपल्या हृदयाशी धरून ठेविली.

आणखी एक व्यक्ति भितीआड उभी राहून सर्व कांहीं पहात होती. अम्बरकुमारी हिरण्मयी या दोघींनींहि तिळा पाहिळे नाहीं. ही व्यक्ति युवराज सेटीम !

प्रकरण पंधरावे.

चांदण्यांत. पौर्णिमेची रात्र. हिरण्मयी एका दासीसह आपल्या महालाजवळील बगीच्यांत बसली होती. पूर्ण झाशीच्या पूर्ण प्रेमांत दंग होऊन वसुमति प्रणे सुखांत हंसत होती. निशेच्या मलिन मुखास उज्जठित करित, तारकागणास अमृतप्रवाहांत न्हाणित, चकोराच्या चंचळ हृदयांत सुवाप्रबाह ओतित, कुसुमांच्या परिमलांस वाढवित, कोकिलेच्या मधुर गायनास अमृतसिचनानें मधुरतर करित कुसुमोद्यानास प्रेमप्रवाहांत शीतळ करित करित पर्ण शशीहि पूरण सुखांत दंग होऊन गेला होता! याच कोकिलेच्या गायनाने मनोल्हादक झालेल्या, याच

चांदण्यांत. ५९

कुसुमांच्या परिमलानें सुखशांति देणाऱ्या, याच अम्रृतप्रवाहयुक्त गैगनतलाखालीं उद्यानांत बसलेल्या हिरण्मयींचें म्लान मुख अधिकच म्लान होऊं लागळें. बाळपणींचीं सव सुखे तिच्या डोळ्यांसमोर उभी *राहिठीं, आपल्या बालसख्या अजयसिंहाचें प्रेममय मुखमंडळ तिच्या हृत्पटावर स्पष्टपणानें चित्रित झालें. एक दीधे निश्वास सोडून हिरण्मयीने आपल्या, दासीला विचारलें “कायग, अम्बरकुमारी कुठं आहे ती मळा इथं भेटायळा येणार आहे ह्मणून तूंच सांगितळे होतंस ना?”

दासीनें कांहींच उत्तर दिलें नाहीं. खालीं मान घाळून ती मुकाव्यानें निघून गेली. तत्क्षणी तिळा “हिरण' ह्मणून कोणीं हांक मारली.

हिरण्मयीनें आश्चर्यचकित होऊन मागें पाहिले, तों. अजयसिंह! अजयसिंह हिरण्मयीसमोर येऊन उभा राहिळा. किती वेळ तरी दोघेहि एकमेकांच्या तोंडाकडे पहात तटस्थ उभीं होतीं. जणूं काय, पर- स्परांच्या मुखपानानेंच तीं परस्परांचे विचारपान करित होतीं. अंत मुखपानामुळेंच कीं काय, हिरण्मयीचे नेत्रद्रय वारिमोचन करूं लागलें. ती त्यास प्रतिबंध करित ह्मणाली '“*अजय ! तूं इथं कां आढास !”'

अजयसिहास हिरण्मयीचा भाव समजल्यासारखा दिसला नाहीं. तो ह्मणाळा “काय हटलंस हिरण? मी येथे कसा आलां?

“हें यवनसम्राटाचं अंत:पुर, इथं प्रत्येक क्षणीं तुझ्या जिवास धोका आहे. ११

“जिवास धोका ! हाय! हिरण्मयी ! अखेर तुझ्या तोंडून हेंच एरकायाला मिळालें? हिरण्मयी कारागृहांत पडली असतां मीं अजय- सिंहाने प्राणाच्या भयाने लपून रहावें, अं?”

::अदृष्टांत ठिहिळेलळं कोण खोटं करूं शकेल ! पण तूं माझ्याकरितां आपल्या जिवावर संकट कां आणतोस? देवानं माझ्या कपाळीं जें लिहलं होतं, तें मी भोगत्ये आहें.”

अजयसिंह घेरी येऊन धाडकन पडला. तो शुद्धीवर येऊन पहातो, तों कोमुदीदीप्ता हास्यमयी वसुधा अंधकारांत बुडाली आहे. दोन्हीं

६० अमृतपुलिन.

हातांनी तोंड झांकून विकृत कंठाने अजयसिंह हणाला “जगदीश्वर! अकबरराहा असलयवादी ! माझा प्राण हिरण्मयी, माझी ठाडकी हिरण्मर्य काणातरी यवनाची पत्नी आहे, टेंच खरें!”

हिरण्मयी आवेशाने ह्षणाळी ''अजय ! तुळा वेड तर नाहीं लागलं: अशी गोष्ट घडणं शक्‍य तरी आहे £”

अजयसिहाचे नेत्र चटकन्‌ उघडले. तो आपल्या गडध्यांवर सांवरून बसून हणाला “हिरण ! तर सांग लवकर, या कनकपारि- जाताठा यवनस्पश नाहींच झालाना : माझ्या हृदयांत वणवा पेटला आहे.!'

:“अजय! तुला वाटतं का, कीं, हिंरण्मयी यवनस्पर्शानं कलंकित झाल्यावर कुडींत प्राण ठेवण्याइतकी नीच आहे ह्मणून £''

अजयसिंह ताटकन्‌ उभा राहिला. याचें मुखमंडळ एकदम आशा उत्साह यांनीं प्रफुळु झालें. आवेशाने तो ह्मणालळा “मग माझी सुरसुंदरी या मानवभवनांत कां£ चळ हिरण ! मी तुला आपल्या हृदयाशीं धरून हजारों यवनांची प्रेते पाडित उदयपुरास घेऊन जातां !”'

हिरण्मयीने मागे सरून उत्तर दिलें “अजय! तुला एक विनंति करत्ये-आजपासून तूं मला स्पश करूं नकोस, या अभागिनीचं नांव घेऊन आपली जीभ विटाळू नकोस. अरे हें काय? तूं तर रडायला लागलास ?”

हिरण्मयीला चांदण्यामुळें अजयसिंहाच्या नेत्रांतून वाहणाऱ्या अश्रुधारा दिसल्या. तत्क्षणी हिरण्मयीचें घेय खचले. ती चटकन्‌ पुढें सरली दोन्ही हातांनी अजयाचे अश्र पुशितपुशित म्हणाली “अजय! तूं कुणासाठी रडतोस? माझ्यासाठी? अरे, मी तर तुझ्यापुढं कःपदाथे आहें! तुझ्या डोळ्यांत अश्रु पाहून माझ्या हृदयाचं पाणी होतं!!'

अजयसिंह ह्मणाला “तूं काय ह्मणत्येस हें मठा कांहींच समजत नाहीं, हिरण!'

हिरण्मयी पुनः मागं सरून ह्मणाठी '“रेक अजय, तूं क्षत्रियवीर धीरोदात्त प्रतापसिहा'चा पुत्र! केवळ एका अभागिनीकरितां तूं मेवाडच्या

चांदण्यांत. ६१

पवित्र नांवाहा कलंक लावूं बघतोस वृद्धपणीं पित्याच्या आक्षेचा भंग करूं पहातोस, हें काय? जिवांत जीव आहे तोंपर्यंत हिरण्मयीला गयवनस्पर्श होऊ शकत नाहीं, हें खरें; पण मी आतां बादशहाच्या 'अंतःपुरांत राहत्ये; आणखी लौकिक रीतीनं माझा विवाह यवनाशीं झाला असल्यामुळं तुझ्याशीं माझा विवाह होणं केवळ अशक्य आहे! म्हणून हौणये, मळा विसर. तुझी हिरण या प्रथ्वीतलावर नाहीं, असं . समज!”

हिरण्मयीनें या वेळीं आपल्या वस्लांतून कट्यार बाहेर काढून हटले “सुदैवानं देवानं या आपत्तींतहि ही एक सखी दिली आहे !”

अजयसिंह ह्मणाला “हिरण्मयी! तुला विसरल्यावर या अजय- सिंहाचे प्राण राहतील, असें का तुळा वाटतें £ प्राण चूर्ण होतील, हृदय रतघा विदीण होईल; पण प्राणज्योति हिरण्मयीची स्मृति त्या प्राणांच्या हृदयाच्या प्रत्येक रोमरोमांत भरून राहील ! हिरण! तुला कायवाटतें? ज्या दिवशीं माझा प्राण अकबराच्या अंत:पुरांत गेला ह्मणून ऐकिले, त्या दिवसापासून माझ्या मनाळा काय यातना होत आहेत, हें मी तुला काय सांगूं £ हें दुःख माझ्या हृदयाचें कसे पाणी पाणी करित आहे! हृदयाला हजारों क्षतें पडलीं आहेत! हृदय जर दाखवतां आलें असतें तर या हृदयाच्या क्षतांतून कसा रक्ताचा पाट वहात आहे हे तुला दिसलें असतें हिरण !'”

हिरण्मयीचा कंठ दाटून आला. स्फुंदत स्फुंदत ती हणाली “अजय! तूं मेवाडचा भरंवसा, राजपुतान्याच्या अधिधात्री देवीचा प्रियतम्न बीर पुत्र आहेस. तिच्या प्रिय अजयसिंहास या अभागिनीचा स्पशे होऊं नये, अशी सिंहवाहिनीचीहि पण इच्छा आहे. तिनं मळा एकदा स्वप्नांत येऊन असंच बजाविलं होतं. मीं तुला स्पर्श केल्यास तो तुला अमंगल- कारक होईल! हेंच भगवतीचं सांगणं होतं तें आतां खरं ठरलं!”

६२ अमृतपुलिन.

:हिरण! जर तुला यवनस्पशे झाला नाहीं, तर तुझ्याशी ग़ करण्यांत मी क्षात्रधर्म कसा मोडतो £ चळ हिरण ! मी तुला पिताजींकडे नेऊन यांनां हें विचारता! |

अजयसिंह पुनः हिरण्मयीचा हात धरण्यास पुढें झाला. इतक्यांत कोणी मागून बोललें “जो चोर भारतेश्वराच्या अंतःपुरांत शिरण्याचें साहस करील, त्याचें शिर सेलीमची तरवार याप्रमाणेंच धडापासून वेगळें करील !”

याच वेळेस अजयसिंहाच्या मस्तकावर चांदण्यांत तखार चमकतांना दिसली; परंतु ती अजयसिंहाच्या मस्तकास स्पशे करू शकली नाई! कारण, मागून कोणीं एकानें बिद्यद्रेंगाने सेलीमच्या तरवारीवर आपल्या तरवारीचा घाव मारला--सेलीमची तरवार खालीं पडली ! आपला यत्न व्यर्थ झाला, हें पाहून “ज्या राज्यांत खास राजाच काफराचा पक्ष घेतो तें नाश पावलेंच पाहिजे !'। असें पुटपुटत सेलीम जळफळत बाहेर पडला.

अजयासंहाची दृष्टि चटकन्‌ मागें उभा असलेल्या अकबरशहावर पडली. सम्राट झणाळा “अजय! चळ मजबरोबर!”

अजयासंह मंत्रबद्धाप्रमाणें बादशहाच्या मागोमाग गेला. बाहेर आल्यावर अकबर ह्मणाला “माझ्याच सांगण्यावरून दासीने तुला हिरण्मयीकडे नेलें होतें. हिरण्मयीळा मुसलमानाचा स्पशशे झाला नाहीं हें मीं तुळा सांगितलें होतें. आतां तुझी खात्री झाठीना ?””

अजयसिंहानें कांहींच उत्तर दिलें नाहीं. सम्राट्‌ ह्मणाठा “प्रताप- सिंहाचा विचार घेऊन तुझ्या लयनाचें ठरवून टाकूं.'

अजयासिहानें आकाशाकडे पाहून आपल्या कपाळावरचा घाम पुसला आपल्याशींच हटले “आज चांदण्यांतसुद्धां इतका प्रचंड उष्मा कां बरें असावा?!

सम्राट राणा. ६३

प्रकरण सोळावें. सम्राट राणा.

"अकबरशहा ,आपल्या विश्राममंदिरांत बसला होता. जवळच एका रन्नजडित सिंहासनावर राणा प्रतापसिंह विराजमान झाला होता. दोघेहि बराच वेळ अगदीं स्तब्ध होते. दोघांच्याहि मुखमंडलावर गंभीरतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. कांहीं वेळाने अकबरशहा राणाजीस ह्मणाला ::राणाजी ! आज कांहीं महत्त्वाच्या कामाकरितां आपल्याला मुद्दाम बोलावले होते. आज मी आपणाजवळ जी गोष्ट काढणार आहें तिळा आपण सामान्य समजून फेटाळून ढावणार नाहीं, अशी मठा आदा आहे."

प्रतापसिंहाने औत्सुक्याने झटले “बोला काय ते?!

बोलण्यास कशी सुरुवात करावी, हें अकबरास समजेना. तो गंभीर मुद्रेनं कांहीं वेळ प्रतापसिंहाकडे पहात राहिला.शेवटीं धीर करून ह्मणाला “राणाजी ! देववशानें ग्बाल्हेर्ची राजकन्या माझ्या अंतःपुरांत आली आहे, हें आपणास माहीतच आहे.'!

प्रतापासिहाचे डोळे खदिरांगाराप्रमाणें लाळ झाले. तो हणाला :£हो माहीत आहे! सिंह निजला असतां जंबुकाने याच्या शवकास उचळून नेलें मुमूर्षु प्रतापसिंह तं अझून सहन करून राहिला आहे! बोला, आणखी काय ह्मणणें आहे?

अकबरराहा पुनः शांतपणानें हणाला “आणि तिचें अकबरशहानं स्वतःच्या कन्येप्रमाण रक्षण केलं आहे. हिरण्मयी अद्लून कलंकहीन आहे."

“असहाय रजपूत अबलांवर आपली कृपादृष्टि आहे, याबद्दल मी आपला फार आभारी आहें ! आणखी काय बोलायाचे आहे?”

:तिचें कोणातरी कुलीन रजपुत तरुण सरदाराशीं लयन करून देण्याचा माझा मानस आहे.”

प्रतापसिह तिरस्कारयुक्त मुद्रेने म्हणाला “आपल्या दरबारांत रजप्रतांनां काय कमी आहे आपले प्रियदोस्त मानासंह, सचिव भगवान

६४ अमृतपुलिन.

ह॒ बिरबलादि रजपूत वीरांनी आपला दरबार गजबजला आहे! पैकीं वाटेळ त्याशी आपण हिरण्मयीचें लग्न लावून देऊं शकाठ !! अकबर ह्मणाळा ““हिरण्मयीच्या शीलाविषरयीं आपण संशय घेऊ नका. जरी मेवाडवंशांत तिळा दिठी तरी त्यापासून मेवाडवंशाची अपकीर्ते होईल, असं नाहीं!” प्रतापासिह आरक्त ठोचन करून हणाला “नीच यवनरनिं माझ्या अतःपुरांतून माझ्या खर्गवासी प्रिय मित्राची कन्या पळवून नेलळी- नंदनवनांतील पवित्र पारिजातक नरकांत फेकून देवधरूजेस अयोग्य केला! तरी पण प्रतापसिहाचं पाषराणह्ृदय हं अज्ञून सहन करून घेत आहे! तरवारीच्या वारासरशीं त्यानें या अपमानाबद्दह आपलें किंवा शत्रचें शिर धडापासून वेगळें केलें नाहीं !! अकबर शांत भावाने हणाला “राणाजी ! असे उतावीळ होऊं नका. स्थिर चित्ताने आपण विचार करून पहा. अगदींच आवश्‍यकता नसती, तर मी आपणाजवळ ही गोष्ट कधींच काढली नसती! जर विवाह झाला नाहीं तर त्याच्या भावी सुखाची आशाच नको, असें मेवाडवंशांतीळ एका तरुणाचे हिरण्मयीवर मन बसलें आहे. तेव्हां मग हा विवाह करणे जरूर आहे कीं नाहीं?” :मेवाडवंशांत असा भाग्यशाली पुरुष कोण आहे? सांगा बरें!!? “हा तरुण राजस्थानांतीठ अद्वितीय वीर अजयसिंह! दुभोग्य अजयसिंह हिरण्मयीसाठीं अगदीं वेडा झाला आहे.!' अकस्मात्‌ राणा प्रतापसिहाच्या मुखमंडलावर युद्धाच्या वेळची कालांतक छाया पसरली! विशाळ डोळे जासवंतीच्या फुलाप्रमाणे लाठ झाळे!' आरक्त कपाळावर हिरव्या शिरा स्पष्ट दिसूं लागल्या! डोक्या- वरचा मुकुट खालीं पडला! ताडकन्‌ उठून उभें राहून म्यानांतठी तरवार बाहेर काढून प्रलयकाळच्या मेघध्वनीच्या आवाजासारख्या वाणीनें तो हणाला “'यवनराज ! निद्रिस्त सिंहाला असे वारंवार कां डवचतां ? आतां एकदा याच्या पराक्रमाची परीक्षा पहा!'

पितापुत्र, ६५

इतिहासांत अकबरशाहा अमानुष सहिष्णुतेबद्दळ अपरिमेय मानसिक शाक्तीबद्दल प्रसिद्ध आहे. या गुणांचा त्यानें आज पुरा प्रसय दाखविला ! प्रतापसिहाचा कोप शांत होण्याची लानें वाट पाहिली प्रेतापसिह अकबराच्या अविचलित मुखमंडलाकडे पहात पहात पुन आपल्या जागीं जाऊन बसठा. बराच वेळ तो अकबराकडे एकाप्र दृष्टीने पहात होता. शेवटीं हणाला “काय ह्मणाठांत दिलीश्वर! माझा लाडका अजयसिंह-मेवाडचा एकमात्र भरवसा, मुमूर्ष प्रतापसिहाचा कलिजा बव आयोबतोचा शिळुक असळेळा एकटा बीर-मोंगळ राजाच्या अंत'पुरांत राहणाऱ्या यवनाच्या स्प्शोनें कलंकित झालेल्या हिरण्मयीसाठीं वेडा झाला आहे? झूट ! माझा या बाबतींत तरी आपणावर विश्वास बसत नाहीं ! माझी खात्री करून द्या, नाहीं तर अकबरशाहा मिथ्यावादी आहे असें मी ह्मणेन !”

अकबरराहा परवींप्रमाणेच गंभीर मुद्रेने हणाला “माझ्यावर विश्वास नसेळ तर अजयसिहाठा विचारा !!"

अकबरानं लगेच अजयसिंहाळा बोलाविण्यासाठीं दूत पाठविठा.

प्रकरण सतरावें. पितापुत्र.

अजयसिंहास बोलाबिण्याकरितां दूत रवाना झाल्यावर प्रतापासंह्‌ आपल्याशीच ह्मणाला “असंभवनीय ! छे! आतां अभागी प्रतापसिहाच्या दुर्भाग्यानें काय असंभवनीय आहे ? हें जग प्रतारणा विश्वासघात यांनीं परिप्र्णे आहे. अकबरशहा! मी आपणास उदार अंत:करणाचे समजत होतों. आपण जातीने यवन, तथापि याच भरंवशावर मीं आपल्या पुत्रास तुमच्या खाधीन केलें. प्रताप्सिहा ! भोग आतां आपल्या अविचाराचें फळ!”

६६ अम्रृतपुलिन.

इतक्यांत अजयसिंह आंत आला. प्रतापसिहानें विषादपूण अश्रपूर्ण नेत्रांनी याच्याकडे पाहून झटले “बाळ ! हे दिलीश्वर आः तुझ्यावर आरोप करित आहेत? काय तें लवकर सांग!”

अजयसिंहाळा या विचारण्याचा अर्थच कळेना. तो म्हणा? ::कृसला आरोप पिताजी ?'

प्रतापसिंह हणाला “बाळ ! समजलें मला. तुझ्यावरचा आरोप खोटा तूं हिरण्मयीकरितां वेडा झाला आहेस असा तुझ्यावर अकबरशह आरोप करतात.'!

बिचारा अजय स्तब्ध उभा राहिला. याच्या तोंडून कांपऱ्य आवाजांत ““पिताजी-'' इतकींच अक्षरें बाहेर पडलीं. त्यानें आपल दृष्टि खालीं करून अश्रंनीं भूमातेस अभिषेकाची धार धरली, आपर दोन्ही हात हृदयाशी धरून मस्तक मिंतीस टेंकून तो उभा राहिला

वृद्ध प्रतापसिंहाचा चेहरा निस्तेज झाला. त्यानें आपले दोर्न्ह डोळे मिटून घेतले. थोड्याच वेळांत लाला घेरी येऊन तो पडला अजयसिंहाने पिल्याचें मस्तक मांडीवर ठेवून हळुहळू पाणी शिंपडण्यार सुरुवात केली. अकबरशहा सखतः वारा घाळूं लागला. प्रतापसिह झोंपेंतल्यासारखा बरळू लागला. “कोण, कोण देवी! अंबिके! हाय जननी ! आज किती दिवसांनीं तरी या गरिबावर दया केलीस ही: पण हें काय, आज ही कोणया रूपानें मळा दशन देत आहे? जननीच का तूं माते? तुझी ती भुवनमोहिनी मूत कोठें आहे? ज्या मूर्तीच्या दर्शनासाठी हणून हा काळपावेतों प्रताप जगला-ती मूत कोठें आहे! माते ! कोठें आहे ती मूर्त : तुझ्या गळ्यांतीळ ती नररुंडमाला कोठें आहे? जननी! ती तुझी रक्तरसना कोठें आहेः तुझा तो असुरकुलविध्वंसी मानवलोहितकराल कृपाण या दुर्दिनांत कोठें ठेविलास? या विपत्ति

ठांत माते ! एकदा या रूपाने दर्शन दे! एकदा तें रूप धारण करून

तुझ्या दासाळा मार्गे दाखीव. दाखवशील का! दृद्ध प्रतापाच्या बाहूंत

पितापुत्र. ६७

बळ ओतशीळ का? नाहीं तर जा देवी! मळा असेच प्राण सोडंदे! मी' तुझ्या या रूपाचा उपासक नाहीं !'' *, कांहीं वेळाने प्रतापसिंह पुनः शुद्धीवर आला, अजयसिंहाकडे 'इहात पहात विकृत खरानें हणाला “'कुलकलंक अजय ! हें काय केलंस रे? तूं मला कां स्पर केलास? या तुझ्या स्प्शेनें मला जं पाप लागलें, यांतून मी कधींहि मुक्त होणार नाहीं! मग ते खरेंच ना? दिलीश्वर ! मीं आपणास मिथ्यावादी हटलं, याबद्दल क्षमा करा ! बेटा अजय ! काय ह्टलेस ? यवनगृहीं रहाणाऱ्या हिरण्मयीवर तुझे प्रेम आहे. हाय बाळा ! मेवाडच्या सवेस्वा ! प्रतापासहाच्या पंचप्राणा ! एकदा मजजवळ ये, ह्मणजे या तरवारीने तुझ्या ल्या पापी मनाचे तुकडे तुकडे करता!"

अजयसिंहाने पुढें होऊन पित्यासमोर आपली विस्तीण छाती उघडी केली. प्रतापासिहानं कांपऱ्या हाताने आपली तरवार म्यानांतून काढली आतां ती तो अजयाच्या वक्षःस्थलावर हाणणार, तोंच अकबराने ग्रतापासेहाचा हात धरून हाटलें “राणाजी! मी आपणास वीरपुरुष मानित होतों! आपलें आजचें हें कर्म पैशाचिक निष्ट्रता होय!

प्रतापसिह दांतओंठ चावित आपल्या आसनावर जाऊन बसला हणाला “हाय ! अकबरशहा ! तूंच प्रतापासहाच्या अदृष्टाचे अभद्र नक्षत्र आहेस! पदोपदी तुझी प्रतिकूलता, प्रत्येक कायात तुझा अवरोध मला नडतो आहे!”

नंतर अजयसिंहाकडे वळून तो ह्मणाला “अजय ! आज माझ्या तरवारीने तुझ्या हृदयाचे दोन तुकडे करून तुझ पापक्षालन करणार होतों मेवाडच्या गोरवाचें रक्षण करणार होतों; पण बिघालाची तशी इच्छा नाहीं! आतां मी काय सांगतो हें लक्ष्य देऊन ऐक. तूं हिरण्मयीळा विसर! तुझ्या अंगांत संप्रामसिंहादिकांचें रक्त खेळत आहे, यासाठीं कुलांगार निपजू नकोस! आजपासून दोन वर्षोत आपल्या मनाचा पराभव करून हिरण्मयीला आपल्या ह्ृदयांतून हांकून दे!

दट अमृतपुलिन.

जर दोन वषीनंतर हिरण्मयीच्या प्रेमपिपासेने तुझें हृदय व्याकुल होईट तर तुझा तो पापी पिंड शरीरांतून काढून टाक, पवित्र जलांत फेकून दे प्रतिज्ञा प्रण केलीस तर मला पुन: तोंड दाखवू नकोस! माक्षे वच" पाळशीळ याबद्दळ रापथ वहा !''

अजयसिंह आवेझाने ह्मणाला “पितृदेव! याच पवित्र भवानीवर हार ठेवून शपथ वाहतो, कीं, हिरण्मयीला विसरण्याचा ह्मणून दोन वब हरतऱ्हेने यत्न करीन प्रतिज्ञा प्रणे झाडी तर याच तरवारीनें आपल] हृत्यड पवित्र जढांत फेकून देईन! आतां हा कुलांगार अजयसिंह जातो, याचा दोवटचा प्रणाम खीकारा !”

“कुलांगाराचा कुलदीपक झाल्याशिवाय मला पिता ह्या नांवानें हांक मारूं नकोस ! जा, प्रतिज्ञा प्रर्ण कर यश घेऊन ये!!!

प्रकरण अटरावें. यमुनेच्या वक्ष:स्थलावर.

मध्यरात्रीचा सुमार, एक क्षुद्र नोका यमुनानदींतून अतिवेगाने चालली होती. नावेंत अजयसिंह एकटाच डोळे मिट्टून बसला होता. नदीच्या सलिलांत तारकामालांनीं सुशोभित नीठाकाश प्रतिबिंबित झालें होतें, तटिनीच्या चंचळ वक्षाशी सुधांशु क्रीडा करित होता. नीळलवसना, चंचलप्राणा, हीरकहारशोभिता, सोौंदर्यमयी यमुनेच्या प्रेमलहरी तरंगांमुळें उचंबळत होत्या. अजयसिंह नावाड्याठा ह्मणाला “खूप वेगानें नाव चालव. तुला हा हार बक्षिस देईन!"

नावाड्यानें विचारिलें “महाराज! नाव कुठें नेऊ?”

*दूर--दूर-खूप दूर! अंधकारांत-घोर निबिड अंधकारांत घेऊन जा. जेथें ही तरंगिणी तारामाठा धारण करून नृत्य करित नसेल, जेथे चंद्र नसेल, वायु नसेल-तेथें चळ. नाव जलदी चाळव, उशीर करूं नकोस!

हाय ! बाठक अजयरसिह! या संम्रामप्ररणे नरजीवनांत जोपर्यंत धमन्यांतून रक्त वाहत आहे तोंपर्यंत कोणीं बरेंमनाला जिंकिले आहे

यमुनेच्या वक्षःस्थलावर. ६९

ताविक हृ कीं चून करतां वेगाने नाव चालवूं लागळा. अजयसिहहि पूर्वीप्रमाणेंच स्तब्ध बसळा. याच वेळीं नदीतीरावर कोणी गात होतें:- बिनती करू सांवलिया तोरी मोसे ना बोळ; बांय छोड मोरी. धु० रोपकरि हें यदि सुन पाये पिया तोरी ये मतबारी , बिनती करूं सांवलिया तोरी प्राण परतारे जागत प्यारी मोसे बनमाली चातुरी सारी बिनती करूं सांवलिया तोरी हें काय! अजयसिंह स्वप्न का पहात आहे? अनेक दिवसांपूर्वी बाळपणीं हेंच गाणें, हाच सुधामय कंठरर, हेच मनमोहन आलाप त्यानें किती वेळ तरी ऐकिळे होते! त्याची बालसखी हिरण्मयी हें गाणें फार सुरेख ह्मणत असे. वसन्तांत सकाळीं वसन्ती रंगाचे कपडे घाढून, कंठांत जुईच्या फुलांचा हार घाळून,एका हातांत अबीर एका हातात अशोकाची फुलें घेऊन हेंच गाणे, हेच स्वर हेच आठाप घेत घेत हिरण्मयी साच्या बरोबर क्रीडा करित असे ! अजयानें हिरणला घरायास जावें हिरणनें अजयाच्या अंगावर फुलें अबीर उधळून पळून जावें! पण आज तेंच गाणे गात आहे-ही हिरिण्मयीच काय? पण हिरण्मयी येथें कोठून आली ? अजयसिंह जागा आहे वीं झोपेत आहे? ल्याला हीहि शंका आली तिची निवृत्ति करण्याकरितां यानें डोळे उघडून चोहींकडे पाहिले. यमुनेच्या चंचळ वक्षावर सुधांशु क्रीडत होता. तिच्या कंठांत हीरकमाला चमकत होत्या. नदीच्या वाळवंटावर पुनः गीतध्वनि झाला:- “प्राण परोरे जागत प्यारी मोसे बनमाली चातुरी सारी ॥?” अजयसिंहाने एकदम नावेंत उभे राहून हांक मारिली ' हिरण्मयी !” चारी बाजूंस त्याचाच प्रतिथ्वनि झाठा. यमुनातरंगावर, आकाशांत चंद्रावर-एकच प्रतिध्वनि “हिरण्मयी !

७० अम्रृतपुलिन.

अजयसिंहानें एक हात हृदयावर ठेवून दुसऱ्या हातानें तोंड झांकलें तो नावेंत पडून राहिला. यमुना आपली नाचत होती तरंगां- बरोबर खेळत खेळत नाव पुढें चालली होती.

प्रकरण एकोणिसावे. अंधारांत.

अजयसिंह पित्याच्या आक्लेनुरूष उदयपुरापासून किंवा आप्र्या- पासून दूर जाण्यास निघाला. प्रशांतशाठिने ! नृत्यगीतशीळे यमुने! तुझ्या वेदपाठांनीं दुमदुमणाऱ्या, होमगंघांनीं सुगंधित जितेंद्रिय महषीचें वास्तव्य असलेल्या जयमालांनीं पवित्र तीरावर, किंवा पललवहारांनीं सुशोभित हजारों लहानलहान नद्यांनी व्रद्धि पावलेल्या भागीरथीच्या तीरावर-तुझां दोघींच्याहि तीरावर--अजयसिंहानें आश्रय घेतला नाहीं! जनशून्य कठीण विध्याद्रीच्या पाषाणमय वक्षावर राहून आपले हृदय पाषाणमय करण्याचा त्यानें निश्चय केला होता. अजयसिंह दुर्गम विध्य पवेतावर आरोहण करूं लागला. परंतु प्रस्तरमय विध्य पर्वतावरसुद्धां ऱयामलळवणे तरुराजि हास्य करित होती. दृक्ष- पणोच्या आडून पक्ष्यांची सुसर गाणीं ऐकूं येत होतीं. एक लहानशी नंदी पाबाण भेदून प्रेमाने गिरीचें पापाणह्ृदय आद्रे करित होती. गिरिचरणांशीं चिरयोवना, रजतसलिला नर्मदा प्रेमाने हंसत नृत्य करित होती, हें सवे पाहून अजय निराश झाला! येथेंसुद्धां प्रलोभन- शीला मोहमयी सृष्टि हास्यमुखाने क्रीडा करित होती. कोणीकडेहि अजयाने पहावें, तो प्रत्येक स्थळ हिरण्मयीची आठवण करून देत होतें! डोळे मिट्टून घेतले तरी शब्दमयी सृष्टि मधुररवानें त्याला हिरण्मयीच्या सुधामय कठाची आठवण करून देत होती. कोठें जावें£ कोठें गेलें हणजे या सृष्टीच्या मोहजालांतून आपण निंसट्टं विंध्याद्रीवर असें कोणतेंच स्थान नाहीं काय, कीं, जेथ गेलें ह्मणजे हृदय शांत होऊन सृष्टीच्या मोहमय रूपानें साची चलबिचल होणार नाहीं? बिचारा

अंधारांत. ७९

अजयसिंह अतिशय संकटांत पडला. निराश अंत:करणानें तो एखाद्या अंधाऱ्या गुहेचा शोध करूं लागला. पुष्कळ शोधानंतर, पुष्कळ भटूकल्यावर, त्याला एक वृक्षराजिविहीन शाब्दहीन स्थान सांपडलें. न्याच्या चारी बाजूंस दगडच दगड होते. नदीचा कलकल ध्वनि किंवा बिहंगांचे मधुर आलाप कांहींच ऐकू येत नव्हते. अजयसिंहानें येथेंच एकटें बसून हिरण्मयीच्या स्मृतीस आपल्या हृदयांतून काढून टाकण्या- करितां कठोर त्रत स्वीकारण्याचे निश्चित केलं.

दिवस गेला. रात्र आढी. आधींच निरव असलेल्या जनशून्य स्थानी अगदींच थुक्क झालं. दाही दिशा अंधारांत बुडून गेल्या. चारी बाजूस असीम अंधार लावर असीम आकारा. हांहां ह्मणतां मस्तकावरील कृष्ण आकाशांत घनघोर काळेकुट्ट मेघ गर्जेना करूं लागले.

थोड्याच वेळांत मुसळधार पाऊस पडूं ठांगळा. याच निजेन' प्रदेशांत, अशा घनघोर पावसांत अशाच भयंकर अंघारांत अजय- सिंह चिंब मिजून गेला असतां रक्त गोठण्यापर्यंत पाळी आली, तरी लाच्या मनांत हें काय चाललें आहे? घोर अंधकारांत गंभीर प्रलयकालाच्या वेळीं सुद्धां हिरण्मयीची मूति लाच्या हृदयांतून नाहींशी होणें दूरच राहिलें; पण अधिकच स्पष्टपणें त्याच्या डोळ्यांसमोर ती उभी राहिली ! कपित आवाजाने अजयसिंह ह्मणाला “हाय! अजयाच्या देहांत प्राण असेपर्यंत हिरण्मयीची ल्याठा विस्मृति होणार नाहीं!"

बाजूस कोणींसं हटलं “इथून चला आतां, इथें फारच पाऊस पडतो आहे भयंकर अंधार पसरला आहे!”

अं:! हा काय मनुष्याचा आवाज? या निर्जन स्थलीं, एवढ्या धोर रात्रीं, मनुष्य कोठून आला ? कीं हे अजयाच्या भ्रमिष्ट मस्तकाचे खळ : का ही रौलविहारी देवता अजयाचें दुःख पाहून याला सहाय्य करावयाला आली?

अजयसतिहाने विचारिलें “कोण! मनुष्य कीं देव

७२ अमृतपुलिन.

“आपल्यासारखाच मीहि एक भग्नहृदय बेरागी आहे. मीहि आपल्या- सारखाच मर्मवेदना चुकविण्याकरितां ह्मणून अंधाराचा आश्रय घरून बसलो होतो.? |

अजयासंहाला हें ऐकून एक प्रकारें आनंदच झाला. तो ह्णाठा', “काय! या जगांत माझ्यासारखा हतभागी आणखीहि एक प्राणी आहे ये गड्या ! आपण दोघे समदुःखी एकमेकांस कडकडून भेटू !”

अजयसिहानें बैराग्याला आलिंगन देण्याकरितां ह्मणून हात पसरले; पण बैरागी लांब सरून ह्मणाला “आजची रात्र फारच भयंकर बोवा !'१ अजय ह्मणाला “खरेंच, फारच भयंकर रात्र!”

“चला तर मग इथून आपण जाऊं.”

:-कोठें जायचे

“गांबांत. अंधारांत प्राण फार व्याकुळ होतात आठवण फारच बळावते !'/

निराश हृदयाला सहानुभूति मिळाली, ह्मणजे तेवढा वेळ तरी भराऱ्ययातना नाहीशा होतात. कारण, आकस्मिक उत्साहामुळें निराशेची आठवण बुजून जाते! अजयासंहाने टाळी वाजवून हटले “खरेच गड्या ! एकांतांत बसले ह्मणजे हृदयांतला अशनि अधिक चेततो. चळ तर मग, आपण भम्रह्ृदय बंरागी गांवांत जाऊ.

अजयसिंह हळुहळू चाळू लागला. बेरागीहि मागोमाग चालला. अंधारांत वाट दिसत नसे, पण थोड्याच वेळानें आकाश सच्छ झालं. गगनपटावर उपःकालसमयींची मुकुटज्योति विकीणे झाली. अजय- सिंहाला वाटलें, आतां पहाडावरून उतरण्यास बरें पडेळ, पण जावयाचे कोष: यानें बैराग्यास विचारिलं “आतां कोठें चढायाचें

पण भजयाच्या या प्रश्नाला उत्तर मिळालं नाहीं. बेरागीहि तेथें नव्हता. मागून येत असेल ह्मणून अजयाने वाट पाहिली, हांका मारल्या, पण बैरागीहि नाहीं अथवा उत्तरहि नाहीं! *

गिरिराणी. ७३ प्रकरण विसावे. गिरिराणी.

« पुष्कळ दिवसांनीं आज वपोकालाचे मेघजाळ नाहींसें होऊन नील नभोमंडलांत सूयकिरणांत टहानलहान शुभ्न मेघमाठा चमकत होत्या. या मेघखंडांचे प्रतिबिंब तुडुंब भरठेल्या नर्मदा नदींत पडलें होतें नदीच्या कांठची सर्व तरुराजि सुवण रंगाने रंजित झालेली दिसत होती. जवळच एका लहानशा टेंकडीवर एक लहानसा प्रासाद दिसत होता. अजयसिंहाळा थकवा येऊन नदीतीरावर एका झाडाखाढीं झोंप डागली. कांहीं वेळानं एकाएकीं बांसरीचा मधुररव कर्णपुटांत घुमून त्याची झोंप उघडली. अजयाने उठून आश्चर्यचकित मुद्रेने पाटिल -अजयाठा सर्वत्र आश्रय दिसावें असं त्याच्या देवींच लिहिलें होतं!-- तों एक अप्रतिम सांदर्यराशि किशोरी आपल्या सख्यांसहवर्तमान मधुर, टच्च तीव्र बांसरीरवाने काननप्रदेशांत प्रेमप्रवाह ओतित आहे ! तरुणी प्रासादाकडून पर्वेताखाडीं उतरत होत्या. उतरतां उतरतां त्या सवे अजयसिंहाजवळच आल्या. किशोरीची माधुरीमय मूत पुष्पालंकारांनीं सुशोभित होती. गळ्यांत मोगऱ्यांचे हार, हातांमध्ये शेवतीचीं कंकणे चंपकाचे गुच्छ, अश्याच तऱ्हेने सव देहावर पुष्प- निमितच अलंकार विराजत होते. जणूं वनदेवीन आपल्या या लाडक्या दुहितेस मढविण्याकरितां सर्वे पुष्पांस आज्ञाच केडी होती! किशोरीची बांसरी एकाएकीं वाजेनाशीच झाढी! वनसुंदरीचे सव लक्ष्य अजय- सिंहाची शरीरकांति निरीक्षण करण्यांत वेधून गेलें. तिच्या मुखचंद्रावर आश्चर्य स्पष्ट झळकू लागलं. नितंबभागावर ठोंबणारी दीधे वेणी कंपित होऊं ठागळी. लाळ गुलाबाच्या फुलांस ठाजविणाऱ्या तिच्या अधरांत चेतन्य उत्पन झालें-ते आतां फुरफुरूं लागले. तिचे डोळे प्रभात- काळींच्या कमळाप्रमाणें आरक्त झाले. तिचे बाहू वसंतांत डोलविलेल्या

अ० पु०

७४ अमृतपुलिन.

मोगऱ्याच्या कळीप्रमाणे फुरफुरूं लागळे. किशोरी एका तरुणीस ह्मणाली “सखे! हा कोण असावा वरं?"

“कुणी तरी वाटसरू वाट चुकून आला असेल !”

“विचार बरं साठा.”

“तुह्यीच विचारा बाईसाहेब!'? समवयस्क सखी हंसून ह्मणाली.

मळा लाज वाटते, सखे ! तूंच विचार.' |

सखी किंचित्‌ हंसत हंसत पुढें सरून अजयसिंहास क्षणाली :“महाराज ! आमच्या गिरिराणी आपण कोण आहों हे जाणू इच्छितात.!"

अजयरसिहानें उत्तर दिले “मी एक पांथस्थ आहें. चाळून चाढून थकलों ह्मणून येथें विश्रांतिस्तव पडला होतों.

गिरिराणी ह्मणाठी “सखे! हे तर फार थकलेले दिसतात; यांना माझ्या अतिथिशाळेंत विश्रांति घ्यायला सांग!"

अजयसिंहास पहिल्यानें गिरिराणीच्या ह्मणण्यास रुकार द्यावास! वाटेना. लानें तें एकदोनदा नाकारिलें. पण किशोरीच्या सखीच्य! अल्याग्रहावरून शेवटीं तो कबूळ झाळा. कवूल होण्यापूर्वी अजय- सिंहाने गिरिराणीकडे पाहिलें मग तेथून दुसरीकडे दृष्टि फिरविली. एका बाजूस विशालकाया नदी वहात होती दुसऱ्या बाजूस पलुव- भाराने नम्र पुष्पगुच्छांनीं सुशोभित झालेली तरुराजि वाऱ्यांत डुलत होती. वर नील आकाश भगवान्‌ सूर्यनारायणाच्या प्रकाशांत चकाकत होतें.

गिरिराणी सख्यांच्या मार्गे राहून अजयसिंहाच्या जवळून जवळून चाळूं लागली. सखी हणाली “बाईसाहेब ! या वेळीं बांसरी वाजवाना ?”

गिरिराणीनें बांसरी ओठांशीं धरली वसंतराग गाण्यास आरंभ केला; पण आज बांसरी रोजच्यासारखी वाजेचना ! वसन्त वाजवावा तर बिहागाचे सूर निघत; बिहाग वाजवू ळागावें तो भेरवीची नाहीं तर बागेसरीची चाळ वाजूं लागे. आज गिरिराणीची बांसरी वाजेचना!

गोकुलदास. ७५

प्रकरण एकविसावें. गोकुलदास.

अजयसिंह गिरिराणीबरोबर राजप्रासादांत शिरला. हा प्रासाद ह्मणजे एक दगडांनी बांधलेले लहानसं दोन मजली घर होते. राजप्रासादाचें चिन्ह इतकेंच कीं, ह्या घराभोवती एक मातीचा कोट होता. कोटांत एका बाजूस गिरिराणी तिच्या सख्यांचें राहण्याचे ठिकाण होतें. यापुढें विस्तीण अंगण होतें. या अंगणाच्या एका बाजूस एक लहानसाच पण सुरेख बगीचा होता. बगीच्यासमोरच सैनिकांची राहण्याची घरें होतीं. बाजूस पागा होती. सगळ्या राजप्रासादास एक लहानसा किल्ला असें हझटलें तरी चालेल. ह्याला गिरिदुर्ग असं ह्मणत.

अजयसिंहाळा विश्रांतीकरितां एक लहानशी खोली दिली होती. रात्रीच्या वेळेस तो खिडकीतून नदीतरंगांशीं चाललेली चंद्राची क्रोडा पहात बसला होता. गिरिराणी सख्यांसहवर्तमान तेथें आठी तिनें विचारलें “महाराज! इथं आपणाला त्रास तर होत नाहींना ?”

अजयसिंहानें गिरिराणीचे ते कोमळ मधुर शब्द ऐकले; पण उत्तर काय द्यावे हें साळा कांहींच समजेना. गिरिराणी पुन: ह्मणाली “आज माझे बाबा इथं असते तर आपल्याशी गोष्टी करण्यांत यांनां मोठा आनंद झाळा असता.”

अजयासंहानें विचारिलें “ते कुठें आहेत?”

गिस्रिणीच्या डोळ्यांत अश्र आले. ती हणाली “आज दोन महिने झाले, बाबा पुष्करतीथांकडे तप करण्यास गळे आहेत. जातांना “दोन महिन्यांत आठों नाहीं. तर गोकुळदास माझी हकीगत सांगेठ.! 'असं सांगून गेळे आहेत. त्यांनां जाऊन दोन महिने झाले!”

“गोकुळदास कोण !”

“गोकुळदास माझा प्रधान आहे. माझ्या बाबांचा बालमित्र आहे पले! जाग गोकुळदासांठा बोठावून आण. !'

७६ अमरतपुलिन.

सखी चपला गोकुलदासास बोलाविण्याकरितां गेठी. गिरिराणी एकदम भयभीत होऊन ह्मणाली “तं पहाकाय आहे तं !!"

अजयसिहाने खिडकींतून पाहिलें. तों एक लांग दाढीने युत्ता मुसळ्मानाचें डोकें महाठाकडे पहात होतं. क्षणार्धात ते दिसेनासं झालें. अजयसिह उठून उभा राहिला. त्यानें म्यानांतून तरवार उपसली, त्यांचा तो शोध करूं ठागढा; पण लाचा कांहीं शोध ठागठा नाहीं!

थोड्याच वेळाने घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू आला. व्याकुल चित्ताने अजयसिंह खोलींत हेलपाटे घाळूं लागला. गिरिराणी तिची दासी ह्यांपॅकीं आतां तेथें कोणीच नव्हतें. मात्र एक वृद्ध गृहस्थ सयाच्याकडे पहात होता. बराच वेळ आश्चयचकित मुद्रेने अजयसिंहाकडे पाहिल्यावर बृद्धानं साला लवून प्रणाम केला. अजयसिहास ह्यांतला कांदींच ,अथ समजेना. तो ह्मणाडा “हें काय! मळा गरीब पांथस्थाळा आपण इतका लढवून प्रणाम कां करितां £'

वृद्ध ह्षणाठा “कुंवरजी! मीं आपणांस ओळखले, आपण माझ्या प्रभूचे-प्रतापसिहाचे-धाकटे चिरंजीव अजयासिंह !'

अजयासिह आश्चर्यचकित होऊन ह्मणाढा “आणि आपण कोण?!

““या दासाचे नांव गोकुळदास.”

प्रकरण बविसावें. गिरिराणीवरचे संकट,

गोवुदास ह्मणाला “महाराज'* आपण येथें अगदीं योग्य प्रसंगी आलां ! आमची बालराज्ही गिरिराणी हिचें राज्य फारच धोक्यांत आहे. ह्या संकटकाठीं इंश्वरानंच दयाळू अंतःकरणाने गिरिराणीचें रक्षण करण्यास माझ्यासारख्या ह्माताऱ्याचा मान राखण्यास प्रतापासहाच्या शूर पुत्रास घाडून दिलं आहे!''

अजयसिह हणाला “आपल्या या राणीचे वडील कुठें गेले?”

गिरिराणीवरचं संकट. ७७

गोकुळदास ह्मणाळा “हिचा पिता अनेक वषोपूर्वी वीरक्षत्रियांच्या पुण्यभूमिवर यवनसैन्याशीं ठढत असतां हा लोक सोडून गेला; मरंतु ती गोष्ट, आपणास मागाहून सांगेन. या दुर्गीचा मालक एक संसारतयागी तापसी आहे. लाचा जन्म एका प्रसिद्ध क्षत्रियकुलांत झाळा आहे, परंतु आज पंधरावीस वषापूर्वी लाने क्षत्रियथमीस अनुसरून संन्यासद्‌ंड धारण केळा. याच वेळेस या राणीच्या पित्याने कांहीं विशिष्ट कारणाकरितां हिला त्याच्या खाधीन केलें उभयतां- करितां हा गिरिदुर्ग बांधून दिळा. रजपूत योग्याने येथेंच तपश्चरण सुरू केलें या राणीस कन्येप्रमाणे वाढविले. आज दोन महिने झाले, मला एकांतांत बोलावून ते ह्मणाळे 'गोकुलदास ! या गिरिदु्गीवर संकट येणार आहे हें मठा समजलें आहे. थोड्याच दिवसांत या किल्यावर नररक्ताचा सडा शिंपला जाणार आहे, माझी लाडकी गिरिराणी संकटांत सांपडणार आहे. मी आतां ह्यातारा झालां आहें, मला या आश्रमांत हातीं तरवार धरावयाची नसल्यामुळें तिचें संकट दूर कर- ण्यास मी अगदींच असमशथे आहें. मी आतां तीथरयात्रेस जातो, तेथें या संकटाचें निवारण करण्याकरितां देवापाशीं तप करीन. माझे हेतु सफळ झाले तर मी परत येईन; झाले तर मात्र माझ्या भेटीची आशा धरू नको! तूं मात्र जिवांत जीव आहे तोंपर्यंत हें संकट टाळण्यासाठी यत्न कर. पुढें देवाची मर्जी !' इतकें बोळून योगिराज निघून गेले. तेव्हांपासून सारखे अपशकुन होत आहेत; आपण लांपैकीं कांहीं आतांच पाहिले, असं गिरिराणी सांगत होती. ह्मणूनच ह्मणतों, इश्वराने आपणास अगदीं योग्य वेळीं धाडले आहे. आतां आपण थकलां आहां तर थोडीशी विश्रांति ध्या. उद्यां सेवक सेवेला *हजर होईलच.” असं ह्मणून अजयसिंहास प्रणाम करून गोकुलदास निघून गेला.

अजयसिंह एकटाच खतःशीं विचार करित बसला. गिरिराणी- वरीळ संकटाच्या विचाराने याचें मन फारच उदास झालें; पण गिरि-

ष्ट अमृतपुलिन.

राणीवर काय संकट येणार ? किती दिवसांनीं येणार ? तोंपयंत आपण येथेंच रहावें का? सखीगणांनींवेष्टिलेल्या गिरिराणीच्या बांसरीचा शब्द ऐकून आपलें चित्तस्थेये डगमगणार नाहींना£ छे, येरे राहूंच नये

हिरण्मयीची मूति हृदयांतून काढून टाकण्यासाठी त्याने बेराग्याचा वेष धारण केला होता. मग हेंच का लाचे वैराग्य! हाच का लाचा कठोर त्रतास उपयुक्त वैराग्यधर्म! ठगेच गिरिराणीचा सुकुमार देह, नुकत्याच विकास पावलेल्या गुळाबकलिकेसारखे तिचे आरक्त अधर, नितंवभागावर ठोंबणारा भ्रमरकृष्ण केशकलाप ल्याच्या दृष्टिसमोर दिसूं ठांगला. गिरिराणीच्या मधुर निःस्यंदिनी बांसरीचा गगनभदी स्वर त्याच्या कर्णपुटांत घुमू ढागला. क्षत्रियकुमार होऊन या सरळ असहाय बालिकेचें संकट यानें निवारूं नये काय? काय करावें? ब्रताचरण कीं व्णाचरण? अजयासिंहाच्या मनांत गिरिराणीविषयीं भगिनीप्रेम वास करूं लागलें. भगिनीवात्सल्यानें लाच्या मनास हाढवून सोडलें, बऱ्याच वेळाने अजयसिंहाळा झोंप लागली.

सकाळीं उठतांच अजयसिंह गोकुळदासाच्या शोधास निघाला. गोकुलदास बागेंत प्रजेकरितां फुलें तोडित होता. अजयसिंह ह्मणाला “मी कांहीं विशिष्ट कारणाकरितां येथून जाण्यास आपली परवानगी मागण्यासाठी आलां आहें.

“काय हटलंत? आपण जाणार! मेवाडाधिपतीचा वीर पुत्र क्षत्रिय- धर्मावर पाणी सोडण्यास तयार झाठा आहे? एका अनाथ बालिकरेस विपत्समयी सहाय्य करणें हें त्याला आपलें कतव्य वाटत नाहीं?” गोकुलदास आश्रयाने क्षणाला.

:“गोकुडदास! जिवांत जीव आहे तोंपर्यंत आपल्या बालराक्षीस सहोय्य करण्यास मी तयार आहें! पण कांहीं विशिष्ट कारणाकरितां अगदीं एकांतांत दोन वर्षे तप करण्याचा मीं निश्चय केला आहे. येथें राहिल्यास माझ्या तपांत व्यत्यय येण्याचा संभव आहे. मी येथें जवळच रहाण्याचा बेत केळा आहे. संकटकाठीं आपण किल्यावर चढून भेरी

गिरिराणीवरचं संकट, &९

वाजवा, ह्मणजे मी तत्क्षणी येऊन गिरिराणीसाठीं हातांत शीर घऊन शत्रशीं लढेन.!'

गोकुलदार ह्मकणाठा ““आपली इच्छा असेल तसं करा आज्ञा पाळण्यास सेवक तयार आहे.”

थोड्याच वेळानें गिरिराणी लाच्याकडे येत आहे हें गोकुळदासास दिसून आले. बालराज्ञीचें मुख आज फारच म्लान दिसत होतें. गोकुल- दास गिरिराणीळा मुढीप्रमाणे मानित असे. लाचें चित्त राणीवर येणाऱ्या संकटाच्या विचाराने फारच व्याकुळ होऊन गेलें. होतें. काय केलं ह्मणजे हें संकट दूर होईल, हाच विंचार लाच्या मनांत रात्रंदिवस घोळत होता. या संकटाविषयीं गोकुलदासाने गिरिराणीजवळ आतां- पर्यंत एक अवाक्षरहि उच्चारले नव्हतें. यावेळीं राणी दृष्टीस पडतांच गोकुळदासाच्या मनास चरका बसला. तो ह्मणाला “गिरिराणी ! वाईट वाटूं देऊं नका. आपले वडीळ लवकरच परत येतीळ !?

“गोकुठदास, हें तर कालच तुज्लीं मळा सांगितठंत.?

“मृग आज तुह्ली अश्या खिन्न कां?"

“-छे:, उगीच कांहीं तरी ह्मणतां झालं,'' गिरिराणी बळेंच हंसून हणाळी. “मी तुहांठा एक गोष्ट विचारायाळा आल्ये आहें. काठ आलठेडा पांथस्थ आपल्या जागेवर नाहीं. मळा वाटळं तो इथं असेल पण इथंहि नाहीं; मग तो गेळा कुठं?”

त्याच्या त्रतास येथे व्ययय येण्याचा संभव असल्यामुळें तो जवळच अरण्यांत रहाण्यास गेठा आहे. येथून जाण्यापूर्वी मळा भेटून जाईन ह्मणून त्यानं कवूळ केल आहे.”

“एकटाच जंगलांत रहाणार ८”

“एकटाच. त्याला कसलें आलें आहे भय! त्याच्याजवळ तरवार आहे तो खत: क्षत्रिय आहे.'"

गोकुलदास ! अजयसिंहावरचें संकट तरवारीने दूर होणें शक्‍य आहे काय!

८० अमृतपुलिन,

गिरिराणी किती वेळ तरी गोकुलदास फुलें तोडित होता,तिकडे पहात राहिली. कांहीं वेळानें ती ह्मणाळी “तो पुनः इथं केव्हां येईल?”

गिरिराणीच्या उज्ज्वल नेत्रांतून वक्षःस्थलावर टपटप अश्र पडले.' गोकुलदासानें ते पाहिले नाहींत.

प्रकरण तेविसावे. तापसकुमार.

संध्याकाळीं गिरिराणी नर्मदा नदीच्या कांठीं,बराच वेळ हिंडत होती. तिची बांसरी अनेक रागरागिण्या नाना आठापे घेऊन गात होती. आज पुन: पांथस्थ बैराग्याचें दोन होईल, अशी तिळा आशा होती. नदीतीरावर अंधार पडळा तेव्हां गिरीराणी हताश अंत:करणाने घरी परतली. पांथस्थाचें पुनर्दशन झालें नाहीं.

सकाळीं गिरिराणीनें आपल्या सखीस उठवून हटलं “चपले! ह्या दिवसांत सर्वे रान फुलांनी सजळं असल्यामुळं सुरेख दिसतं, हे तूंच मला सांगितठंसना ? चळ तर मग, आपण एकदा रानांत जाऊं.!'

बाईसाहेब, आपण बायका माणसं, एकटेच रानांत कसं जावं बरं

:६सखे ! तो बैरागी इथं जवळच राहतो तो क्षत्रिय असून लाच्या जवळ तरवार आहे असं गोकुळदास सांगत होते; मग आपल्याला कसलं भय?" |

चपला गिरिराणीच्या ह्मणण्यास कबूल झाली सख्यांस बोलाविण्या- साठीं निघून गटी. जातां जातां ती आपल्याशीच ह्मणालठी “ह| एक दिवस दृष्टादृष्ट झाली लाचा परिणाम !'"

थोड्याच वेळाने अरण्यांत गिरिराणीच्या बांसरीचे अति उच्च,सुललित करुणतम आलाप ऐकू येऊं लागले. पुष्कळ वेळपर्यंत एका रागिणी- मागून दुसरी रागिणी, नूतन आलापावर नूतन आलाप, एक लय संपल्या- बरोबर दुसरी ल्य करुणरसामागून करुणतर रस वातावरणांत

तापसकुमार. ८१

पसरू ठागळे. आज बांसरीला विराम नव्हता; गिरिराणीलाहि विश्रांति

नको होती. बऱ्याच वेळाने चपला गिरिराणीस ह्मणाठी “बाईसाहेब !

आज आपल्या ब्रांसरीस मद झाला आहे; तेव्हां या बांसरीला विश्रांति द्या. उन्मत्त बांसरी, कीं वाजविणारी |

चपला पुनः ह्मणाठी “चला आतां, ऊन्ह लागूं लागळं,'!

गिरिखणीनं बांसरी ओंठापासून दूर केळी दीघ नि:श्वास सोडून हटलं “चल.”

गिरिराणी दुगोकडे चाळूं लागली. इतक्यांत एका तापसकुमारानें तिच्यासमोर येऊन तिला प्रणाम केला. जटाजूटानें तापसकुमाराचें मुखमंडळ झांकून गेलें होते, लामुळें ते पणोबृत कमळाप्रमाणे सुंदर सुकुमार दिसत होते. तापसी गिरिराणीला ह्मणाठा “देवि! अजय- सिंहाला तुह्मां या अरण्यांत पाहिळेत का?”

तापसाचा हा प्रश्न ऐकून गिरिराणीला आश्चर्य वाटलें. ती हणाली ::अजयसिंह कोण ! तुह्ली ला क्षत्रिय बैराग्याविपयीं तर विचारित नसाल? त्यांचे नांव का अजयसिह

“दोन दिवसांपूर्वी इकडे आलेला बैरागी अजयासिंहच होय. माझी त्याची चांगढी ओळख आहे.”

“ते कुठं आहेत ?'' गिरिराणी अगदीं सहजपणे बोठली

तापसी ह्मणाला “हो, ते याच अरण्यांत आहेत. त्यांनां तुमच्या वाड्यांत रहाणं प्रशस्त वाटलं नाहीं. पण मी त्यांनां पुन वाड्यांत रहाण्याविषयीं आग्रह करितो. देवि! जर आपण रागावणार नाहीं, तर मी आणखी एक गोष्ट आपणाजवळ विचारिता !'

““घुशाळ विचारा.”

“£ययांचा माझा चांगला परिचय आहे. राणीसाहेब, ते जगन्मान्य राजवंशांतळे पुरुष आहेत. लांचं वीरद्ृदय सर्वगुणपरिप्र्णे आहे आणि आपण साक्षात्‌ सरसतीच भूवर अवतरलां आहां! तेव्हां हा मणिकांचन- योगच होय, असं मला वाटतं, आपली लांची ला दिवशींसंध्याकाळीं

८२ अम्रृतपुलिन.

भेट झाली तेव्हां मी जवळच होतां, हणून मळा अधिकच भरंवसा वाटतो.!

तापसाचें बोलणें पुरें झाले नाहीं तोंच गिरिराणीच्या मुखमंडठावर॑ प्रभातरबीच्या तेजाची झांक मारूं लांगळी. तापसी पुढें बोळूं लागला “असला मणिकांचनयोग कोणाळा आवडणार नाहीं? पण आपल्या- जवळ मला एक मिक्षा मागावयाची आहे. मी फार थकलो भाहें, तेव्हां हा देश सोडून आणखी कुठं जावं असं मला वाटत नाहीं, हणून आपल्याजवळ इतकीच विनंति आहे की, आपलं अजयसिंहाचं ल्य़ झाल्यावर मळा या आपल्या राज्यांत आपल्या वाड्यासमोर किंवा या अरण्यांत रहाण्यास परवानगी द्या. मी लांबूनच तुझां दोघांचे प्रीति- ज्योतीनं चमकणारे डोळे पाहीन, दुरूनच आपल्या बांसरींतून निघणारे आलाप ऐंकून हृदय शांत करीन, दुरूनच या प्रेमप्रणे निकेतनांत वाहणारा प्रेमोच पाहून पार्वतीपतीच्या चरणांवर प्रमाश्रूंची धार धरीन!"

तापसकुमार गिरिराणीसमोर हात जोडून गुडघे टेकून उभा राहून आणखी ह्मणाळा “गिरिराणी! घालालना मला ही मिक्षा? कराठना माझी आशा प्रर्ण £''

तापसाचा कंठ दाटून आला. डोळ्यांतून अविरळ अश्रधारा वाहूं छागल्या. तो पुनः उठून उभा राहिला “पुन्हा आपल्यास भेटेन,” इतकेंच बोळून झपझप पावलें टाकित निघून गेला.

तापसकुमार निघून गेल्यावर हा कोण असावा, ह्याबद्दल गिरिराणीच्या सख्यांत बरीच भवतिनभवति झाली. कोणीं त्याठा वेडा ठरविलें, तर कोणीं उलट हझटलं;त्याचा अजयासंहाशीं काय संबंध असावा याविषयीच्या तकंशासत्रांत कोणी निममन झाल्या. मात्र चपठेचा तृतीय पंथच! तिने हा तापसी पुरुष नाहीं ह्मणून ठरविलें !

गिरिराणी कांहींच बोठली नाहीं. ती अगदीं निःशब्द. नंतर सख्यांबरोबर ती दुगात गेली.

बेराग्याचा उपदेश. ८३

प्रकरण चोविसावें, बैराग्याचा उपदेश.

भांगील प्रकरणात सांगितलेल्या गोष्टीला आज चारपांच महिने ठोटले होते. अजर्यासह अंधकारपर्ण रात्रीं अंधःकारमय आकाशाकडे टक ळावून आपल्याशींच व्रिचार करित बसला होता. या पांचसहा महिन्यांत तो कितीदा तरी गिरिदुगात गेळा असेळ गिरिराणी- वरच्या संकटाविपरयीं त्यांचे खामिभक्त गोकुलदासाचे कितीदा तरी संभापण झालें असेल. गिरिराणी लाला पाहतांच आनंदयुक्त मनानं त्याच्याजवळ येत असे. तो जोपर्यंत तेथें असे तोंपर्यंत किशोरी त्याच्याकडे पहात असे, अनन्यभावाने लाच्या गोष्टी ऐकत असे पण तो जाऊं लागला, कीं, तिचे नेत्र अश्रंनी भरून येत. हें प्रम का

गिरिराणीचें अजयसिंहावर प्रेम जडलं होतें का? ठरलेल्या वेळीं अजय- सिंह आळा तर गिरिराणी लाला शोधण्यास ढोक पाठवित असे. स्वत: सख्यांबरोबर जाऊन ती याच्या आश्रमाजवळ बांसरी वाजवित बसे. बैरागी दृष्टीस पडळा नाहीं तर तिचें मन इतकें व्याकुल कां होत असेळ वरें? छे, प्रेम कसले! ही अपरिपक्क वयांतीळ चंचढता असेल. अजयसिंह तिच्यापाशी असला ह्मणजे गिरिराणीच्या बांसरींतून फारच मधुर आठाप निघत असत; पण तो जबळ नसला ह्मणजे मात्र हृदयास घरे पाडणारे करुण आलाप बाहेर पडत. हें तर प्रेमाचे स्पष्ट टक्षण ! यावरून तर किशोरीच्या अंतःकरणांत प्रेमाचे बीज रोवले जाऊन त्याला अंकुर पुटं ागले होते, हे स्पष्ट दिसतं. आणखी हे अंकुर उपट्टन काढले तर कालाम्तराने ते दृढमूळ होण्याचा संभव गिरिराणीशीं गोडगोड बोळून तिचा भ्रम दूर करावा असें अजयसिंहास पुष्कळदा वाटे; परंतु बालिकेच्या सरल, सुकुमार मुखाकडे पाहिले, तिचे सरळतामय मधुर भाषण ऐकिले, कां, तसं करण्याचें त्याठा घेर्यच होत नसे! तिच्या कोमळ हृदयास कसें दुखवावें, हाच विचार सर्वदा त्याच्या मनांत येई. मग काय, आज भेट होईल, उद्यां

८४ अमृतपुलिन.

भेट होईळ या आह्लेवर तिला ठेवून त्याने येथून निघून जावें £ पितृहीन सहटहृदया बालिकेला जन्मभर अश्रु ढाळावयास ढावून दु:खांत ठोटून जाणे हें नीचाचें काम! तर मग, बालिकेला आपल्या हृदयांत स्थान द्यावें विद्युत्स्फुरणाप्रमाणं अजयसिंहाच्या मनांत एकदम हा विचार उद्भवला. त्यानें आपलें हृदय रिकामे आहे कीं काय हे पाहण्यास डोळे मिटठे. पण रिकामे कसलं? अंधकारपूर्ण हृदयांत एकच उब्वट आलोकमयी चिरप्रेममयी मूत! बालपणापासून लानें ज्या मूर्वीची आराधना केली; जागृत असतां,निद्वित असतां, शयनांत,सखप्ांत,संपदेत, बिपदेत, आनंदोत्सवांत तसंच समरकोळाहलांत ज्या मूर्तीनें एकदां हृदयांत वास केला तीच आनंदमयी प्रतिमा अद्भून तेथेंच होती ! ज्या मूर्तीला हृदयांतून घाळविण्याकरितां तो नगरापासून इतका दूर आला, आतांपर्यंत गिरिंगव्हरांत, निजेन अरण्यांत घोर तिमिरांत बेराग्याच्या वेषाने राहिला, तीच प्रतिमा पूरण सोंद्यीने पूर्ण गोरबानें अश्लून त्याच्या हृदयांतच होती. आणखी गिरिराणी ! तिचा कोठें पत्ताच नाही! काय? ही प्रतिमा येथून ढळणार नाहींच इतकी हट्टी आहे का अजय! हिरण्मयीचें अंत:करण तुला दिसूं शकेळ काय£

इतक्यांत एकाएकीं अजयसिहाठा कोणीं मागून 'अजयसिंह' अशी हांक मारली. आश्रयेचकित मुद्रेने अजयसिंहानें मागें वळून पाहिले तों समोर तापसकुमार उभा ! अजयासेह आपल्याशीच हणाला ' 'अश्लून अजयसिह हिरण्मयीला विसरू शाकत नाहीं! या अपरिचित तापस- कुमाराचा आवाजसुद्धां मळा हिरण्मयीच्या कंठासारखाच वाटतो!”

तापसकुमार ह्मणाठा “अजयासंह! तुह्यी फारच निष्टर आहां. गिरिराणीचे प्राण तुमच्याकरितां व्याकुळ होतात, आणखी तुझी तिला झुरत ठेवितां !!)

अजयसिंह ह्मणाला “आपण कोण? सुमारें आठदहा महिन्यांपूर्वी विध्याद्रीच्या अंधकारपूर्ण गुहेंत मीं एका तापसकुमाराला पाहिले होतें तेच का आपण?”

वैराग्याचा उपदेश. ८५

:तपस्व्याची कसली ओळख ? मी तुल्यांठा आतां सांगायाठा आलों आहे तं ऐका. गिरिराणीवर संकट आलें आहे केवळ तिच्यावर नव्हे तर तुमच्यावरसुद्धां संकट आलं आहे!”

“मी कोण आहें हें तुहांठा कसे समजले!”

“मीं आपणाठा एकदा सांगितलंना, परिचय करून घेण्याचा हा समय नव्हे ह्मणून'£ मी आज अरण्यांत प्रजा करित बसलो होतों, त्या वेळेस पुष्कळसे मुसलमान सेनिक एकत्र वसून मसठत करित होते, तें ऐकून माझ्या अंगावर शहारे आठे. एकजण ह्मणाठा 'तुमचें ह्षणणें काय आहे हं स्पष्ट सांगा. आमचें तुह्यांठा सहाय्य हवें कीं नको ' दुसरी व्यक्ति हणाली 'माझी आणखी कांहीं इच्छा नाहीं, फक्त गिरिराणीला येथून नेण्याची आहे. माझे ढोक थोडे आहेत, पण आपण सहाय्य कराठ तर हुं काम सहज होण्यासारखे आहे.' यावर पहिली व्यक्ती क्षणाठी 'आह्यांठा फक्त अजयसिंहाढा केंद्‌ करून न्यावयाचे आहे. जर त्याठा राणीचे सहाय्य मिळेल तरच आलह्यांठा तुमच्या ठोकांची गरज पडेल! मीं हें ऐकल्याबरोबर तुमच्या शोधाला निघाठों. किती वेळाने तरी तुझी मठा येथं भटळांत. उठा, आतां आपले कतव्य करा,व राणीला सोडवा.”

अजयसिंह हणाला “गिरिराणीवर संकट येणार हें मठा प्र्वीच कळलें होतें.'”

त्र मग आपण वाड्यांतच कां जाऊन राहिलां नाही 2 इतक्या ठांबे रहाणे उचित नव्हे!”

यावर अजयसिंहाने कांहींच उत्तर दिळे नाहीं. तापसकुमाराच्या नेत्रांतून अश्रंधारा वाहूं लागल्या.

इतक्यांत कोटावरून गोकुलदासाची भरी वाजली, अजयसिंह तरवार उपसून दुगगोकडे धावून गेळा. तापसकुमारहि त्याच्या मागोमाग

२: ऱ् गला,

८६ अमृतपुलिन.

प्रकरण पंचविसावें. रजपूतांची रंगभूमि.

किल्याच्या जवळ येऊन अजयानें पाहिले, तों, दरवाज्याजवळ किलेक्ल लोकांचे मृत देह पडले होते. मुसलमानांच्या सेन्यानें दुगीच्या आंत प्रवेश केला, अर्से सयाला वाटलें. गिरिराणीचें रक्षण करण्याची अमूल्य संधित्याळा मिळणार नाहीं काय? किल््यांत शिरून तो गिरिराणीचा शोध करूं लागला. आंत जाऊन पहातो, तों किल्यांत शत्रूकडचे ढोक नाहींत किंवा लढाईहि नाहीं; केवळ गिरिराणीच्या सखींच्या किंकाळ्या ऐकू येत होया. गिरिराणीचा लाने पुष्कळ शोध केला, पण कांहींच पत्ता लागेना. तत्क्षणी तो किल्यांतून बाहेर पडळा.किल्यापासून थोड्याच अंतरावर सुमारें पननास पायदळ रिपाई शंभर घोडेखारांबरोबर ठटत असलेले लाला दिसले. सवोच्यापुढें वृद्ध गोकुठदास होता. एका साराच्या घोड्यावर गिरिराणी मूच्छित पडढी होती. क्षणार्धात गोकुल- दासाच्या उजव्या बाजूस अजयार्सहाची तखार चमकू लागली लगेच त्या तरवारीने दहाबारा घोडेखारांस छाटून काढिले. या नवीन योड््याच्या अंगीं अठोकिक युद्धकोशल्य असून लाच्या भुजांत असाधारण बळ होतें, हें मुसलमान सैनिकांच्या चांगलें प्रलयास आलें. याच्या मुखमंडळावर असीम उत्साह असीम स्फरति चमकत होती. याच्याशी लढून जय मिळत्रिणे अगदींच अशक्य आहे, हें पहातांच गिरिराणीस घोड्यावर ठेविळेल्या घोडेखाराने मोठ्याने ओरडून हटलं “तुह्ली ,या काफरास अडवा, मी दहाबारा स्वारांसमवेत गिरिराणीस घेऊन जातो.”

खारानं एका हातानें मूच्छित गिरिराणीस सांवरून धरिले, दुसर्‍या हातांत ठगाम धरून घोडा सोडला. याच्याबरोबर आणखीहि दहा बारा घोडेखार निघाळे. गिरिराणीस घेऊन जाणाऱ्या खारांचा पाठलाग करणें अजयसिहास अत्यावश्यक होते. गिरिराणीस जर सोडविले नाहीं, तर मग उगीच रक्तपात करण्यांत काय अथे! त्यानें गोकुळदासावर लढाईचा भार टाकून पाठलाग करण्याचा निश्चय केला; पण गोकुळदास

रजपूतांची रंगभूमि. ८७

कोठें होता? त्या ह्याताऱ्याने एकनिष्टेनें खामिकार्य बजावित असतां केव्हांच इहलोकाचा त्याग केला होता. अजयानें बाजूस पहातांच त्याच्या लक्ष्यांत ही गोष्ट आली. त्याने खिन्न मनानें चाऱ्ही बाजूंस पाहिलें. आतां युद्धाचा भार कीणावर टाकावा? इतक्यांत बाजूस कोणीं हटले ::अजयासिंह, तुझी या स्वारांचा पाठलाग करा,मी येथें हे युद्ध संभाळतो!?" गोकुळदास पडतांच तापसकुमाराने एका मेलेल्या सेनिकाची तरवार उचळली त्याच्या घोड्यावर आरोहण करून अजयसिंहाच्या वाजूस तो लढू लागठा. तो शब्द ऐकतांच आश्चर्यचकित होऊन अजयासिहाने पाहिलें, तो, जटाजूटघारी तापसकुमार तेथें ठढत होता. तापसाचें मुखमंडळ जटांनीं झांकिलें होते. केवळ दोन डोळेच दिसत होते. हे डोळे अजयसिंहाच्या परिचयांतळे होते काय ? हे उज्वल नेत्र आणखी कोणाचे असूं शकतील काय हे प्रेममय, अमृतमय कटाक्ष ही खर्गीय ज्योति आणखी कोणाच्या नयनांत असूं शकेळ काय? तापसकुमार पुनः ह्मणाळा '“'अजयसिंह. लवकर जाऊन गिरिराणीला सोडवा !/? पुनः तोच सुधामय, तोच मनमोहन, तोच हृदयोन्मादकर कंठरव ! अजयसिंहाने प्रचंड आघातानें समोरील म्लेंच्छसेनिकास परलोकी घाडलें त्याच्या अश्वावर आरोहण करून त्या पळपुट्या मुसलमानांचा पाठलाग करण्यासाठीं प्रसथान केलें. घोडा अजयर्सिह नेईल तिकडे भरघधांब जाऊं लागला. क्षणाधोत रेलखंडांवरून, क्षुद्रनदी ओलांडून अजयसिंहाचा घोडा पवनगतीनें धावत सुटला. कांहीं दूर गेल्यावर गिरिराणीस घेऊन जाणारे लोक त्याच्या दृष्टीस पडले. गिरिराणी अज्लूनहि मूच्छितच पडली होती. थोड्याच वेळांत अजयसिंहाने त्यांनां अडविले अजयसिंहावर एकदम दहा तरवारींचा हला झाला. पण अजयसिंहानें त्या चुकवून एकाचा हात एकाचें डोकें उडविले. इतक्यांत मागून आणखी एका टोळीने अजयसिंहावर हा केठा. तरवारीच्या आघाताने ' अजयसिंहाच्या घोड्याने प्राण सोडिळे. तरीपण अजयसिंहाची तखार चमकतच होती. प्रेतांवर प्रेतें पडूं लागठीं, छिन शिरांवर ठिन शिरे

८८ अमृतपुठिन.

आदळू लागलीं, रक्ताचा पाट वाहूं ठागला. या युद्धांत तरवारीस विराम नव्हता किंवा योद्ववांचे हात थकले नाहींत. अजयसिंहाची लांब तरवार बिजेप्रमाणे चमकतच होती. प्रचंड आघातांनीं ती शत्रंचे देह हृदऊ विदीण करूं लागळी. जय, रजपूतांचा जय!

आज मभेवाडराजकुमाराची शोणितपिपासिनी तरवार शात्ररधिराचें मनसोक्त पान करित होती. 'चाऱ्ही बाजूंस मार्गेपुढें यवनसेना, अंगावर यवनांचे रक्त, पायाखाली यवनांची प्रेतं, यवनांचीं शिरें! प्रबळ यवन- सेनेबरोबर एकटा अजयसिंह अतुळ स्फरूतीने असीम उत्साहाने लढत होता. पण असा तो किती वेळ लढणार £ आज मृत्यु तर येणार, तेव्हां बनेळ तोपर्यंत शौय गाजवावें असा त्याचे निश्चय केला. थोड्याच वेळांत त्याचे हात थकले; शात्ररुधिराने माखळेळा देह दुबल झाला; अजयसिहाळा घेरी येऊं ठागली. शात्रसेन्यांतीळ एक जण ओरडून हणाल! “पुरे करा. आतां लढाई बंद करून याला केद करा.'"

लगेच आणखी एक जणाने जरा लांबून म्हटलं “भारतेश्वरास पुत्रा- पेक्षांहि प्रिय अशा अजयसिंहाठा केद करण्याइतका कोण धीट आहे!”

या गंभीर वाणीबरोबरच 'जय अजयासंहाचा !' ह्या मधुर कंठांतून निघालेल्या मधुरतर शब्दांनी अजयासंहाच्या देहांत नूतन प्राण घातले. सम्राटू अकवरशाहा त्याच्याजबळच उभा असळेठा तापसकुमार अजयसिंहाच्या दृष्टीस पडळे. तापसकुमाराचा देह रक्ताने न्हाणिळेला होता त्याची तरवार रात्रूच्या रक्ताने ढाळ झाढी होती. अकवरशहा हणाला “बेटा अजय ! मी वीरसखा अकबर तुझ्या बाजूस उभा आहें

ल! शोधित शोधित मी चांगल्याच प्रसंगी येथे आलों ह्ममावयाचा!!

तापसी ह्णाळा *““'आणखी मी निष्काम ब्रह्मचारी-अजयासह: तुमच्या अभीष्टसाधनाकरितां परमेश्वराची प्रार्थना करतो!!

पुन: तोच मोह्मय कंठस्वर ! अजयसिंहानें तापसकुमाराकडे पाहिलें. जटाकलापांत तेच ज्योतिर्मय, अमृतपूर्ण, विशाळ, रक्तिमवणे नेत्र चमकत

चक

हिरिण्मयीचा नूतन वष. ट्‌

होते! अजयसिंहास पुन: मूच्छा येऊन तो तापसकुमाराच्या पायांपाशीं पडला. प्रकरण सव्विसावे. हिरण्मयीचा नूतन वेष

सम्राट अकबरशहानं समरभूमीवर चोंहींकडे पाहिलें तीत्र दृष्टीनं पश्चातवती एका सेनिकाकडे पाहून झटलें “मूखा सेलीमा ! तुळा या गुप्त वेषांत मी ओळखणार नाहीं असं तुला वाटतें काय?

युवराज सेलीम कांहींच बोलतां भुईकडे पहात राहिला. अकबर- शाहा पुन्हा बोळूं लागळा “आजची ही लढाई ह्मणजे भरतखंडाच्या भावी सम्राटाच्या गोरवाचा विषय असेल, नाहीं रे? एकदा या रणभूमी- कडे नजर फंक. एकट्या हिंदू वीराच्या तरवारीने शोभर सेनिकांस घूळ चारली आहे; आणि मी आठों नसतो तर तुझेंहि पण शिर तुझ्या या मित्रांच्या शिरावरोबर येथेच पडलं असतें! आजपासून या तरुणाची वीरादर्श समजून पजा करित जा. मी तुळा विचारतो, की, आज तूं आपल्या दोस्तांसहवर्तमान या बालरादीच्या अंत:पुरांत कां शिरठास

सेळीम ह्मणालळा “मी गिरिराणीळा पळविण्यास येथें मुळींच आलों नव्हतो. या दुवत्त रजप्रत तरुणालाच दंड करण्यासाठीं आलों होतों. ज्या दिवशीं हा काफर एखाद्या चोराप्रमाणे दिळीश्वराच्या अंत;पुरांत शिरला, नारीहृदय दिलीश्वराने त्याला शिक्षा केली नाहीं, तेव्हांच याला शिक्षा करण्याचा मीं निश्चय केला नंतर ह्या चोराने वैराग्याचे सोंग घेऊन अंत:पुरांतून हिरण्मयीला पळविले.”

तापसकुमार आतांपर्यंत संज्ञाहीन अजयासहाची शुश्रपा करित बँसला होता. तो एकदम चवताळून म्हणाढा “खोटी गोष्ट! वीर अजय- सिंहाच्या नांवाला कलंक लावूं पहाणारा खोटें बोळतो! यवनस्पशोने दूषित झालेल्या हिरण्मयीचा विसर पडावा, ह्मणून अजयसेह या जंगळांत

. भटकत आहे.”

११ अ०्प०

९० अम्रृतपुलिन,

सेलीम तापसाकडे पहात पहात पुढें सरला, याचवेळेस अकबरशहानें पुढें होऊन हटले “तू खोटें बोलतोस हें मळा माहीत आहे. गिरिराणी कुठें आहे? लवकर सांग! '" | ही.

सेटीम ह्मणाला “ज्या व्यक्तीने गिरिराणीस नेण्याकरिता गिरिदुर्गावर हला केळा, तीच तिला घेऊन गेली.

तापसकुमार म्लान मुखाने ह्मणाठा “भारतेश्वर ! जिच्या संरक्षणा- करितां इतका रक्तपात झाला, जिच्या रक्षणाकरतांच अजयसिंहाची अशी दशा झाली, तिळा सोडवा.!?

गिरिदुगीत राहिलेले सेन्यहि याच वेळेस तेथें येऊन पोहोचलं. अकबरशहा ह्मणाठा “तुह्यी अजयसिहाची झुश्रूपा करा, मी गिरि- राणीच्या शोधास जातों. सेलीम, तूंहि मजबरोबर चल.”

नंतर अकबर सेलीम कांहीं ढोक बरोबर घेऊन निघून गेले. तापसकुमारानें एका सनिकास डोळी आणावयास सांगितले. यानें अजयसिंहाचें मस्तक आपल्या मांडीवर घेतलें, यावेळीं त्याच्या नेत्रांतून अश्रूंचा प्रवाह सारखा सुरू झाला अजयसिंहाच्या घायाळ देहावर ते उष्णाश्व पडूं डागले. ह्याच अग्रृतधारांनींच कीं काय, अजयसिंहाच्या म्रृतवत्‌ देहांत चेतन्य शिरू लागलें. अजयसिंहास डोळींत घाढून किल्यावर नेलें.

पहांटेस तायसकुमाराने नदींत खान करून रक्ताने माखठेलें आपलें शारीर धुऊन काढलें. कृत्रिम जटा, भगवीं वस्त्रे नदींत फेकून दिलीं. नितंब भागावर लोंबणाऱ्या केशांचा बुचडा बांधून केश झांकले जातीळ अशा रीतीनें मस्तकावर फेटा बांधिळा. गळ्यापासून पायापर्यंत सवे देह अंगरखा पायजमा यांनीं झांकून टाकिला. याप्रमाणे वेष पालटून झाल्यावर नदीच्या जलांत यानें आपले प्रतिबिंब पाहिलें. नदीच्या कांठची माती उकरून त्यानें आपल्या डोळ्यांस फांसठी अधरोष्टांस राख लावली. हाय! कल्पित वेषधारी तापसकुमारा! या अम्रृतपूर्ण अधरोष्टांचें-या भुवनविजयी नयनयुगुठाचें सोंदर्य मृत्तिकाळेपनानें

हिरण्मयीचा नूतन वप. ९१

आणि भस्मरंजनानें तिळमात्र तरी कमी होईल काय? हिरण्मयीने पाण्यांत पुन्हा आपले प्रतिबिंब पाहिळें ती आपल्याशींच बोढ्‌ं लागली “आतांपर्यंत एक गोष्ट झाली, कीं, अंधारांत मी कोण आहे हें अजयाठा समजलें नाहीं; पण यानं माझा आवाज ओळखला नसेळ काय? इंश्वरा ! इतकंच कर, कां, अजयाचा गिरिराणीशीं विवाह होऊं दे, अभागिनी हिरण्मयीची अंधःकारमय स्मृति लाच्या हृदयांतून गिरिराणीच्या प्रेमामुळं नष्ट होऊं दे.

पण हें काय! आज अजयाचं नांव उच्चारतांच माझं हृदय इतके व्याकूळ कां बरं होतं? अम्बरकुमारीच्या सहाय्यानं ज्या दिवशीं आग्र्याहून मी निघाल्ये, तेव्हांपासून प्राणसखा अजयसिहाला पहाडांत, अरण्यांत पाहून डोळे तृप्त करून घेत आहे; पण यावेळेपासून आजच्यासारखी धडकी कधींच भरली मव्हती ! भगवन्‌ भवानीपते ! अभागिनी हिरण्मयीला तुझ्याजवळ एकच भिक्षा मागाययाची आहे, 4 ती एवढीच कीं, हिरण्मयीच्या प्राणाच्या-अजयासहाच्या-हृदयांतून तिढा काढून टाकून तिच्याजागीं गिरिराणीची स्थापना करतांना माझं मन कचरू देऊं नकोस! हणजे मग माझ्या अजयाचं-माझ्या बाळपणींच्या सख्याचे-किशोरावस्थेंतल्या मित्राचं-योवनांतल्या एकमात्र सहचराचं- माझ्या प्राणांच्या वळुभाचं-हृद्यांतल्या देवतेचं-अंध'कारपू्ण जीवनांतील पर्णेचंद्राचं-माझ्या भक्तीच्या आरध्यदेवतेचं रूपगुणशीठा, कळंकशून्या गिरिराणीबरोबर टय्न करून देतांना मी धीट आनेदपूर्ण राहीन !'”

हिरण्मयी पुष्कळ बेळपर्यंत डोळे मिठ्टन हात जोडून आकाशा- कडे पहात राहिली. नंतर आपले कोमल हस्त हृदयाशी धरून तो स्तव्ध वसली. अनंतवाहिनी तरंगिणीच्या प्रवाहाशी तिच्या अश्रधारा मिळून गेल्या.

९्र अम्रृतपुलिन.

प्रकरण सत्ताविसावे. रजपूतसेनिक.

मध्यरात्र टळून गेढी आहे. गिरिदुगातल्या एका बः'जूच्या खोठींत* अजयसिंह निजला होता. लाच्या पायांजजळ एकजण रजपूतसैनिक स्तव्ध बसठा होता. युद्धप्रसंगास तीन दिवस लोटले होते. आज अजयसिंहाठा गाढझोंप ठागून किंचित आराम पडला होता. हे तीन दिवस हा रजप्रूतसैनिक रोज जाम्रणं करून ययाच्याजवळ बसलेला असे. दिंवसा दुगोतीळ लोक आळीपाळीने अजयाच्याजबळ बसत; पण सर्वांच्या संमतीने रजपूत शिपायाने रात्रभर जागण्याचें काम आपल्या- कडे घेतलें होतें. संध्याकाळपासून सकाळपर्यंत तो अनन्यकामनेनें, अनन्यभावानें अजयसिंहाच्या तोंडाकडे एकाग्रतेने पहात लाच्याजवळ बसलेला असे. लाला झाप किंवा आळस माहीत नव्हतीं. हा रजपूत सैनिक कोण, हें वाचकांठा सांगावयाला नकोच !

रजनी संपत आढी होती. अजयसिंहाची झोंप उघडली. सर्वे विश्व अद्मून निद्रित स्तब्ध होते. खोलींत दिवा मिणमिण जळत होता. अजयसिहाने दिव्याकडे पहात पहात डोळे उघडले, मान सांवरून सेनिकास विचारिलें “आपण कोण?

“मी तोच रजपूत सैनिक !

अजयसिहा'ची सांवरून धरलेली मान पुनः गळून पडली. रजपूत सेनिकानं लाचें मस्तक मांडीवर घेतलं. अजयसिंहाने पुनः विचारल “त्या दिवशींच्या तापसकुमाराचा कांहीं शोध ठागळा का!”

“नाहीं. त्या दिवसापासून तो कुठें गेळा, कांहींच समजलें नाहीं.)

अजयसिंह हणाला “मला आतांच स्वप्न पडलें, कीं, यवनसंप्रामांत मी गतप्राण होऊन पडला. माझा प्राणशून्य देह जमिनीवर पडला आहे तोंच त्या तापसकुमारानें माझें मस्तक आपल्या मांडीवर ठेवून माझं चुंबन घेतलें. लाच्या अधरस्प्षाने माझ्या थंडगार कलेवरांत

रजपूत सेनिक. ९३

पुनः रक्तप्रवाह सुरू झाला. पहातां पहातां त्या कुमाराच्या नेत्रांतून एकदोन अश्रबिंदु माझ्या गालावर पडले. ल्या अमृतबिंदूंच्या पतनानं ग्राझ्या देहांत पुन: प्राण शिरळे. त्या तापसानें हृदयोन्मादकसरानें मला “'अजय' अशी हांक मारली. त्या कर्ण मधुर खरानें माझ्या जड देहांत चैतन्य शिरून माझं हृदय आनंदानें नाचू लागले. माझ्या देहांत नूबन स्फ्तीचा संचार होऊन मी उभा राहिलो लाच्या मुखाकडे पहात तटस्थ राहिलों, इतक्यांत सा तापसकुमाराचा जटा- जूट गळून पडला चंचळ केशकलाप य्याच्या पृष्ठभागी ठोंबूं लागला. क्षणाधीत तापसकुमार माझ्या दोशवसखीचें-प्राणसहचरीचें रूप धारण करून माझ्यासमोर उभा राहिला. मीं उन्मत्त हृदयाने, विव्हळ प्राणानं माझ्या सखीला हृदयाशी धरण्याकरितां ह्मणून हात पुढें केळा. हिरण्म- यीन मजकडे पुनः क्रद्वकटाक्ष फॅकिळे अंगस्पशन करूं नको म्हणून सांगितलं; पण ढगेच दयाद्रे खरानं ती ह्मणाली 'हाय! अजय! अझ्भूनहि तूं या अपवित्र कठंकिनीला विसरू शकत नाहींसना ? ऐक, माझी विनंति ऐक. मळा विसर. हृदयाळा जिक गिरिराणीवर प्रेम कर!' बोलतांबोलतां मळा एकट्यालाच घोर अरण्यांत टाकून देऊन माझी सखी दिसेनासी झाली !'

अजयसंहाचें अशक्त शरीर थरथर कांपे लागलें. रजएतसेनिक पुनुः लाच्या पायापाशीं जाऊन बसला. अजयसिहाच्या पायावर एक उष्ण जलबिंदु पडळा. अजय ह्मणाला “हूं काय: तुही तर रडतां ?”

रजपएत सैनिकाने झटले “महाराज ! आपणांजवळ एक मिक्षा मागायची आहे!”

री असेळ नज -.__.

बोळा, माझ्या हातून होण्याजोगें असेळ तर मी तें खुषीने करीन.!

“महाराज, मी गिरिराणीचा सेनिक आहें. तिचे सुख तेंच माझें सुख. आज ती अभागिनी अगदीं असहाय आहे. तिचा विश्वासू प्रधान गोकुळदास दुसरे ढोक तिला सोडून गेळे, आज तिची दशा पाहून

९४ अम्ृतपुलिन.

पाषाणालातुद्धां द्रव येईल. आपण अभागिनी गिरिराणीवर नाहीं का दया करणार !”

“माझ्या हातून होईल तितर्के सहाय्य करण्यास मीः तयार आहे!”

“मग आपण लवकरच आमच्या राणीचें पाणिग्रहण करून आह्मां सर्वाचे मनोरथ पूर्ण करालना !”

“सैनिक! ह्या गोष्टीस मी कवूल होण्याचा किती थोडा संभव आहे हें आपणास माहीत नाहीं! हृदय फाडून दाखवितां आलें असतें, तर 'ल्यांत गिरिराणीकरितां जागा नाहीं हें आपणांस दिसून आलें असतें. बाठपणापासून, समजूं लागल्या घटकेपासून या हृदयांत एक देवीप्रतिमा स्थापित झाली आहे. याच मनमोहिनीच्या अविच्छिनन खेहाळा, अविरल प्रेमकटाक्षांहा, असीम सुखाला, बाळपण संपल्यावर तारुण्यांत हें हृदय अपेण केलें आहे. एकाएकीं वसंतक्रतूंत आकाशांत मेघ यावे, त्याप्रमाणें निप्ठर विधात्याची 'अजयसिंहा दुर्भाग्या ! तूं तुझ्या हृदयांतल्या हिरण्मयीच्या प्रतिमेचे विसर्जन कर !' अशी आज्ञा झाली. ती आक्ञा साळण्याकरितां मींहि पण तज्शीच प्रतिज्ञा केळी आहे. आज हें हृदय अमानुप्रिक संप्रामांत जर्जर झालें आहे. तरीपण या चूणे हृदयांत तीच आनंदमयी प्रतिमा प्रण गोरानें विराजमान आहे. हाणून ह्मणतां, या हृदयांत गिरिराणीकरितां स्थान नाहीं !”

अजयसिंहाच्या पायावर आतां तर उष्णजलाची धारच पडूं लागली !

याच वेळेस एकदम दुगीच्या बाहेर पुष्कळशा घोड्यांच्या टापांचा आवाज झाला. अजयसिंहाळा बाहेर कोणीं बोललेले ऐकू आले. बाहेरील गृहस्थ हणाला '।गिरिदुर्गातील शूरांना ! ही पहा तुमची राणी परत आली आहे!”

दुगीतीळ लोकांनीं आगन्तुकाला धन्यवाद दिले; पण तो हणाला “ज्या वीरपुरुषामुळें तुह्यांठा तुमची राणी प्राप्त झाली, त्या अजय- सिहाला धन्यवाद द्या! आतां कसे आहेत अजयासह 7

प्रतिमाविसजेन. ९५

“त्यांनां आज पुष्कळ बरें वाटत आहे. ते येथें आंतच आहेत.” पुच्छकाला उत्तर मिळालें.

पहिला गृहस्थ पुनः हणाला “ऐका तर, गिरिदुगोतील सेनिकांनों! ऐका. राणीच्या सख्यांना ! ऐका. तुमची गिरिराणी राजघराण्यांतील आहे हें तुम्हांला माहीत आहेच; पण अजयसिंहाची तुम्हांला माहिती नाहीं. तेहि पण विख्यात मेवाडवंश्यांतळे राजकुमार आहेत. आतां मी कोण आहें हें ऐका. मी दिलीश्वर सावभोम अकबरशहा आहें. माझ्या मनांत या दुगावर मोठा उत्सव करावा असें आहे. तेव्हां तुमच्या या राज्वीचें अजयसिंहाचें आपण लग्न करून देऊं या. याला अझ्लून पांचसहा महिने हवेत; तरी पण आपल्या उत्सवास आतांपासूनच सुरुवात होऊं द्या. अकबराचा खजिना या उत्सवाकरितां खुळा केला आहे!”

सर्वामुखीं अजयसिंहाचा, राणीचा अकबराचा जयध्वाने झाला. हा आकाशभेदी जयध्बनि अजयासेहाच्या खोलींतहि ऐकवू. गेला. त्याचें मस्तक अंथरुणावरून जमिनीवर गळून पडलें. रजपूतसेनिकाच्या अंगावर शहारे उभे राहिले. त्याने आपलें हृदय दोन्ही हातांनी गच्च दाबून धरले.

प्रकरण अटठ्वाविसावें. प्रतिमाविसर्जन.

सकाळीं अजयसिंह डोळे उघडून पहातो, तों तेथें रजप्रूत सैनिक नसून गिरिराणी तिची सखी चपला या उभ्या आहेत. अजयसिंहाने गिरि- राणीच्या सुंदर सरळतामय मुखाकडे निरखून पाहिलें. आज तिच्या मुखमंडलावर नूतनच स्फ्रूति उत्साह विराजमान झालीं होतीं. गिरि- राणीने अजयाचा हात धरून त्याच्याजवळ बसून प्रेमळ वाणीनं हटले अजयसिंह! तुम्हीं माझ्या रक्षणाकरितां आपल्या हृदयांतील रक्त भूमातेस अपण करून या रुग्णावर्स्थेत शय्येवर पडळां आहां; आपल्या या उपकारांची फेड कशी करावी हे मळा समजत नाहीं!”

९६ अभ्रृतपुलिन.

अजयसिंह ह्मणाढा “आपणास सोडविण्याकरितां मीं जे यत्न केले, ते केवळ क्षात्रधमांस अनुसरून माझें कर्तव्य ह्मणून केळे. यांत माझे उपकार ते काय झाले £”

गिरिराणीचे नेत्र भरून आले. ती म्हणाली '“अजयासंह! माझ्या- वर काय संकट आलं होतं, हें आपल्याला माहीत नाहीं!!*

बोलतांबोलतां गिरिराणी रुदन करूं लागली.

गिरिराणीचें सांत्वन करित चपला ह्मणाली “बाईसाहेब ! आज आनंदोत्सवाच्या दिवशीं असं हें अभद्र रुदन कां बरं करितां ज्या गोष्टीला दिळीश्वरांनीं काळ अनुमति दिली, ती गोष्ट यांच्याजवळ काटूं या. हे पहा अकबरशहाच इकडे येत आहेत!”

गिरिराणी ह्मणाली “सखे ! चळ, आपण इथून जाऊ. आतां बादशहा खतःच ती गोष्ट काढतील !''

गिरिराणी चपलेबरोबर बाहेर पडली. बाहेर पडतां पडतां चपला हणाली “आपण इथंच उभ्या राहून यांचीं बोलणीं ऐेकूं गडे !?

गिरिराणी ह्मणाठी “नको, माझ्या मनांत मोठी शंका येते.”

“कसली रांका बाईसाहेब £” चपला गालांतल्या गालांत हंसून ह्मणाठी.

गिरिराणीचें मुख निस्तेज झालें. करुणापएण नेप्रांनीं चपळेकडे पाहून तिनं हटले “अजयसिहांनीं बादरहाचं ह्मणणं कबूल नाहीं केलं तर?”

छे, भलतेच ! शिंप म्हणून मोतीं फेकण्याइतके अजयसिंह भोळे नाहींत!”

गिरिराणीने यावर कांहींएक उत्तर देतां चपळेचा हात धरला नंतर दोघीहि महाळाकडे निघून गेल्या.

अजयसिंह अकबरास पहातांच उठून बसण्याचा प्रयत्न करू ठागला; पण अकबरानें लाला उठूं देतांतसेंच पडून राहण्यास सांगितलें. नंतर छडिवाळपणानें तो अजयाच्याजवळ बसून लाच्या मस्तकावरून, गालांवरून हात फिरवित फिरवित प्रेमळ बाणीने ह्मणाला “बेटा

प्रतिमाविसजन. ९७

अजय! वीरसखा अकबर आज तुझ्या शोर्याबद्दल पुरस्कार देण्यास उत्सुक झाला आहे.” :“्ञत्रिय योद्गा न्यायाकरितां वीरत्वाने टढतो. त्या शोयाबद्दळ पुरस्काराची त्याच्या मनांत हांव नसते!” “वीरपुरुषानं पुरस्काराबद्द हांव धरणे, हा त्याचा धर्मच आहे. तथापि त्य़ाला तो देणे हा राजधर्म होय !” अकबर आणखी पुढें ह्ममाळा “आणि मीं तुला एकदा सांगितलेंच आहे, कीं, वीरपुरुषाळा सर्वोत उत्तम बक्षीस ह्मणजे सुंदरीचें प्रेम !' अजयसिंहाचें मुखमंडळ पांडुवणे झाले. अकबरशहा पुढें ह्मणाळा “ऐक अजय! सरला सुंदरी गिरिराणी तुला उत्तम बक्षीस असंमला वाटतें. मीं सर्वोनां त्याप्रमाणं काळ रात्रीं सांगितलेंहि आहे. आतां ठवकरच गिरिराणीची प्रेमपूर्ण मति अजयसिंहाच्या हृत्पटलावर स्थापन करण्याचा माझा विचार आहे !” दिलीश्वर! आपण आपल्याला मोठे सुज्ञ म्हणवितां; इतिहासकारहि अकबरशहास राजगुरू ह्मणतात; पण ही साधी गोष्ट आपल्याला समजू नये काय? हृदयांत एक मूति स्थानापन्न असतां दूसऱ्या मूर्तीची स्थापना कोठें करणार? अजयसिंह आवेशाने ह्मणाला “दिल्लीश्वर ! संसारतयागी अजयसिंहानं या दंडायोग्य काय पाप केलें आहे?" अकबरशहाच्या मुखमंडळावर विरक्तचिन्ह दिसूं लागलें. तो हणाला “राणा प्रतापसिंहाच्या पुत्राच्या मनांत कोणाला दुखवावयाचें नाहीं, हें मला माहीत आहे. हाय ! समजलें अजय! हिरण्मयीनं अझून तुझ्या हृदयास सोडिले नाहींना? तूं क्षत्रियवीर असून अझून आपल्या मनावर जय मिळविला नाहींस, ही फार शरमेची गोष्ट आहे! सरला गिरिराणी तुझ्या प्रणयांत गुरफटलेली आहे, तुझ्या सहवास- लालसेने वेडी झाली आहे, हे तुला दिसत नाहीं काय? तूं जर तिचा त्याग केढास तर तिची काय दशा होईळ? आतां. दोन वर्षे संपत

९्ट अम्ृतपुलिन.

आलीं, तर तूं आपल्या वडिलांस काय सांगणार! तुझी प्रतिज्ञा पूर्ण व्हावी ह्ॅणूनच ईश्वराने ही संधि धाडली आहे. बेटा! आपल्या वडिलांची आज्ञा पाठन कर. तुझ्या मित्राची-अकबराची विनंति मान्य' कर, गिरिराणीचें रक्षण कर आणि क्षत्रियधर्म सोडूं नकोस!”

अजयसिंह अकबरराहाच्या तोंडाकडे पहात स्तब्ध राहिला. हां हां हणतां याचे डोळे भरून आठे. पण एकाएकीं उभा राहूभ विकृत स्वराने तो ह्मणाला “विधाता! आज मला वेड लावण्यास तुझें सर्वच जग यत्न करित आहे! पित्याची आज्ञा,भारतसम्राटाचा अनुरोध,तापस- कुमारचा उपदेश, रजपएतसैनिकाचे अश्रबिंदु हीं सर्वे मठा वेड लावूं पहात आहेत ! हिरिण्मयीस या हृदयांतून काढून लाविलें पाहिजेचना 2 दिलीश्वर! मी आपल्या ह्मणण्यास कबूल आहें. अमृतमुखी सुरसुंदरी हिरण्मयी ! आज तुझ्या पवित्र प्रतिमेस अजयासह आपल्या पापमय कळुप्रित अंत:करणांतून काढून टाकून तिचें विसर्जन करित आहे!”

हें भाषण ऐकत असलेल्या चपळेचा आनंद गगनांत मावेना ! ती सख्यांस बोलावून मोठमोठ्याने सर्व सांगूं लागळी. जवळच उम्या असलेल्या रजप्रतसैनिकाने एक दीधे नि:श्वास सोडला; पण तो चपलेच्या गोंगाटांत विलीन होऊन गेला.

प्रकरण एकोणतिसावें, सम्राट आणि बेगम.

सम्राट अकबरशहा नदीतीरावर एकटाच बसून हातांत असलेल्या चित्रपंटाचें निरीक्षण करित होता. बऱ्याच वेळाने चित्रपट खालीं ठेवून तो आपल्याशींच हणाला '“आश्चये! इतकें सादरय ? मला भ्रम तर नाहीं ना झाला? मी आश्चयांनें अगदीं भांबावून गेलों आहें.”

इतक्यांत एका संत्र्यानें येऊन सांगितलें “जहांपनाह ! एक पडदानशीन स्त्री प्रमुदशनाची इच्छा करित आहे.”

सम्राद आणि बेगम. ९९

सम्राट्‌ चकित होऊन उभा राहून ह्मणाला “तिला इकडे येऊं दे.”

सम्राटाचें बोलणें पुरें झालें नाहीं तोंच उन्मादिनी अकबरासमोर 'बेऊन उभी दाहिळी. वेडी किंचित्काळ स्तब्ध राहून ह्मणाली :“भारतेश्वर ! आपण मूतिमंत औदाये आहां; तरी पण आपण एखाद्या नीचाशय पुरुषाप्रमाणं एका विव्हढप्राणा स्रीच्या रोदनाकडे दुर्लक्ष्य करतां! गाझं अभागिनीचं मागणं प्रण करणं तर दूरच राहिलं, पण आपण उलट वतन आरंमिलं आहे! आपला मीं असा काय अपराध केळा, कीं आपण माझ्याशी असं वेर घरिलं आहे !!”

बादशहा हणाला “बेगमसाहेब! असा शोक करूं नका. आपला अभिलाष लवकरच पर्णहोईल. या तसबरींतल्यासारखी सुंदरी आपणास लवकरच भेटेळ!!१

अकबराने चित्रपट वेडीच्या हातांत दिळा; पण वेडीनें तो दूर भिरकावून आवेशाने हटलें “'याच्यांत काय माती पहायची आहे तिची मूति माझ्या या पाषाणह्ृदयावर उज्बळ वणींत खोदलेली आहे. एकदा माझ्या ठाडकीला हृदयाशीं धरून प्रेमभरानं तिचं चुंबन घेण्यासाठीं मी तहानेल्ये होत्ये. राणी चांदसुळतानानं मठा सहाय्यहि केलं; पण आपणच एखाद्या चोरासारखं तिळा पळवून नेलं आणि ह्मणूनच ही वेडी आपणा- समोर उभी आहे. आतां पहात्ये आपण माझ्याशीं कसं वैर घरतां ते £/?

,अकबर ह्मणाला “बेंगमसाहेब ! तुही माझ्यावर उगीच रागावतां. या चित्रपटाचे गिरिराणीचें सादृर्य पाहून पुढें काय करावें, याचाच मी विचार करित होतो, तोंच आपण आलांत. गिरिराणी ही रजपतकन्या आहे असें मी ऐकतों, आणि ह्मणूनच माझी खात्री होत--!'?

वेडी शांतपणे हणाली “दिलीश्वर! इथं संशयाचं कारणच नाहीं. गिरिराणी रजप्रूत राजाची कन्या आहे हें खरं, पण ती सुमताजची गर्भजात कन्या आहे. हाय! मी माझ्या ठाडकीकरितां देशोदेश हिंडल्ये. पळपळ मला युगाप्रमाणं भासत असे. माझ्या प्राणांचा शोध

१०० ___ अस्रतपुलिन.

लागल्याखेरीज मठा चेन पडेना; पण मळा तिचा कांहींच शोध लागेना ! अखेर मीं आपल्या बहिणीचे पाय धरले तिच्या सहाय्यानं आज माझे हेतु प्रण झाळे आहेत. दिलीश्वर! आतां मळा तिळा भेटायला परवानगी. द्या. तिचं चुंबन घेऊन मी आपल्या हृदयांतळा अम्नि शांत करीन.

अकबर ह्मणाला “बेगमसाहेब! अशा अधीर होऊं नका. मला आपल्याशी कांहीं बोलायचे आहे.

“बोळा, काय बोठायचं आहे ते लवकर बोला !”

“मी जें कांहीं बोलतो ते खस्थ मनाने ऐकून ध्या. आपला वृत्तांत ऐकून मळा फार वाईट वाटत आहे. आपल्या कन्येचे अजयसिहावर ग्रेम जडले आहे घच लवकरच त्यांचा विवाहहि होणार आहे. गिरिराणी ही हिन्दू आहे, मुसलमान नव्हे, असें मळाव सर्वाना माहीत होतें. प्रतापसिहाच्या धर्माभिमानी पुत्रास जर ती यावनी आहे ह्मणून समजलं तर तो ल्य्मास तयार होणार नाहीं, तुमच्या कन्येच्या भावीसुखावर पाणी पडेल. ह्मणून आपण लग्नापूर्वी तिची भेट घेऊं नये, असें मी ह्मणतो.'

उन्मादिनी बेगमेने दोन्हीं हातांनी आपले केश ओढून हटले. “मग मी अहमदनगरास परत जावं, असं आपलं ह्मणणं ?”

“माझी हीच विनंति आहे, मला तेंच शहाणपणाचे दिसतें.'!

“भझारतेश्वर! आपण सर्वे देशावर राज्य करतां, पण माझ्या मनांत काय चाललं आहे हें आपणास कळत नाहीं! आतां कांहींहि होवो, मी आज जाऊन माझ्या टाडकीस भेटणारच! पहा्ये मठा कोण अडतितं तं!)

पुन्हा बुरखा घेऊन उन्मादिनी निघून गेळी, अकत्रर तटस्थ चित्रासारखा टक छावून पहातच राहिला.

चपला रजपूतसेनिक. १०१

प्रकरण तिसावें. चपला रजपूतसेनिक.

आज गिरिदुर्गांत मोठाच थाट उडालेला. वसन्तपौणिमा आजच आहे. संध्याकाळीं अजयसिंहाशीं गिरिराणीचें लगन व्हावयाचे आहे. सर्वाच्या मुखांवर स्फ्राति आनंद खेळत आहेत. ठआ़ोत्सवास जवळजवळच्या प्रांतांतून क्षत्रिय राजे आळे आहेत. गिरिदुगाच्या दरवाज्यांवर तोरणे बांधलीं आहेत मितींवर नाना तऱ्हेच्या फुलांच्या माला लोंबत आहेत. गायकांचें गायन वाद्यांचा निनाद सवे वातावरण भरून टाकित आहे. कलकल्वाहिनी तटिनींच्या मुखावरहि स्मितहास्य बिळसत आहे.

दोनप्रहरची वेळ. वसंताच्या आगमनामुळें दुर्गसमीपस्थ उद्यानांत सववत्र सुगंध दरवळला होता. अशोक तरूंवर कोकिला पंचम सुरांत गात होती, लाच्या बाजूस कदेबाच्या डहाळ्यांत आपला लहानसा देह लपवून पापिया सप्तम सुरांत साला उत्तर देत होती. नर्गदानदीच्या. शीतळ जलांत अंग घुऊन नुकत्याच बिकास पावलेल्या पुष्पांच्या सौरभानें आपला देह सुगंधित करून मंद मारुत उद्यानांत कीडा करित होता. याच मंदमारुतसेवित विहगकूजित उद्यानांत पुष्पालकता गिरिराणी बसली होती. चपला तिच्या पायांपाशीं बसून राणीच्या पायांस मंदी ळावित होती. बाकीच्या सख्यांपेकी कोणी वीणा वाजवित बसल्या होत्या, कोणी फुलें तोडित होया, कोणी हार गुंफित होला कांहींजणी एकत्र बसून आज अमकीची अशी थट्टा करायची तर तमकीढा असें बोलायचे, अशा प्रकारच्या गोष्टी सांगत होया. इतक्यांत एक रजप्रतसैनिक गिरिराणीजवळ येऊन तिठा वंदन करून उभा राहिला, गिरिराणीने विचारिलें “आपण कोण ''

“राणीसाहेब ! आज गिरिराज्यांतळा आनंदोत्सवाचा दिवस. आज आपला अजयरसिंहाचा विवाह होणार हें ऐकून मी एक मेवाडचा दरिद्री शिपाई उत्सव बघण्यास आठा आहे. ईश्वरसाक्ष, आज

१०२ अमृतपुठिन.

माझ्या आनंदाला सीमा नाहीं आणि हणूनच नवदंपतीस अहेर ह्मणून मीं हा मुकट आणिला आहे. याचा स्वीकार कराळ अशी सेवकाला आह्या आहे.!”

रजएतसैनिकानें आपल्या वस्त्रांतून एक फुलांचा मुकुट बाहेर काढिला तो राणीजवळ देऊन हटले “राणीसाहेब! काल रात्रभर जागून मीं हा तयार केला आहे. आपण याचा खीकार केलात हणे माझ्या श्रमांचे सार्थक झालें.!

गिरिराणी चपला ल्या मुकुटाकडे आश्चर्यचकित मुद्रेने पाहत राहिल्या. फुलांचा इतका सुरेख अलंकार कसा करतां आला, हें यांनां समजेचना. चित्रविचित्र रंगांनी याला फारच शोभा आणिली होती. त्याच्या सुगंधाने सर्वे पुष्पांच्या सुगंधास मार्गे टाकिले होतें

गिरिराणी ह्मणाली “व:, इतकीं सुंदर फुठं तुझाळा कुठं सांपडली !!

“राणीसाहेब ! काळ या अरण्यांतल्या सवे ठताव तरू धुंडून मीं हीं फुल वेंचिलीं.'"

चपला ह्मणाली “आणखी हा अलंकार कुणीं गुंफला £''

मीं आपल्या हातांनी ! मी ठहानपणींच फुलें गुंफण शिकला होतो. आज माझे शिकणें सफळ झाले.”

चपलेनें बराच वेळपरयत सेनिकाच्या तोंडाकडे पाहून हसत हसत झटले “पुरुषांना इतका सुरेख मुकुट नसता आला गुंफतां !'”

सेनिकानें चपलेस कांहींच उत्तर दिलें नाहीं. तो राणीस ह्मणाठा “येतो आतां राणीसाहेब ! रात्रीं समारंभाच्या वेळेस पुन: येईन.”

चपलेनें पुढें सरून सैनिकाचा हात धरिला. गिरिराणीस या असमभ्य- पणाची अतिशय राग आला. ती ह्मणाली “चपले ! हेग काय? असा चावटपणा माझ्यासमोर करतांना तुझ्या जिवाला कांहींच नाहीं वाटत काग?”

“बाईसाहेब! नुसती दाढी असली ह्मणजेच का पुरुष होतो? याला प्रमाण हें पहा !'”

चपला रजपूतसैनिक. १०३

बोलतां बोलतां चपलेनें सैनिकाचे स्मश्रूेचे केश ओढले. तों ते गळून पडले. गुंडाळून गुंडाळून बांधलेले केश पुन्हा नितंबभागावर होंबूं लागले. उच्च उरोज तरंगाहत कमलाप्रमार्णे कांप्र लागले. मुख- मडळ पणे शशीप्रमाणं चमकू लागलें. उद्यानशोभी कुसुमराशीस पराभूत करित चपला आणि गिरिराणी यांस विस्मित करित रजपूत सैनिकाची, अतुल सोंदर्यमयी भुवनमोहिनी किशोरी बनली ! चपला जराच वेळ या रूपराशीकडे मुग्ध नेत्रांनी पहात राहिली. शेवटीं हणाली “पाहिलंत राणीसाहेब ! मीं जेव्हां यांनां तापसकुमाराच्या वेषांत पाहिलं, तेव्हांच ह्या पुरुष नाहींत अशी माझी खात्री झाठी. ही अनुपमेय रूप- ज्योति पुरुषाच्या वेषांत लपू हाकेळ काय?”

“मीं यांनां मुळीं ओळखलं नाहीं बाई! विचार, ह्या आपली कांहीं माहिती सांगतील तर !'' गिरिराणी ह्मणाठी.

चपलेनें सुंदरीचा हात धरला आपलीं बोटें तिच्या गालावर ठेवून हटले “कां योगीराज! तपोवनांतळं वतमान कसं काय आहे!”

गिरिराणी हणाली “चपले ! थट्टा पुरे कर. यांनां फक्त लांची माहिती विचार."

नचपळा हात जोडून ह्मॅणाळी “मुनिराज ! मग आपल्या तपाचं उद्यापन केव्हां होणार! कशाकरिता हं ब्रत खीकारलं होतं”!

हिंरण्मयी चपलेला कांहींच उत्तर देतां गिरिराणीजवळ जाऊन उभी, राहिठी. चपळा पुन: तिचा हात धरून गाऊ ढागली;---

““प्रेमयोग मेरि सखी प्रेमलागि योगिया विभूति कमल अंगमे इग्रामख्प प्रानमे ध्यान, ज्ञान मंत्र आलि मोरी वनमालिया प्रेमयोग मेरि सखी प्रेमलागि योगिया. ॥"

हिरण्मयी गिरिराणीस ह्मणाठी “राणीसाहेब! मठा इथून जाऊं द्या !/

गिरिराणी उठून उभी राहून ममतापूर्णे वाणीने झणाली “भगिनी ! तू कोण हें जाणण्याची माझी फार इच्छा आहे."

१०४ अमृृतपुलिन.

जवळच्या अशोकाच्या झाडाच्या बाजूने एकजण ह्मणालें ““ते सर्व मला माहीत आहे !”

या बोलण्याबरोबरच कोणाच्या हास्याचा टाळ्यांचा प्रतिध्वगि' उद्यानांत झाला. सर्वोनीं चकित होऊन पाहिलें, तों वेडी हेसत हसत पुढें सरली. हिरण्मयीने वेडीकडे पहातांच तिला घेरी आली धाड- कन्‌ ती खालीं पडढी. गिरिराणी चपला या दोघी एकमेकींस घट्ट बिलगल्या. वेडीने चपलेचा हात धरून तिला दूर लोटून गिरिराणीला हृदयाशीं धरून हटले “हंच-हेंच माझ्या हृदयांतळे रल्न! एकदा अशीच राहून माझ्या हृदयास शांत कर! मी तुझी राजराजेश्वर आई मुमताजबेगम! तुळा एकदा असं हृदयाशी धरायला सांपडावं ह्मणून वेडीच्या वेप्रांत देशोदेशी आज बारा वषे हिंडत्ये आहें !!'

प्रकरण एकतिसावें. हें गीत कोण गाते!

संध्याकाळ. पौणिमेचा चंद्र अज्ञून दिसत नव्हता. चिरप्रेममयी कलो लिनीचे उच्छास तरंगभंगांत गीतिनिनादांत उसळ्या मारित होते अमरनंदिनी तरंगिणी कोणया अमरलोकींच्या भाषेंत, कोणते ख्गीय आलाप घेत सुधांशूला येण्यास आळवित असेळ कोण जाणे!

याच निर्जन प्रदेशांत हिरण्मयी एकटीच बसून रोदन करित होती. बालपणापासूनच्या सर्वे गोष्टी तिच्या दृष्टिसमोर चित्रित होत होत्या. बऱ्याच वेळानें डोळे पुसून हिरण्मयी आपल्याशींच हणाली “आज मेवाडराजकुमारा'चे सुंदरी गिरिराणीबरोबर लग्न होणार! आज अजय- सिंहाच्या हृदयाशी गिरिराणीचे प्राणसंमीळन होणार. आज माझ्या जीवलग अजयाच्या हृदयांतून या पापिणी हिरण्मयीच चित्र अपनीत होणार-असा आज भाग्याचा दिवस! असा आनंदोत्सवाचा दिवस ! मग हिरण्मयीच्या अश्रुबिन्दूंनीं नर्मदेचं पाणी कळुषित कां व्हाव बरें ! माझं हृदय-माझा प्राणसखा अजय माझा होतां गिरिराणीचा

हें गीत कोण गाते ? १०५

होणार ह्मणून माझ्या हृदयांत कां बरं कालवतं: देवा! तुला माहीत आहे, अजयाच्या क्षणकाल सुखाकरितांहि ही हिरण्मयी शंभर वेळां आपली उप्रणाहुति देण्यास तयार आहे ! पण देवा ! आज वेडीच्या तोंडून मीं काय शकलं? गिरिराणी यवनी! मुमताज बेगमेची कन्या! अखेर हिंदुसूर्य प्रतापासिहाचा पुत्र यवनीशीं विवाहबद्ध होणार ! अजयसिंहाला अद्भून कांहींच माहीत. नाहीं. टम्म झाल्यावर त्याला हें समजलं, तर मग मात्र अमसृतराशीवर विषबिंदु पडणार ! हा मंगलोत्सव झाल्यावर घोर अनर्थ ओढवणार! देवा! तूं हें काय केलंस ?”

हिरण्मयी तेथेंच पुष्कळ वेळपर्यंत चिंताग्रस्त बसली होती. अजय- सिंहाच्या कानांवर ही गोष्ट घालावी, असें एकवार तिच्या मनांत आले. पण, मग पुनः हिरण्मयी लाच्या हृदयांत वास करूं लागेल सलपप्रतिज्ञ अजय पित्राज्ञप्रमाणे प्राण देईल! असा विचार करित हिरण्मयी बसली असतां तिला स्वप्तासारखा भास झाला. तिला वाटलें, आपण उदयपुरच्या राजवाड्यांत अजयसिंहाशीं होरी खेळत आहो. अजयाच्या अंगावर अबीर टाकून पळत असतां गाणें गात आहा--भान विसरून हिरण्मयी गाऊं ठागली:---

प्राण परतोरे जागत प्यारी मोसे बनमाली चातुरी सारी बिनति करूं सावलिया तोरी

एकाएकीं कानन, पर्वेत, आकार, समीरण गीतनादानें भरून गेलीं, आज संध्याकाळींच अजयाचें टम्म व्हावयाचे होते,अकबरशहा पुष्कळशी वऱ्हाडी मंडळी घेऊन वघूगृहीं जाण्यास निघाला होता. वाद्यांचा सारखा गजर होत होता. सर्बोपुढें अकबरशहा लाच्या बाजूस मानवद्मनावर बसलेला अजयसिंह चालला होता. मानवदमनास उदयपुराहून मुद्दाम आणविलें होते. अजयर्सिहाचें मुख म्ढान दिसत होतं. अकबराने कारण विचारतांच अजयसिंह म्हणाला “दिलीश्वर! या वाययांचा ध्वनि मला कसासाच वाटतो! हा गजर जरा थांबवायास सांगाळ काय?"

अक पु०

१०६ अम्रृतपुलिन.

अकबराने थोडा वेळफ्यंत वाद्यनाद बंद करवून अजयसिंहास झटलं बेटा अजय! आज या सुखाच्या दिवशीं तू सुखी हो, सर्वाना सुखी कर गिरिराणीच्या प्रेमःचा मोबदला दे!”

इतकें बोळून लाने पुन: वार्ये वाजबिण्यास आज्ञा केली. अजयासिंह्‌ एकदम चकित झाल्यासारखा होऊन विव्हल स्वराने हणाला “नको नको! तुझी पुनः स्तब्ध राहून हे ऐका--दिलीश्वर! हे ऐका!” .

अकबराने सद्गदित खरानं विचारलें “काय ऐकूं बेटा?!

ऐेका-नदीतटावर कोणी गाणें गात आहे!”

अकबराने सन्ध होऊन ऐकिलें, तों खरेंच ! नदीतीरावर कोणी गात होते.

अजयसिंह हणाला “दिलीश्वर! येथेंच थांबा. सम्राटाची आज्ञा उल्लंघन करून ही कोण व्यक्ति आपल्याबरोबर येण्याचें साहस करिते, हें मी पाहून येतों. मी पाहून येतों हें गाणें कोण गाते आहे तें!"

प्रकरण बत्तिसावें. पवित्र जलांत,

क्षणाधांत मानवदमन अजयसिहास घेऊन नदीतीरावर आला. मधुर- हासिनी तटिनीच्या पात्रापाशीं बसून कोणी रमणी पाठीवर केश मोकळे ठाकून गायनांत दंग असलेली लाच्या दृष्टीस पडली. ज्या आरोराव- पूजिता प्रतिमेचे आज विसजेन करून अजयसिंहानें लया जागीं गिरिराणीची स्थापना केली होती, तीच अमृतमयी हिरण्मयी नदीतीरा- वर याच्या नेत्रांसमोर विराजमान झाली ! हिरण्मयी-सुरळोकींच्या देवी- बरोबर मर्थेलोकींच्या गिरिराणीची काय तुलना करावयाची ! अजयसिंहानें घोड्यावरून उतरून हिरण्मयीचा हात धरून झटले “हरण ! एकदा क्षमा कर-एकदाच माझ्या अपराधाची क्षमा कर!”

पबित्र जठांव. १०७

“अजय हें काय! आज पुनः तुला या पाषिणीची कशी आठवण झाली £''

“हिरण ! जुला काय माहीत, हा अजय तुला तुझ्या सिंहासनावरून पदच्युत करून लावर दुसऱ्याच कोणाला बसवणार होता! पण देवसुद्धा तुला तेथून पदच्युत करूं शकणार नाहीं, हे मला आज कळलें!”

“मगे काय झालं£ त्या सिंहासनावर बसण्याला कलकिनी हिरण्मयी अगदींच अयोग्य आहे !!

अजयसिंह आतां देहभान विसरला. आपल्या दी्ध-बलिप्ट-बाहूंचे हिरण्मयीच्या सुकुमार देहळतेवर वज़्कठिण वेष्टन घाळून उन्मत्त होऊन त्याने हटले “हिरण! चल सखे! आज वसन्ती पोणिमा आहे. आपण छहानपणीं खेळत होतों तशीं या नदीच्या कांटीं खेळूं!

हिरण्मयीच्या अंगांतहि या वेळीं अद्भुत बलानें संचार केला. अजयसिंहाचा हात झिडकारून ती आवेशाने हणाली “अजय! अजय! हें काय? पापपंकांत रुतूं नकोस ! वीरत्व भ्रष्टवूं नकोस ! मला स्पशी करूं नकोस ! हतभागिनी हिरण्मयीचे ते भाग्याचे दिवस गेले! जा, तुला परमेश्वराची शपथ आहे, जा-गिरिराणीबरोबर आनंदानें रहा ! अभागी हिरण्मयीळा या कृष्णजलांत प्रवेश करून प्राणविस जेन करूं दे.

अजयसिंहाच्या धमन्यांतून रक्तप्रवाह जोराने वाहूं लागला. दोन चषीपूर्वी पित्यापाशीं केलेल्या प्रतिक्ञेची त्याला या वेळीं आठवण झाली. दोन वर्षे तर होऊन गेली-अजयसिंह हिरण्मयीला व्रिसरला नाहीं! नदीच्या प्रवाहाकडे पाहून आनंदानें टाळी वाजवून हसत हसत अजयसिंह हणाला “हो हिरण! अगदीं योग्य बोललीस! गंभीर कृष्णजलांत! दोन वर्षापूर्वीच बाबा हणाले होते, कीं, पवित्र जटाच्या शीतल गर्भात फेकिळा असतां हृिंडाच्या ज्वाला शांत होतात उत्तप्त हृदयास शांति मिळते !!'"

१०८ अस्रतपुलिन.

हिरण्मयी हसत हसत झणाली “मलाहि पण एका वेडीनं असंच सांगितलं होतं. आपण दोघं कृष्णवणे जलांत आपलीं हृदये शांत करूं! आज बारा वर्षे झालीं त्या गोष्टीला !””

आतां तर त्या उभयतांच्या हास्याला सीमाच राहिली नाहीं. परंतु तें हास्य भयपूर्ण, कठोरतापूर्ण, अत्यंत भयानक-अत्यंत विकट ! दोघांनींहि टाळ्या वाजविल्या नंतर एकमेकांस दृढाळिंगन दिलें. मानवदमनानेंहि फुरफुरून उभयतांस सहानुभूति दर्शविली. अजय- सिंहाने पुढें होऊन हिरण्मयीस घोड्यावर बसविलें तिला तो हृदयाशी घट्ट धरून बसला. कोणीकडे जावयाचे हें बिचारावयासच कीं काय, मानवदमनानें एकदा नदीकडे मग अजयसिंहाकडे पाहिले. अजयसिंह ह्षभराने हणाला “'मानवद्मन ! गड्या! तुळा नाहीं समजलें का अझ्लून? या तरंगिणीच्या शीतळ गर्भात जाऊन हृदयांतळा अध्ति विझञवावयाचा आहे. हुं-'

अजयसिंह अश्लून परतळा नाहीं, हें पाहून सम्राट्‌ अकवरशाहा कांही ठोकांनिशीं घुंडत याच वेळेस तेथें येऊन पोहांचठा. अजयसिंहाजवळ हिरण्मयीला घोड्यावर बसळेळी पाहून सवीनां आश्चर्य वाटलें. अकबर हाणाढा “हें काय अजय! तुळा वेड तर नाहीं लागलें !!?

अकत्ररशह्हा अजयश्निहाच्या घोड्यास धरण्यास पुढें झाळा, तोंच अजयासह ओरडढा “सावध रहा दिलीश्वर! एकदा हिरण्मयीठा स्पर करणाऱ्या यवनाठा मी क्षमा करून चुकला आहें!”

सम्राट पुन: ह्मण्याला “अजय ! तुला वेड तर नाहीं लागले ?''

मुला वेड ठागलें कीं सर्व जगाबरोबर अकबरशहालाच वेड ठागले या हृदयांत ही लाडकी हिरण्मयीच राहूं शकेळ! गिरिराणीची येथें राहण्याची योग्यता नाहीं !?”

अजयसिंह क्षणभर स्तब्ध बसला. नंतर ह्मणाला “'दिलीश्वर ! या मर्येभूमीच्या जीवनांत काय सार आहे! या हिरण्मयीच्या प्रेमाकरितां

पवित्र जलांत. १०९

शंभरदा प्राणांचा बलि देण्यास मी तयार आहें! बाबांनां सांगा, कीं, देव- दानवांचें युद्ध आज संपले! अनंत जन्म घेतले तरी अजयसिंह हिरण्मयीला 'थिसरूं राकत नाहीं ! हणून त्यांची आज्ञा पाळण्याकरितां या मेवाड- वंशांतील राजपुत्राने याच वंशांतील या पवित्र तरवारीने आपला हृत्पिंड काढून या नर्मदानदींत फेकून दिला!”

अजयसिहानें सर्केन म्यानांतून तरवार काढली ती एका हातांत धरून दुसऱ्या हातानें हिरण्मयीला घट्ट धरून ठेविळें. क्षणाधीत घोड्यास टांच मारून लाने छातींत तरवार भोसकून घेतली. मानबदमन एकदा फुरफुरला हिरण्मयी अजय यांस घेऊन पाण्यांत शिरला. हिरण्यमयीचें अजयसिंहाचें हृदय नर्मदानदीच्या पाण्यांत मिळून गेलें! दोन्ही प्राण्यांच्या हृदयांतळा वन्हि शीतळ सलिलाने विझवून टाकला. अनंत हृदयांचें अनंत प्रेम अनंत प्रवाहिनीच्या अनंत उदरांत विलीन झालें!

११५ असरृतपुलिन.

उपसंहार. - ती > सः सें न्य सात वषीनंतर सम्रादू अकबरशहा याच रस्त्याने पुष्कळसे सेन्य, घेऊन दक्षिणेकडे खारीवर चाळला होता. नर्मदानदीच्या तीराकडून

कोणाच्या तरी बांसरीच! शब्द त्याच्या कानीं पडला. त्यानें बरोबरच्या ठोकांस पुढें जाण्यास सांगून तो आपण एकटाच तिकडे गेला.

बादशहानें पाहिले, गिरिदुगे जमीनदोस्त झाठा होता; आणि ज्या ठिकाणीं अजयसिंह व॒हिरण्मयी यांच्या अपार्थिव प्रेमाने अपाथिंव समाधि घेतली होती त्याच ठिकाणीं एक लहानशी पर्णकुटी बांधलेली होती. नंदीतीरावर पणणकुटीसमोरच एक तपस्विनी भगवीं वस्त्रं परिधान करून एकटीच बसून आलाप घेत बांसरी वाजवित होती. ही तपस्तिनी कोण? दुसरी कोण असणारःगिरिराणी! तापसी गिरिराणीच्या देहावर फक्त एकच अलंकार-कंठांत हिऱ्याची माळ असून ती चांदण्यांत चमकत होती तिच्यावरील “मेवाड राजकुमार अजयसिंह! हीं अक्षरें स्पष्ट वाचतां येत होतीं. तपस्विनीची अमृतनिस्यंदिनी बांसरी,अमरृतमय आलाप घेत सुधांशूच्या अम्रतमय किरणांत अम्रृतराशि मिसळत अमृत- भाषिणी कललोलिनीच्या अमृताच्या उच्छासांत त्यांस विलीन करित भझजयहिरण्मयीच्या अमृत लोकींच्या प्रेमाच्या अम्रृतमय स्मृतीने अक्कबर बादशहाला उन्मत्त करित अमृतावर अमरृतव्षांव करित होती! या म्ये ठोकांत इतकें भमरृत असेळ, हें बादशहाला माहीत नव्हतें ! यापूर्वी या पृथ्वीतडावर इतका निविच्छिन अमृतमय उच्छास लाने खप्नांत किंवा कल्पनेतसुद्धां घेतला नव्हता! या अमृतमय दर्याची अग्रृतमय स्मृति त्याच्या अंतःकरणांत जन्मभर जागृत राहिली !

र्‍्याच दिवसांनीं ती भमृतमुखी गिरिराणीहि भरृतलोकास निघून

उपसंहार. ११९

गेली! परंतु आह्मी पाहिलें आहे, कीं, नर्मदानदी अ्लून तसेच अमृतमय उच्छास घेत क्रीडा करित असते तिच्या तरंगभंगाने अझूनहि स्रमृतराशि उचंब्रळतात. तिच्या पवित्र तीरावर जी खर्गीय गोष्ट घडली, तिचें स्मृतिचिन्ह तिच्या प्रलेक लहरीत दिसून येतें. आतां तेथे एक लहानसें गांव वसलें आहे. लाचें नांव

मनोरंजक ग्रथगप्नरसारक मंडळीने प्रसिद्ध केटलीं उपयुक्त पुसतके.

'वरिजें, पुराणे वगेरे.

एतिहासिक स्रिया.

लेखक-श्रीयुत दिनकर सखाराम वद, वी. ए. या पुसकांत वीरपत्नी ताराबाई, शहाजादी अयपा, जोधपुरची राणी, सुलताना रझिया, रूपनगरची राजकन्या, राणी करणरथ, राणी कुंवरसाहेब, नूरजहान, कनोजची राजकन्या, अर्गळची राणी, चितोरची पद्मिनी, प्रीतला, करमदेवी, राजकन्या सुजाबाई, कुमारी कृष्णा, राजमाता जिजावाईप्रभाते एतिहासिक ल्रियांचीं सुंदर चरित्रे आहेत. प्रलक कुलस्रीनं हं पुसतक अवश्य वाचावे प्राणापलीकडे जपून संग्रही ठेवावे, अद्या योग्यतेचे आहे किमत ०-८-०.

श्रीकूष्णचरित्र.

लेखक-श्रीयुत लक्ष्मण विनायक परळकर, वी. ए., एळ एल्‌ वी. वंगाळी विद्वान लेखकांनी नूतन टटीनं श्रीकृष्णांच्या चरित्राचे कशा प्रकारें अवलोकन केलें "आहे, त्याची छाया या चिमुकल्या पुखकांत आहे. [किमत ०-४-«.

॥१॥1॥५३ ॥()॥॥॥॥॥॥७७, ही हे

(एट. पताह यका क. डतिटल 31301110 (१001110 1181106: 1५ १]. 1), काल, १-१ १. 2. 1008. कि गो. उणा पाऊल! ही (10000 (क 106 गलत] म. की कती, १, ७. ७. विट 1ब्ना७8 ह्य, याप शिपी (प त्काः 1४ 9311. ३. (/., ]रलोत्का', 13. १. , य. क. तो, 3िकवकीयीका ३०फ टक ४. का तिचा? ११७0191101. 11०08 1१७. (0:५1) उप) १.

मनोरंजक ग्रेथप्रसारक मंडळी, कादंबऱ्या, संपूर्ण गोष्टी वगेरे. माणिकबाग-

लेखक-श्रीयुत वासुदेव गोविंद आपटे, बी. ए. शुद्ध वर्वनाच्या आणि निष्कपट, निष्पाप अलंत कोमल अंतःकरणाच्या, परंतु संशय आणि त्या संशयामुळें उत्पन्न झालेला मत्सर यांनीं ग्रासलेल्या एका दृतभागी ख्रीनें अविचाराच्या भरी भरून भलतीच गोष्ट करून आपल्या एकंदर जन्माचें कसें मातेरें करून घेतले; संसाराची ऐहिकसुखाची कशी राखरांगोळी केली; आणि जन्मभर पश्चात्ताप करूनहि आपल्या त्या भयंकर चुकीचा घोर परिणाम तिला टाळतां आला नाहीं जिवाची तळमळ ज्ांत झाली नाहीं, त्याचें हृदयद्रावक चित्र या कादंबरीत

झाहे. किमत साधी बांधणी १-४-०, कापडी बांधणी १-८-०.

*_ 6२२ दु*खाअता सुख.

छळेखक-श्रीयुत वासुदेव गोविंद आपटे, बी. ए. 'जिच्या हातीं पाळण्याची दोरी तीच देशाला उद्धरी !' चांगली माता कितीहि गरीबी, कितीहि संकरें, केवढेहि दुर्धर प्रसंग आले तरी त्यांतून पार पटून आपल्या मुलांनां कशी न्मागवर्ती बनविते; उद्योगाचे, सद्गुणांचें बाळकडू पाजून विपत्तींमधूनहि आपल्या मुलांर्चे भाग्य कसें उदयास आणिते; तसेंच अप्रवुद्ध, मूख आई भापल्या मुलांच्या जन्माचे कसें मातेरें करते, याचें हुवेदुव चित्र या कादेबरींत दिसेल. किमत साधी बांधणी १-४-०. कापडी बांधणी १-६-०,

दोन घटका मनोरंजन. (भाग अ.)

मनोरंजनाच्या ल्या, ऱ्या, आणि र्‍या ह्या तीनहि पुस्तकांतील निवडक गोष्टी यांत आहेत. हिंमत बहादर. थोर हृदय. पास कीं नापास. राणी खूपसुंदरी. अभिमान. निरभिमानता. गुप्त पोलिस. मनाचा मोठेपणा. माझ्या मामांची एक वाईट खोड. १० नवरे कसे तयार करावे. ११ यमीची गोट. १२ मी चतुभुज कसा झालां. १३ एका सद्गुणी मुलीची गोड. १४ मोगरीची ही माळा देऊं. १५ माझ्या भाचांचा एक खेळ,

गिरगांव-मुंबइ.

१६ खान सावका टद्र्‌ ओर आरवकी घोडी. १७ आणि जखेरीस घडलेंहि पण तर्सेच. १८ वाः ग्रेथकार. १९ फुलजानी बेगम. २० आवडती ताईत. २१ कोणी एवढी मेहरबानी करील £ २२ एक चित्र. २३ ब्युवानिक ऐग. २४ बिचारी आनंदीबाई. २५ आनंदकुमारी. २६ अभागी यमुना. २७ संसार असार. २८ अखेरीस निश्चय ढांसळला. २९ मातृचुंबन. ३० शेवट तर गोड झाला. ३१ आमचां पत्रें, इत्यादि सुरस संपूर्ण गोष्टी, आणि देवर्षि नारद, मर्हार्ष अगस्त्य. महर्षि करयप. महार्षि विष्ट. देवाचाये बृहस्पति. महर्षि कपिल. महर्षि गोतम ह्या सप्त्षींची सुरस चरित्रे. प्रष्टें ३९२. किमत फारच खल्प, अवघी १-४-०.

दोन घटका मनोरंजन-(*१ ९)

मनोरजनाच्या थ्या, व्या, आणि व्या या तीन पुस्तकांतील निवडक गोषी ह्यांत आहेत. दुगा, मुलाव. भयेकर प्रायश्रित्त. तारा.'५ भाऊबीज कीं वाडनिश्वय £ चांगलाच अनुभव आला. बाजू अंगावर आली. पिरोज. कमळा. १० पद्मिणी. ११ जडावाचा कमरपद्रा. १२ शावास बाबुराव. १३ खूप मात केली. १४ सवाइ प्रताप, १५ वापूसाहेव. १६ इंदिरा. १७ चंपा. १८ सुखी कीं दुःखी. १९ लक्ष भाऊबीजा. २० बाहुली काय सांगते. २१ स्रीपालमेंट. २२ तिघे वेदांती. २२ त्रह्मचय कों गृहस्थाश्रम. २४ दोन कुटुंबे. इ. इ. प्ष्ट २९२. किंमत फारच खल्प, अवघी १-४-०.

ही रामाची अयोध्या ?

लॅखक-श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र. प्रजादितेकतत्पर अशा रामराज्या- विप्यीं जगभर दुंदुभी गाजत असलेल्या श्रीरामाच्याच अयोध्येची २० व्या शतकांत केवडी भयंकर दुर्दशा झालो होती; तत्काठीन अयोध्येच्या जुळमी सत्ताधिकाऱ्यांनीं प्रजेळा कसें त्राहि भगवन्‌ करून सोडलें होतें, इंस्ट इंडिया कंपनीच्या तत्काठीन अधिकाऱ्यांकडून या अत्याचाराला आढा पडण्याऐवजीं उलट आंतून त्यांची फूस असल्यामुळें सर्वत्र कशी झोटिंगपाच्छाई माजून शाहिली होती, त्याचें अत्यंत हृदयद्रावक चित्र या ऐतिहासिक कादंवरींत रेखा- टलेळें आहे. नामांकित इंग्रज ग्रहस्थांच्या लेखांतून जागजागी उतारे घेतठे आहेत. यांत तीन सुंदर चित्रे आहेत. किमत १-०-०.

£ मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळो,

संसारंजन.

मनोरंजनाच्या व्या आणि १० व्यार्‍या दोन वपंच्या पुखकांतीळ निवडक गोष्टी यांत आहेत. गुलळवूचें फूल. कोण फजिती. माझी पहिठी वकिठी. वसंतढीला. भवितव्य, सुदधफ चुकीचा भर्यकर परिणाम. पण. चोराची कृतज्ञता. वक्तीलसाहेबांची बहादरी. १० तुळजापुरची भवानी. ११ अहेर. १२ संशयपिशाचिकेचे खेळ. '१३ जशास तरस. १४ महाराज देवीसिंह. १६ जानकीवार, १७ वेड'ची वावटळ. १८ पसा मिळविण्याची पेटंट युक्ति. १९ जोधवबाई. २० हरवलेला खजिना. २५ सुग्रहिणी, २२ साजट बिगोर. २३ खप्नें खरी कीं खोटों. २४ दोन वहिणी. २५ रसवा कीं ग्रम. २६ तारा. २७ गोदी. २८ अखेर वाई वळणावरच गेल्या. ९९ सती डांगा. ३० दढ प्रतिज्ञा. २१ जोंपरडींतील प्रेम. ३२ आम्रतरू. यांशिवाय मृत पतीस. विधवेंची निक्षा. वीरपत्नीचें समाधान या सरस कविता आहेत. किमत १-०-०

नवयुग. लेखक-श्रीयुत वासुदेव गोविद आपटे, बी. ए. या पुस्तकांत नज्या आणि जुन्या अश्या दोन्ही पक्षांमधील मंडळीच्या व्तनांतीलळ कित्येक वर्‍्यावाइट गोष्टींचे नि:पक्षपातानं चित्र काढण्यांत आलं आह. एवे आणि पश्चिम यांचा संयोग होऊन आपल्या देशांत आचाराविचारांत कांति घडवून आणणाऱ्या नवयुगाचें यांत वर्णन आहे. कि. सा. वां. ०-१२-०. का. यां. १-०-०,

जीवनसंध्या.

लेखक-श्रीयुत विठ्रल सौताराम गुजर. ही ऐतिहासिक सुंदर कादंबरी श्रीयुत रमेशचंद्र दत्त, सौ. आय. इ., यांच्या बंगाली पुस्तकाच्या आधारें लिहिली असून होंत भारतभूपण क्षत्रियकुलावतंस महाराणा प्रतापसिंहानें केवळ खातंत्र्यासाठीं दिछोश्वर अकवर बादशहाशीं आमरण युद्धप्रसंग करून प्रगट केलेलं असामान्य क्षात्रतज, भोगलेली दुधर विपत्ति, लाचे विमल यश, अतुल देशभक्ति, विलक्षण आत्मलाग; त्याचप्रमाणें क्षत्रिय- कुमार तेजसिह्याचा धीरोदात्त खभाव, अतुलनीय आत्मसंयमन, राष्ट्रकाजाचे

शिरगांव-मुंबद. |

प्रसंगी प्रलक्ष कत्या द'मनाशोंटि त्यानं प्रगट केलेठी गाट ञाव्मीयता प्पकुमारीचें सजारित्र; भिढवाठा गिरिजचें चातय

'्सग फारच वद्लरांचे आटत. सव जयांत आज ज्यांच्या नांवाचा टक! वाजत

आहे त्या नरश्रष्ट रजपुतांच्या अंगचे अनेक अलाकरिक शुण अवलाकन

करण्यास, त्या गुणांचे अंशतः अनुकरण क्ररण्यास ही कादेवरी आदरा

समान आहे. [कमत ०८-१2-०.

राजा ताडर्‍रय लटेखक-'शांताराम. भारतनूपण गहाराजा तडरमळ यांच्या वेळच्या समाज- स्थितीचं ह्या कादंबरीत संदर चित्र आहे. नरंड्रनाथाचे लाकोतर वीरूव, सरलेचें विदयुद्ध प्रम, महाखतेची कटोर प्रतिज्ठा, गाऊनीचें पट, विसमठेचा दवखभाव, अमला, वामळा यांचें निष्कांस प्रम, नरेंद्रनाथाचा परयाताप द्यांचें

वांत हद्यद्राक वणन आहे. किमत सा.बां. ०-१२१-०. का.बां. ०-१ ४-०.

वता (ताया ७रीस्सपा सपासप ध्य कात ऱ्या कडकड नगं लखवालशायत श्राकिप्ण नालिदट पापड, एस. याद दवरात आयख्यच्या

4

सेसाराचे चित्र फारच कुराठतने हरयेगम रातीर्न चात्रत बाळं आहे. प्रथलक

आरयख्रीनहे पसक आअवर्य वाचाव किमत ०-१२-० सुधारणवा शम्यकाल.

0 मि क्क त,

लेखक-श्रीययत वाळकृप्ण संतुरास गडकरी. जुन्या संताच्या टांदांच्या दृष्टीनं अनुकरणीय, क्षम्य आणि त्याज्य अशा तीन प्रकारच्या पुनविवा्ांचे या कादंब्रुरींत चटकदार वर्णन असून वेनडी सुधारकांचे आणि अलीकडील सुधारणेंतठे प्रमाद दाखविण्याचा प्रयक्ष केठा आहे. किमत ०-१२-०.

प्रेमकहाणी लेखक-श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र आणि विद्र्ल सीताराम युजर. मांगल बादशहांच्या कारकीदीतीळ कित्येक रजपूत आणि मुसलमानी राजस्रियांच्या ग्रेमकहाणींपेकी ह्या पुस्तकांत तीन करुणकटाणी आहेत. ह्या प्रमकहाणी धाचतांना वाचणाराचे डोळे भरून आल्याशिवाय रहाणार नाहींत. नायिक्रांवर आलेले अलंत हृदयद्रावक प्रसंग, त्यांची अढळ पातोनष्टा, विधुद्ध आचरण वाचकांस चटका लावील, यांत ६७ सुंदर वित्र आहेत. [कमत ०-११-०

द्‌ मनोरंजक भ्रंथप्रसारक मंडळी.

सरखती.

छेखक-प.वा.श्रीयुत बाळकृष्ण रामचंद्र कुळकर्णी.दुसऱ्यारचें ककर्‍्याण चिंतिल्याचा * शेवटीं किती गोड परिणाम होतो, आणि दुसऱ्याच्या घातपाताची इच्छा करणा- रांची शेवटीं कशी दुर्दशा होत असते, ह्याचा, द्दी कादंबरी वाचकांच्या मनावर चांगलाच ठसा उमटवील. किमत सा. बां. ०-१०-०. का. बां. ९-१४-०.

प्रियंवदा.

लेखक-श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र. गरहिणीच्या खऱया कर्तव्याची दिशा या सुंदर कादेवरींत फारच सुरेख रीतीने द्शविटी आहे. लिहिणेंवाचणें शिक्टेल्या परंतु ग्रहकृल्यांकडे दुलक्ष्य करणाऱ्या सांप्रतच्या अद़्ड तरुण स्रियांना हें पुस्तक मागावर आणील. यांतील उपदेश ज्याप्रमाणे अमोलिक आहे, त्याप्रमाणे कथानकहि अलंत चित्तवेधक आहे. विशेषत: तरुण स्ररियांकडून आणि मुलींकडून हें पुस्तक अवऱ्य वाचवावे. किमत का. दां. ०-१०-०.

घाकट्या सूनबाई.

लेखक-श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र. ही उपदेशपूण अत्सत मनोवेधक सुरस कादंबरी दरएक सुनेकडून, दरएक तरुण मुलीकडून अवऱ्य वाचवावी. आमच्या घयाकट्या सूनवाइच्या संगतीने सून सद्दुणी निपजून उदधवसुखाची बृद्धीच करील ! किमत साधी वांधणी ०-८-०. कापडी बांधणी ०-१ ०--०,

मृणालिनी.

लेखक-श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र. या कादंबरीचे कथानक इतकें रमणीय, मोहक आणि चित्तवेधक आहे, कीं, पुस्तक एकवार हातांत घेतल्यावर

तें संपूर्ण वाचल्याशिवाय वाचकास खस्थता वाटत नाहीं. किमत साधी बांधणी ०-८-०, कापडी बांधणी ०-१०-०,

€ः ९. "३ पारणामा हच.

लेखक-प,"वा. श्रीयुत वाळकृष्ण रामचंद्र कुळकर्णी. मूलवाळ असतांहि प्रथम पत्नी निवर्ततांच द्रितीय संबंध करणाराच्या ग्रहस्थितीचें, तयाचप्रमाणे सापन्नभावाचें, कुटुंबऊेशांचें वगरे यांत वर्णन आहे. विगत ०८०.

गिरगांव-मुंबइ. 6" «७ भोर ₹*« मूतिमंत देशाभिमान. ठेखक-श्रीयुष्ष वासुदेव गोविंद आपटे, बी. ए. राजाराम महाराजांच्या

कारकीरदांचे वेळीं मराठी राज्याची आणि समाजाची स्थिति कशी होती. त्याचें चित्र यांत रेखाटले आहे 'वमतं ०-८-०.

विंठक्षण भोळेपणा.

लेखक-श्रीयुत वासुदेव गोविंद आपटे, वो. ए. ही एक हास्यरसोत्पादक मजेची कादंबरी आहे. भोळ्या वाळूची प्रथेक कृति वाचकांस पोट धरधरून हंसवील, किमत ?-८-०.

संसारांतल्या गोष्टी.

लेखक-श्रीमती सा० काशीवाई हेरटेकर. प्रोढ सुलींनां आणि तरुण स्रियांना ह्या पुस्तकांतल्या गोष्टी मोठ्या गमतीच्या वाटतील. खरयंपाकाची माहिती, आरोग्यरक्षणाचे नियम, ग्रहळृत्यांची व्यवस्था, जमाखचाचा टिशोव वगेरे वगेरे संसारोपयोगी अनेक विपयांचे ह्यांत गोष्टींच्या रूपाने सुंदर विवेचन केलें आहे. प्रलेक तरुण मुलीच्या संग्रही हं पुखक अवऱ्य अगावे. किमत ०-६-०,

अम्रृतपुलिन-

छेखक-श्रीयुत सहत्वुद्धे, हो कादंवरी प्रसिद्ध वेग कादेबरीकार श्रीयुत ननिलाळ बेदोपाथ्याय यांच्या पुरखकाच्या आधारं ठिटिटी असून हिचे कथानक अल्थंत करुगाजनक आहे. ग्वाल्हेरची राजकन्या हिरण्मयी आणि चितोडचा राजकुमार अजयसिंह ह्या प्रणयीयुगुलाच्या दुष्ट देवानं केटेल्या भयंकर छलाचे दर्णन वाचून केवढाहि कठोर हृदयी वाचक असा, लाचे अंतःकरण भरून आल्याविना रहाणार नाहीं ! राजकुमार अजयशहानं दुधर *क्लेशांम*येंहि प्रकट केलेल्या असामान्य मनोधयाची साभिमान प्रशंसा करित आणि लाच्या अंतःकरणाच्या दारुण यातनांनीं खत: विव्हळ झाळेलळा वाचक पुढें चाटला असतां ह्रिण्मयीच्या अति भररकर हृदयवेदना अवलोकन करतांच

“३

मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी,

तर त्याचें अंतःकरण भडभडूनच येतें गिरिराणीची करुणाजनक स्थिति त्याच्याने पहावतहि नाहीं| कोमल अंतःकरणाच्या वाचक्राठा कदाचित्‌ एकाच बठकीला ही करुणापूर्ण कादंबरी वाचवणार नाहीं. तथापि कथानक्र पुरें होइपयत* ' त्याच्या मनाला खस्थताहि वाटणार नाहीं, हं मात्र खास! [कमत ०-६-०

भयकर ग्रहदशा. लेखक-“शांताराम.” वंगाठीवरून लठिटिलेल्या ह्या चटकदार कादंवरीत आसामांतीळ चहाच्या मळ्यांमध्यें भुलथाप देऊन मजूर पकडून नेण्याच्या युक्तीचें, युरोपिअन मळेवाल्यांच्या जुलमांचें आणि विचार्‍्या गरीव मजर लोकांच्या भयंकर टदर्दशेचें हृदयद्रावक चित्र आहे किंमत ०-६-०.

रमा आण याधव.

लळेखक-श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र. ' पन्नाशीची झुळुक लागली बाइल दुसरी करू नको !” असें लोक सांगत असतांहि एका थेरड्या नवरदेवाने कायाळाला बाशिंग बांधण्याचे वाडस करून शेवटीं आपली कशी फटफजिती वरून घेतली, आणि प्रणयी माधवाने विचार्‍या रमेचा कसा उद्घार केला

तयाचें चटकदार चित्र या पुस्तकांत आहे. [कमत ०-४-०.

लेखक-एक राजारामीयन. गुप्त पोलिसाच्या चातुयासंबंधो ही एक चचटकदार कादुंवरी आहे. या गोष्टींतील कथानक इतके चित्तवेधक आहे, काँ, अखेरपयत वाचल्याविना पुरक हातांतून सुटतच नाही ! [कमत ०-४-०

,भयकर सूड.

लठेखक-श्रीयुत बळवेत हारे पंडित, बी.ए. राजा विक्रम याच्या चरित्रांतील हो एक अद्भुत आणि चित्तवेधक कथा असून विक्रमावर आलेल्या अनेक भयंकर संकटांतून खाची अद्भुत प्रकाराने कशी मुक्तता झाडी आहे तो प्रसंग या कथानकांत आहे. किमत ०-४-०.

विलक्षण यांगायोग. एक सुंदर संपूर्ण गोष्ट, कि, ०-१-०.

गिरगांव-मुंबइ. नाटक, प्रहसन वगेरे. संगीत. सुंदरमाधव.

लेखक-'किरात.' भलतींसलतों नाटकं पहाण्याच्या वाचण्याच्या नादामुळें उदू मंडळीच्या मनावर कसा चमत्कारिक परिणाम घडतो, लाचप्रमाणें विशेषतः अप्रवुद्ध तुरुण स्रियांना नाटकांचें कसें वेड लागतें त्याचे पुढें कसकसे अनिष्ट परिणाम घडतात, ह्याचें ह्या नाटकांत हृदयद्रावक चित्र रेखाटले आहे. नाटक बघण्यास हपापलेल्या तरुण स्त्रियांकडून हें पुस्तक एकवार अवश्य वाचवावे,

दवाणजे त्यांचें नाटकास जाण्याचे वेड बरेंच कमी होइल. किंमत साधी बांधणी ०-१०-०. कापडी बांधणी ०-१४-०.

मालतीमाधव-

महाकवि भवभूति याच्या संस्कृत नाटकाचे टें ग्यपदयात्मक भापांतर असून तें वा० श्रीयुत कृष्णशास्री राजवाडे यांनीं केळें आहे. सवे संस्कृत नाटकां- पेक्षां या नाटकांत एक विदोप हा आहे की, यांत छुंगारादे सर्व रस फारच उत्तम प्रकारें साधले आहेत. लाचप्रमाणे यांत अनेक मसलती आणि कारस्थाने आहेत. किमत साधी वांधणी ०-८-०. कापडी बांधणी ०-१०-०.,

द्राराक्षस, री विशाखदत्त यांच्या संस्कृत नाटकाचे हं गद्यपद्यात्मक भाषांतर असून यांत मोठमोठ्या राजकीय भानगडी, बिकट कारस्थानं, आश्वयचकित करणाऱ्या अनेक गूढ मसलती, यांचें इतके कांहीं चित्तवेधक चित्र वठविण्यांत आलें आहे, कीं, वाचकाची मति गुंग होऊन जाते. राजकीय भानगडींचें आणि मसलतींचें ज्यांत चटकदार वर्णन आहे असं या मुद्राराक्षस नाटकासारखें अप्रतिम नाटक मुद्राराक्षसच होय

किंमत साधी वांधणी ०-८-०, कापडी बांधणी ०-१०-०.

ह" महाराणा सग्रांमासह. लेखक-प.वा. श्रीयुत काशीनाथ नारायण पटवधन. सर वाल्टर स्काटच्या “टॅलिस्मनू' कादंबरीच्या आधारें आपल्या इतिहासांतील एका चित्तवेधक प्रसंगास अनुलक्षून हें नाटक लिहिळें असून यांत पहिळा मोंगळ बादशहा

१० मनोरंजक ग्रेथप्रसारक मंडळी,

बाबरशहा याचा देवसट्श उदार-दिलदार-स्वभाव, मेवाडाधिपति महाराणा संग्रामासेहाचा वीरास अनुचित नसणारा शीघ्रकोपी परंतु खऱ्या वीरास भूषविणारा असा निष्कपट स्वभाव, करणसिंगाचें करारी, वर्तन, तुवर,, जतसिंगप्रभ्ति देशद्रोह्यांचीं नीच कारस्थाने आणि शेवटीं लांची झालेली फजिती, राजमंडळाचें दांभिक आचरण, वगरे वगरे अनेक प्रसंगांचे चित्र फारच बहारीचें रेखाटले आहे. किमत ०-८-५०.

गो प्यगोपन: लेखक-श्रीयुत विठ्ठल सीताराम गुजर. एका गुप्त रहस्यामुळें अखेरपर्यंत सर्वांचा केवढा भयंकर गेरसमज झाला होता; रहस्यस्फोट करण्याची प्रतिज्ञा केल्यामुळें नायिकेने स्वतःवर केवढा दुधर प्रसंग ओढवून घेतला होता; आणि शेवटीं रहस्य उकलतांच पूर्वी परस्परांस हाडवेरी समजणारे पुढें कसे जीवश्वकंठयय खरेही बनले सर्वत्र कसा आनंदीआनंद झाला, त्या असंत चित्तवेधक प्रसंगाचे चित्र या नाटकांत रेखाटठें आहे. कथाभागास अनुसरून यांत सुंदर चित्रे दिलीं आहेत. किमत ०-८-०. ७__' द्राणसकाप. ळेखक-' किरात. ? या नाटकांत द्रोणाचार्यांचा द्रुपद राजाकडून भपमान मानभंग होऊन त्याबद्दल ते कसा पूड उगवित आहेत, या प्रसंगाचें चित्तवेधक चित्र रेखाटले आहे. किमत ०-६-०.

रावबहादुर पवला.

लेखक-श्रीयुत इरिश्वंद्र आनंदराव तालचेरकर, बी.ए. ह्या प्रहसनांत पदवीर्साठी हृपापलेल्या एका वेड्या पिराच्या माकडचेष्टांचें चित्र इतक्या खुमारीने रेखाटळें

भाहे, कीं, तें पाहून वाचकांची हंसतां हंसतां सुरकुंडीच वळेल ! किमत साधी बांधणी ०-६-०. कापडी बींधणी ०-८-०.

री €-___' चतुरगडच्या विनोदी स्रिया. लेखक-श्रीयुत पांडुरंग गंगाधर ठिमये, बी. ए. लिहिणेंवाचर्णे शिकलेल्या आजकालच्या ल्रिया दुर्वेतेनी असतात असे मानून लांचें पातिव्रत्य भ्रष्ट करू इच्छिणाऱ्या एका पापी मनुष्याच्या डोळ्यांत चरचरीत अंजन घालून लाला शुद्धी-

गिरगांव-मुंबई. ११

चर आणणाऱ्या स्रियांच्या; तसेंच फाजील संशयी नवऱ्याला शुद्धीवर आगणाऱ्या पत्नीच्या; दागिन्यांच्या आणि श्रीमंतीच्या लोनामुळें एका बावळटाच्या गळीं बांधू पाहणाऱ्या आईला, आणि फाजील सुधारणेला बळी पडून अप्रिय वराशीं बळजबरीने लग्नाचा घाट जमवून आणणाऱ्या बापाला ताळ्यावर आणणाऱ्या मुलीच्या चतुरतेचें यांत मनोवेधक चित्र रेखाटण्यांत आलें आहे.

किमत साधी बांधणी ०-६-०. कापडी बांधणी ०-८-०.

जागा झालेला बंगाल.

लेखक-श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र. साऱ्या हिंदुस्थानाला खदेशी चळवळीच्या रूपाने जागे करणाऱ्या बंगालप्रांतांतील परिध्थितीचे हें चटकदार नाटक आहे. बंगाल्यांत या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत आहेत. खदेशीच्या ग्रत्येक भक्ताने अवऱ्य वाचावे. किमत ०-४-०.

वेड्याचे इस्पितळ.

लेखक--'भालचंद्र. या दोन अंको प्रहसनांत पांचसहा वेड्यांनीं अशी कांही मोज आणि घोटाळा उडवून दिला आहे, कीं, पुसतक अखेरपर्यंत वाचल्याशिवाय हातांतून खालीं ह्मणून ठेववतच नाहीं. कथाभागाला अनुसरून यांत चार सुंदर चित्रें दिलीं आहेत. किमत ०-३१-०.

नीलांबरी.

श्वडधडीत जिवंत असतां मृत्यू पावल्याची बातमी उठविणाऱ्या तथावि एका सोळा वर्षांच्या सुंदर तरुणीशी लम्न करण्यासाठीं हपापठेल्या अशा बृद्ध सरदारावर गुदरलेल्या मोठ्या गमतीच्या प्रसंगाचे ह्यांत फारच मजेदार

चित्र आहे. अथपासून इतिपर्यंत सवच गरसमज तथापि मोज ! गमत! किमत ०-३-०,

संशयी जिजाबाई.

छेखक-'किरात.” नवर्‍्याविषयीं सदोदित संशयीव्रत्ति बाळगणाऱ्या ल्रियांस हें चिमुकलें प्रहसन वाचतांना मोठी करमणूक होईल. किमत ०-२-०.

१२ मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी, गिरगांव-मुंबई, कविता, पद्यग्नंथ वगर कुखुनडझच्छ

“टिळक. 'केशवसुत.' “चंद्रशेखर.” “विनायक.” “भिडे. “मुझुमदार.' “तांबे. “रहाळकर. वगेरे आधुनिक कवींच्या काव्यकुसुमांचा हा मनोहर गुच्छ आहे. यांत निरनिराळीं दहाबारा काव्यकुसुमें आहेत. किमत सा. बां. ०-४-०.

दासबोधांतीळ उपदेशपाठ-

श्रीसमर्थांचा दासबोध या अलंत महत्त्वाच्या राष्ट्रीयग्रंथांतून 'बालबोध प्रकरण, व्यवहारप्रकरण, धर्मप्रकरण, लोकनियंतृप्रकरण?” अशा अल्ंत महत्त्वाच्या विषयांवर प्रत्येक महाराष्ट्रीयानें, विशेषतः आमच्या भावी पिढीनं

प्रत्यही पाठ करण्याजोगे सुमारें निवडक पाऊणशे वेंचे यांत दिले आहेत. किमत साधी बांधणी ०-४-०. कापडी बांधणी ०-६-%

नवकुसुम-माला.

लेखक-श्रीयुत मल्हार खंडेराव चिटणीस, बी. ए., एळू एल्‌ बी., वेदा- ध्ययनानंतर शिष्यास गुरु उपदेशितात. जीवितस्तोत्र. देशबांधवपंचक. क्तैव्यपंचदशी. सतंत्रताशतकांतील वेंचे. असे संघसामर्थ्ये सर्वत्र येथें. असे काय हो ती महाराष्ट्रभूमि. तुवां लोककायीथ लोकीं जगावे. जें जें असे तेंचि यथाथ आहे., हीं प्रस्तुतच्या राष्ट्रीय जागृतीच्या कालीं तरुण मंडळीने कंठीं धारण करण्याजोगी मनोहर कुसुम यांत आहेत. किमत ०-३-०.

मोहनतारा.

एका प्रेमविव्हल देपलानं परस्परांस पाठविलेत्या प्रणयपत्रिका आणि लांचा अपूल्े संगम यांचें .,अलंत मनोहर वर्णन या स्फुट काव्यांत आहे. हं श्रीयुत श्रीपाद नारायण मुझुमदार, बी. ए., यांनीं रचिले आहे. किमत ०-२-०

महाकेवि कालिदासळूत मेघदूत काव्याच्या धतीवर हें सुरस काव्य श्रीयुत श्रीपाद नारायण मुझुमदार बी. ए., यांनीं रचिळें आहे. किमत ८-२-०.